शहरं
Join us  
Trending Stories
1
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
2
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
3
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
4
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
5
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
6
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
7
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
8
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
9
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
10
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
11
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
12
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
13
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
14
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
15
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
16
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...
17
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
18
हैदराबाद गॅजेट टिकवणे सरकारची जबाबदारी, अन्यथा सरकारला सुट्टी नाही; मनोज जरांगेंचा इशारा
19
बिंग फुटले, आता चौकशी करतायत...! युक्रेनने भारताकडून आयात करत असलेले डिझेल रोखले 
20
आरारारा खतरनाक! 'या' देशात भाडे तत्वावर मिळतो बॉयफ्रेंड; मोजावे लागतात 'इतके' पैसे

वाशिममध्ये पावसाची हजेरी; पिकांना आधार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2018 15:41 IST

वाशिम: जिल्ह्यात गेल्या १५ दिवसांपासून दडी मारून बसलेल्या पावसाने शनिवारी दुपारच्या सुमारास हजेरी लावली. पाण्याअभावी सुकत चाललेल्या पिकांना या पावसामुळे आधार मिळणार असल्याने शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: जिल्ह्यात गेल्या १५ दिवसांपासून दडी मारून बसलेल्या पावसाने शनिवारी दुपारच्या सुमारास हजेरी लावली. पाण्याअभावी सुकत चाललेल्या पिकांना या पावसामुळे आधार मिळणार असल्याने शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण आहे.वाशिम जिल्ह्यात यंदा आॅगस्ट महिन्याच्या अखेरपर्यंत वार्षिक सरासरीच्या ९२ टक्के पावसाची नोंद झाली होती; परंतु सप्टेंबरच्या सुरुवातीपासूनच पावसाने दडी मारली. यामुळे शेतजमिनी कोरड्या पडून पिके सुकू लागली. उडिद, मुग ही पिके काढणीवर आली असली, तरी सोयाबीन, तूर आणि कपाशी या दिर्घकालीन पिकांना पाण्याची गरज असल्याने पावसाअभावी ही पिके सुकू लागली होती. अनेक ठिकाणी, तर पावसाअभावी सोयाबीनच्या शेंगाही सुकत चालल्या होत्या. त्यामुळे शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. अशात शनिवार १५ सप्टेंबर रोजी दुपारी अचानक आकाशात ढग जमले आणि काही वेळातच पावसाला सुरुवात झाली. पाऊस जोराचा नसला तरी, रिमझीम रुपात पडलेल्या या पावसामुळे पिकांना मोठा आधार मिळाला असून, शेतकरी वर्गात या पावसामुळे थोडाफार आनंद निर्माण झाला आहे.  उडिद, मुग काढणाºयांची त्रेधा-तिरपिटवाशिम तालुक्यात उडिद आणि मुग या पिकाची काढणी सुरू असून, शेतकरी या पिकांच्या काढणीची लगबग करीत आहेत. शनिवारी बहुतांश शेतात मळणी यंत्राद्वारे या पिकांची काढणी सुरू असताना अचानक दुपारी पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे शेतकºयांची चांगलीच त्रेधा तिरपिट उडाली. उडिद, मुग भिजून पुन्हा खराब होऊ नये म्हणून शेतकºयांची झाकझूक करण्यासाठी एकच धांदल पाहायला मिळाली.

टॅग्स :washimवाशिमRainपाऊस