शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
2
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
3
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
4
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
5
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक इनिंग; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
6
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
7
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
8
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
11
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
12
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
13
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
14
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
15
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
16
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
17
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
18
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
19
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
20
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या

श्रावण मासात बेलवृक्षांची कटाई थांबविण्यासाठी चिमुकल्याची जनजागृती!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2018 13:10 IST

वाशिम :  श्रावणमासात बेलवृक्षांची होत असलेली कटाई पाहता येथील राष्ट्रीय  हरित सेना व निसर्ग ईको क्लबच्या चिमुकल्यांच्यावतिने ते थांबविण्यासाठी जनजागृती मोहीम हाती घेतली आहे. 

ठळक मुद्दे राष्ट्रीय हरीतसेना व निसर्ग ईकोक्लबच्यावतीने बेलवृक्षाचे वृक्षारोपण कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली आहे. औषधी उपयुक्त बेलवृक्षाचे संवर्धन होवून पर्यावरण संतुलन राखले जावे हाही दृष्टिकोन या उपक्रमामागे आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम :  श्रावणमासात बेलवृक्षांची होत असलेली कटाई पाहता येथील राष्ट्रीय  हरित सेना व निसर्ग ईको क्लबच्या चिमुकल्यांच्यावतिने ते थांबविण्यासाठी जनजागृती मोहीम हाती घेतली आहे. वाशिम येथील  राष्ट्रीय हरीतसेना , एस.एम.सी.इंग्लिश स्कूलच्यावतिने राबविण्यात येत असलेल्या या उपक्रमाव्दारे  पहिल्या श्रावण सोमवारपासूनच लाखाळा परिसरात प्रसिद्ध असलेल्या कोडेंश्वर संस्थान परिसरात राष्ट्रीय हरीतसेना व निसर्ग ईकोक्लबच्यावतीने बेलवृक्षाचे वृक्षारोपण कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली आहे.                 अलीकडच्या काळात बेलवृक्ष विस्मृतीत जात आहे . सोबतच श्रावण महिण्यात बेलांच्या पानांची व वृक्षांची होणारी तोड व ºहास थांबविण्याच्या दृष्टिकोनातुन जनजागृती व्हावी या अनुशंगाने हा उपक्रम राबिविण्यात येत आहे.औषधी उपयुक्त बेलवृक्षाचे संवर्धन होवून पर्यावरण संतुलन राखले जावे हाही दृष्टिकोन या उपक्रमामागे आहे. सदर उपक्रम शाळेच्या प्राचार्य मीना उबगडे यांच्या मार्गदर्शनात घेण्यात येत आहे .यासाठी राष्ट्रीय हरीतसेनेचे शिक्षक अभिजीत मुकुंदराव जोशी  बेलवृक्षाच्या लागवडीचा व संवर्धनाचा संदेश चिमुकल्यांना सोबत घेवून देत आहेत. विशेष म्हणजे या उपक्रमात परिसरातील नागरीकांना सहभागी करुन घेतल्या जात आहे. यासाठी निसर्ग ईकोक्लबचे चिमुकले   स्नेहल लांडकर ,नूतन देशमुख ,भूमी गवई,प्रिया मुंढे , रिझा हुसेन , भावना इंगळे, अनुष्का जोशी ,रेनुका जांगीड , दिशा अग्रवाल , आरती वाझुळकर , वेदश्री देशमाने ,दुर्गश घनोकार ,करण तिवारी ,साहिल राउत ,सोहम पाठक  ,मोहन गायकवाड व कोडेंश्वरसंस्थानाचे विश्वस्त सचिव  माधवराव गाढवे यांचे मोलाचे सहकार्य लाभत आहे.

टॅग्स :washimवाशिमStudentविद्यार्थी