शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
2
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
3
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
4
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
5
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
6
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
7
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल
8
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
9
व्होटबंदी : साप मेला नाही; पण दात काढले!
10
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
11
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
12
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
13
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
14
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
15
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
16
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
17
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
18
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
19
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
20
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत

उष्माघातापासून संरक्षणासाठी जनजागरण 

By admin | Updated: April 23, 2017 13:41 IST

कवठा आरोग्य केंद्र अंतर्गत उष्माघातापासून बचावाकरिता मार्गदर्शन सभा घेण्यात आली असून याबद्दल सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.

वाशिम :देऊळगाव बंडा येथे नुकतेच कवठा आरोग्य केंद्र अंतर्गत उष्माघातापासून बचावाकरिता मार्गदर्शन सभा घेण्यात आली असून याबद्दल सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.यावेळी उष्माघात होण्याची कारणे व त्यापासून बचाव करण्याचे उपाय सांगितले. कारणामध्ये उन्हाळ्यामध्ये श्ेतावर अथवा मजुरीचे काम फार वेळ करणे, बॉयलर रुमध्ये काम करणे, घट्ट कपड्याचा वापर करणे, उष्माघात होण्याची लक्षणे, थकवा, येणे, ताप येणे, त्वाचा कोरडी पडणे, भुक न लागणे, चक्कर येणे निरुत्साही होणे, डोके दुखने, रक्तदाब वाढणे,  मानसीक बैचेन इत्यादी. प्रतिबंधात्मक उपायामध्ये वाढत्या तापमानात कष्टाची कामे टाळावी, पांढऱ्या रंगाची कपडे परिधान करावे, भरपुर पाणी प्यावे, जलसजीवनाचा वापर करावा, इत्यादीबद्दल अनेक मान्यवरांनी मार्गदर्शन केले. यावेळी डॉ.हेबांडे, ठाकरे, डॉ.लोमटे, डॉ.गायकवाड, कालापाड, अनिता सरनाईक, अंगणवाडी सेविका स्वाती सरनाईक, अन्नपूर्णा मसुरकर, कल्पना सरनाईक, रंजना गरड, अनिल सरनाईक,विनोद भारती, तसेच गावातील असंख्य मंडळी उपस्थित होते.