शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
2
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
3
जीएसटी नंतर MRP वर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सामान्यांच्या थेट खिशावर परिणाम होणार...
4
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
5
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
6
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
7
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
8
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
9
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
10
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
11
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
12
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
13
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी
14
Navratri 2025: प्रतापगडावर नवरात्रीत का बसवले जातात दोन घट? जाणून घ्या शिवकालीन परंपरा
15
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
16
"तरीही त्याला कुत्रा चावतो.."; पाकिस्तानी सलामीवीर सॅम अयुबबाबत नेमकं काय बोलला माजी खेळाडू?
17
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
18
पितृपक्ष २०२५: चतुर्दशी श्राद्धाला असते विशेष महत्त्व, पण असे का? पाहा, काही मान्यता
19
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
20
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू

साडेतीन एकरात ६५ क्विंटल ज्वारीचे उत्पादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2020 16:00 IST

ही किमया मंगरुळपीर तालुक्यातील बोरव्हा येथील शेतकरी नारायण ठाकरे यांनी केली आहे. 

- ओम वलोकार

कोठारी (वाशिम) : गुरांना चारा व्हावा उपलब्ध व्हावा आणि उत्पन्नही घेता यावे, या उद्देशाने रब्बी हंगामात अवघ्या साडे तीन एकर क्षेत्रात पेरलेल्या ज्वारीतून ६५ क्विंटलचे उत्पन्न झाले. ही किमया मंगरुळपीर तालुक्यातील बोरव्हा येथील शेतकरी नारायण ठाकरे यांनी केली आहे. वाशिम जिल्ह्यात ज्वारीचे क्षेत्र आता नावालाच उरले आहे; परंतु खरीप हंगामात पावसाळ्याच्या सुरुवातीची अनियमितता आणि नंतर अतिवृष्टीमुळे सोयाबीन, मुग, उडीद आदि पिकांचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे उत्पन्न काही झाले नाहीच शिवाय गुरांसाठी चाराही राहिला नाही. त्यामुळे पशूपालक शेतकरी अडचणीत सापडले होते. बोरव्हा येथील शेतकरी नारायणठाकरे यांच्यापुढेही हीच समस्या होती. त्यावर उपाय म्हणून त्यांनी रब्बी हंगामात ज्वारी पेरण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार त्यांनी आपल्या एकूण शेतीपैकी केवळ साडे तीन एकर क्षेत्रात रब्बी ज्वारीची पेरणी केली. इतर पिकांच्या तुलनेत ज्वारीसाठी पोषक वातावरण असतानाच त्यांनी या पिकाचे योग्य व्यवस्थापन केले. शिवाय रखवाली करून वन्यप्राण्यांपासून हे पीक वाचविले. या पिकातून साधारण ३५ ते ४० क्विंटल उत्पादनाची अपेक्षा त्यांना होती; परंतु त्यांच्या योग्य व्यवस्थापनामुळे एवढ्याच क्षेत्रात एकरी १९ क्विंटलपेक्षा अधिक उत्पादन झाले असून, साडे तीन एकरात मिळून त्यांना ६५ क्विंटल ज्वारीचे उत्पादन झाले आहे. त्यामुळे गुरांच्या चाºयाची समस्याही मिटली आहे.

टॅग्स :washimवाशिमagricultureशेतीFarmerशेतकरी