शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

कृषी विभागाकडून सूक्ष्म नियोजन आराखडा तयार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2021 04:51 IST

ग्रामपंचायत देपूळ येथे ११ ते १७ सप्टेंबर दरम्यान शेतकऱ्यांच्या कृषीविषयक गरजा लक्षात घेता नानाजी देशमुख कृषी संजीवनी समिती सदस्य ...

ग्रामपंचायत देपूळ येथे ११ ते १७ सप्टेंबर दरम्यान शेतकऱ्यांच्या कृषीविषयक गरजा लक्षात घेता नानाजी देशमुख कृषी संजीवनी समिती सदस्य यांचे विचारमंथन करून जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार, उपविभागीय कृषी अधिकारी दत्तात्रय चौधरी, प्रकल्प तज्ज्ञ मिलिंद अरगडे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्राम संसाधन गावाचा नकाशाच्या आधारे, सूक्ष्म नियोजन आराखडा १५ सप्टेंबरला तयार केला आहे. या कार्यक्रमाला जिल्हा सूक्ष्म नियोजन समन्वयक शिवा गांजरे, मीराताई गांजरे, विश्वजित पाधरकर, कृषी सहाय्यक एस. वाय. घिमेकर, समूह सहाय्यक बुद्धरत्न उंदरे आदींची उपस्थिती होती. त्यांनी आराखडा बनविण्यास मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाला सर्व समिती सदस्य, बचत गट महिला, ग्रामपंचायत सदस्य, गावातील प्रतिष्ठीत शेतकरी व नागरिक आदीची उपस्थिती होती.