शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
5
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
6
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
7
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
8
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
9
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
10
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
11
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
12
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
13
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
14
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
15
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
16
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
17
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
18
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
19
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
20
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून

पाणी टंचाई काळात वृक्ष जगविण्यासाठी पोलिसांची धडपड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2018 14:53 IST

मानवाप्रमाणेच वृक्षांनाही पाण्याची गरज लक्षात घेता आसेगाव पोलीसांच्यावतिने टँकरव्दारे पाणी आणून वृक्ष वाचविण्याचा संकल्प केला आहे.

ठळक मुद्देजून २०१७ मध्ये  लावलेले १५० वृक्ष मागील चार महिन्यापासून टँकरने पाणी आणून भिषण पाणी टंचाईतही हे वृक्ष  जगविण्याचे काम आसेगाव पोलिस करीत आहेत.  पिण्याचे पाणी मिळणे कठीण झाल्याने हे १५० वृक्ष कसे जगवायचे असा प्रश्न ठाणेदार विनायक जाधव यांना पडला . ही वृक्ष ज्या उत्साहाने व उदेशाने आपण लावलीत त्याच उत्साहाने व उदेशाने जगायला पाहीजे असा संकल्प त्यानंी केला .

वाशिम  :  सर्वत्र पाणी टंचाईन हाहाकार माजविला आहे, नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे. अशाही परिस्थितीत मानवाप्रमाणेच वृक्षांनाही पाण्याची गरज लक्षात घेता आसेगाव पोलीसांच्यावतिने टँकरव्दारे पाणी आणून वृक्ष वाचविण्याचा संकल्प केला आहे. त्यांच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतूक होत आहे.  पाणी टंचाईतही वृक्ष पाण्यामुळे मरू देणार नाही असा संकल्प ठाणेदार विनायक जाधव यांच्यासह पोलीसांनी घेतला आहे. यामुळे सर्व पोलीस स्टेशनचा परिसर उन्हाळयातही हिरवागार दिसून येत आहे.

 गतवर्षी जून २०१७ मध्ये  लावलेले १५० वृक्ष मागील चार महिन्यापासून टँकरने पाणी आणून भिषण पाणी टंचाईतही हे वृक्ष  जगविण्याचे काम आसेगाव पोलिस करीत आहेत.  गतवर्षी जून मध्ये आसेगाव पो.स्टे.मघ्ये १५० विविध जातीचे वृक्ष लावण्यात आले, परंतु मागील चार महिन्यापासून आसेगाव येथे पाणी  टंचाई  असल्याने पिण्याचे पाणी मिळणे कठीण झाल्याने हे १५० वृक्ष कसे जगवायचे असा प्रश्न ठाणेदार विनायक जाधव यांना पडला . यावर ही वृक्ष ज्या उत्साहाने व उदेशाने आपण लावलीत त्याच उत्साहाने व उदेशाने जगायला पाहीजे असा संकल्प त्यानंी केला .स्वखर्चाने ५०० रुपये प्रती टँकरने पाणी विकत घेवनू ते स्वत वृक्षाला पाणी देवून वृक्षांचे संवर्धन करतांना दिसून येत आहेत. याकामी त्यांना पोलीस कर्मचाºयांचेही मोलाचे सहकार्य लाभत आहेत्.  माह मे आणि जून मध्ये ही झाडे जगली की ही वृक्ष स्वत:च्या भरोषावर जगतात असा ठाणेदार विनायक जाधवचा विश्वास आहे. 

 

वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे या ओवीव्दारे आपण त्यांचे संगोपन करीत आहे. आपण पाण्याशिवाय जगू शकत नाही तर अबोल झाडे कसे जगू शकतील. निसर्गाचा समतोल राखावयाचा असेल तर प्रत्येकाने वृक्षसंवर्धन करणे गरजेचे आहे. 

- विनायक जाधव, ठाणेदार, आसेगाव

टॅग्स :washimवाशिमPolice Stationपोलीस ठाणे