शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

वृक्षारोपण व संवर्धनासाठी जिल्हयातील सरपंचांचा आगळा-वेगळा उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2019 18:25 IST

वृक्षारोपण महत्वाचे असल्याचे जाणून जिल्हयातील अनेक सरपंचांनी आगळा-वेगळा उपक्रम राबवून मोठया प्रमाणात आपआपल्या गावात वृक्षारोपण करुन घेतले.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : पर्यावरणाचा ऱ्हास थांबविण्याासाठी वृक्षारोपण महत्वाचे असल्याचे जाणून जिल्हयातील अनेक सरपंचांनी आगळा-वेगळा उपक्रम राबवून मोठया प्रमाणात आपआपल्या गावात वृक्षारोपण करुन घेतले. तसेच त्याचे संवर्धन व्हावे यासाठी सुध्दा नविन युक्ती लढविल्याने लावण्यात आलेल्या वृक्षांचे संगोपन होईल याबाबत आत्मविश्वास व्यक्त केला आहे. यामध्ये वाशिम तालुक्यातील टनका येथील सरपंच शरद गोदारा,  कारंजा तालुक्यातील पिंपळगाव सरपंच दादाराव बहुटे, हिवरा लाहे येथील सरपंच सागर डेरे यांचा समावेश आहे.कारंजा तालुक्यातील पिंपळगाव बु. येथील सरपंचांनी शासनाचा वृक्षलागवड कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता पुढाकार घेतला असून ग्रामस्थांना वृक्षलागवडीसाठी प्रोत्साहित करण्याच्या उद्देशाने पाच झाडे लावून त्या झाडांचे पाच वर्ष संवर्धन व संगोपन केल्यास पाच वषार्ची घरपट्टी माफ केल्याचा निर्णय घेतला. हा निर्णय घेतांना ग्रामपंचायतचे नुकसान होवू नये याकरिता त्यांनी ही घरपट्टी स्वता भरणार असल्याचे सांगितले. तसेच कारंजा तालुक्यातीलच हिवरा लाहे येथील सरपंच सागर डेरे यांनी सुध्दा याच प्रकारचा निर्णय घेवून शासनाच्या वृक्ष लागवडीला प्रोत्साहन दिले. वाशिम तालुक्यातील टनका येथील सरपंच शरद गोदारा यांनी सुध्दा आगळी-वेगळी संकल्पना लढवून वृक्ष लागवडीसाठी मोलाचे कार्य केले आहे. त्यांनी तर चक्क वृक्ष लावल्याचा पुरावा दाखवा व नंतरच दाखला देण्याचा उपक्रम जिल्हयात चांगलाच चर्चेचा राहिला. या सर्व सरपंचाच्या कार्याचे कौतूक होत आहे. 

टॅग्स :washimवाशिमsarpanchसरपंच