शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

वृक्षारोपण व संवर्धनासाठी जिल्हयातील सरपंचांचा आगळा-वेगळा उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2019 18:25 IST

वृक्षारोपण महत्वाचे असल्याचे जाणून जिल्हयातील अनेक सरपंचांनी आगळा-वेगळा उपक्रम राबवून मोठया प्रमाणात आपआपल्या गावात वृक्षारोपण करुन घेतले.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : पर्यावरणाचा ऱ्हास थांबविण्याासाठी वृक्षारोपण महत्वाचे असल्याचे जाणून जिल्हयातील अनेक सरपंचांनी आगळा-वेगळा उपक्रम राबवून मोठया प्रमाणात आपआपल्या गावात वृक्षारोपण करुन घेतले. तसेच त्याचे संवर्धन व्हावे यासाठी सुध्दा नविन युक्ती लढविल्याने लावण्यात आलेल्या वृक्षांचे संगोपन होईल याबाबत आत्मविश्वास व्यक्त केला आहे. यामध्ये वाशिम तालुक्यातील टनका येथील सरपंच शरद गोदारा,  कारंजा तालुक्यातील पिंपळगाव सरपंच दादाराव बहुटे, हिवरा लाहे येथील सरपंच सागर डेरे यांचा समावेश आहे.कारंजा तालुक्यातील पिंपळगाव बु. येथील सरपंचांनी शासनाचा वृक्षलागवड कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता पुढाकार घेतला असून ग्रामस्थांना वृक्षलागवडीसाठी प्रोत्साहित करण्याच्या उद्देशाने पाच झाडे लावून त्या झाडांचे पाच वर्ष संवर्धन व संगोपन केल्यास पाच वषार्ची घरपट्टी माफ केल्याचा निर्णय घेतला. हा निर्णय घेतांना ग्रामपंचायतचे नुकसान होवू नये याकरिता त्यांनी ही घरपट्टी स्वता भरणार असल्याचे सांगितले. तसेच कारंजा तालुक्यातीलच हिवरा लाहे येथील सरपंच सागर डेरे यांनी सुध्दा याच प्रकारचा निर्णय घेवून शासनाच्या वृक्ष लागवडीला प्रोत्साहन दिले. वाशिम तालुक्यातील टनका येथील सरपंच शरद गोदारा यांनी सुध्दा आगळी-वेगळी संकल्पना लढवून वृक्ष लागवडीसाठी मोलाचे कार्य केले आहे. त्यांनी तर चक्क वृक्ष लावल्याचा पुरावा दाखवा व नंतरच दाखला देण्याचा उपक्रम जिल्हयात चांगलाच चर्चेचा राहिला. या सर्व सरपंचाच्या कार्याचे कौतूक होत आहे. 

टॅग्स :washimवाशिमsarpanchसरपंच