शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

पपई पिकावर बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2020 16:03 IST

बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव झाला असून झाडांची वाढ खुंटल्याने बांबर्डा परिसरातील पपई उत्पादक शेतकरी संकटात सापडले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कबांबर्डा (वाशिम) : पारंपरिक पिकांना निसर्गाच्या लहरीपणाचा फटका बसून मोठ्या प्रमाणात नुकसान होते. त्यामुळे शेतकºयांनी पर्यायी पिकपद्धती अंगीकारून पपई उत्पादनाकडे लक्ष केंद्रीत केले; मात्र या पिकावरही सद्य:स्थितीत बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव झाला असून झाडांची वाढ खुंटल्याने बांबर्डा परिसरातील पपई उत्पादक शेतकरी संकटात सापडले आहेत.अवकाळी पाऊस, गारपीट, वादळी वारा यासारख्या नैसर्गीक संकटांमुळे गत काही वर्षांपासून खरीप हंगामातील पिकांचे अतोनात नुकसान होत आहे. त्यामुळे काही प्रयोगशील शेतकºयांनी पर्यायी पिकपद्धतीचा अवलंब केला असून बांबर्डा परिसरातील शेतकरी पपई लागवडीकडे वळले आहेत. यंदाही अनेक शेतकºयांनी पपईची लागवड केली असून चांगला दर व एकरकमी पैसा शेतकºयांच्या हाती येत असल्याने पपईच्या लागवड क्षेत्रात वाढ झाली आहे. यासाठी शेतकºयांनी तायवान या नवीन विकसित वाणाची निवड केली. पपई हे उष्ण कटीबंधात वाढणारे पिक असून वर्षभरात जून, जुलै, सप्टेंबर-आॅक्टोंबर व जानेवारी-फेब्रुवारी अशा ३ टप्प्यात पपईची लागवड केल्या जाते; मात्र जून-जुलै व सप्टेंबर-आॅक्टोंबर या महिन्यात पपईची लागवड केल्यास पावसामुळे शेताचे रस्ते चिखलमय असल्याने तयार झालेला माल शेताबाहेर काढण्यास शेतकºयांना अडचण जाणवते म्हणून साधारणपणे जानेवारी ते मार्च यादरम्यान बांबर्डा परिसरात पपईची लागवड केल्या जाते. परिसरात मागील वर्षीपेक्षा पपईच्या क्षेत्रात वाढ झाली असताना त्यावर आलेल्या बुरशीजन्य रोगामुळे मात्र उत्पादक शेतकरी हवालदिल झाले आहे.या बुरशीजन्य रोगामुळे पपईच्या झाडाची पाने पिवळी होऊन गळत आहे. उत्पादक शेतकºयांनी रोगापासून बचावाकरिता आतापर्यंत महागड्या बुरशीनाशकाची फवारणीे केली. तरीही रोग नियंत्रणात येत नसून कृषी विभागाने पपई उत्पादक शेतकºयांना मार्गदर्शन करावे, अशी मागणी होत आहे.

टॅग्स :washimवाशिमagricultureशेतीFarmerशेतकरी