शहरं
Join us  
Trending Stories
1
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
2
नव्या भारताकडे दहशवाद्यांना मातीत गाडण्याची अन् शत्रूला घरात घुसून संपवण्याची क्षमता- योगी आदित्यनाथ
3
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
4
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
5
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
6
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
7
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!
8
एका बॅगेमुळे नवी दिल्ली स्टेशनवर झाला १८ जणांचा मृत्यू; रेल्वे मंत्र्यांनी लोकसभेत दिली अपघाताची माहिती
9
२०१५मध्ये ड्रायव्हिंग लायसन्स, २०२०मध्ये पासपोर्टही बनवला; १० वर्षे भारतात लपून राहिलेला अफगाणी कसा पकडला गेला?
10
'या' देशात राहातात सर्वाधिक लिव्ह-इन रिलेशनशिप जोडपी, भारतात हा ट्रेंड किती?
11
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
12
'एकाच शॉटमध्ये दोन पुरुषांसोबत टॉपलेस सीन केला अन्...', मराठी अभिनेत्रीचा खुलासा
13
Tarot Card: पुढचा सप्ताह, वेगवान घडामोडींचा; नक्की काय काय घडणार? वाचा टॅरो भविष्य
14
रिकाम्या दारूच्या बाटलीवर मिळणार २० रुपये कॅशबॅक; 'या' राज्य सरकारनं आणली अजब योजना
15
Viral Video : इंडिगोच्या विमानात प्रवाशाने दुसऱ्या प्रवाशाच्या कानशिलात लगावली; मोठा राडा, व्हिडीओ व्हायरल
16
४००० कोटींच्या 'रामायण'साठी रणबीर कपूरने 'या दिग्गज गायकाचा' बायोपिक सोडला, अनुराग बसू म्हणाले..
17
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
18
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
19
शाहरुख खानला 'जवान'साठी राष्ट्रीय पुरस्कार, मात्र चाहत्यांनी विचारले भलतेच प्रश्न; रंगली चर्चा
20
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स

पपई पिकावर बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2020 16:03 IST

बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव झाला असून झाडांची वाढ खुंटल्याने बांबर्डा परिसरातील पपई उत्पादक शेतकरी संकटात सापडले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कबांबर्डा (वाशिम) : पारंपरिक पिकांना निसर्गाच्या लहरीपणाचा फटका बसून मोठ्या प्रमाणात नुकसान होते. त्यामुळे शेतकºयांनी पर्यायी पिकपद्धती अंगीकारून पपई उत्पादनाकडे लक्ष केंद्रीत केले; मात्र या पिकावरही सद्य:स्थितीत बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव झाला असून झाडांची वाढ खुंटल्याने बांबर्डा परिसरातील पपई उत्पादक शेतकरी संकटात सापडले आहेत.अवकाळी पाऊस, गारपीट, वादळी वारा यासारख्या नैसर्गीक संकटांमुळे गत काही वर्षांपासून खरीप हंगामातील पिकांचे अतोनात नुकसान होत आहे. त्यामुळे काही प्रयोगशील शेतकºयांनी पर्यायी पिकपद्धतीचा अवलंब केला असून बांबर्डा परिसरातील शेतकरी पपई लागवडीकडे वळले आहेत. यंदाही अनेक शेतकºयांनी पपईची लागवड केली असून चांगला दर व एकरकमी पैसा शेतकºयांच्या हाती येत असल्याने पपईच्या लागवड क्षेत्रात वाढ झाली आहे. यासाठी शेतकºयांनी तायवान या नवीन विकसित वाणाची निवड केली. पपई हे उष्ण कटीबंधात वाढणारे पिक असून वर्षभरात जून, जुलै, सप्टेंबर-आॅक्टोंबर व जानेवारी-फेब्रुवारी अशा ३ टप्प्यात पपईची लागवड केल्या जाते; मात्र जून-जुलै व सप्टेंबर-आॅक्टोंबर या महिन्यात पपईची लागवड केल्यास पावसामुळे शेताचे रस्ते चिखलमय असल्याने तयार झालेला माल शेताबाहेर काढण्यास शेतकºयांना अडचण जाणवते म्हणून साधारणपणे जानेवारी ते मार्च यादरम्यान बांबर्डा परिसरात पपईची लागवड केल्या जाते. परिसरात मागील वर्षीपेक्षा पपईच्या क्षेत्रात वाढ झाली असताना त्यावर आलेल्या बुरशीजन्य रोगामुळे मात्र उत्पादक शेतकरी हवालदिल झाले आहे.या बुरशीजन्य रोगामुळे पपईच्या झाडाची पाने पिवळी होऊन गळत आहे. उत्पादक शेतकºयांनी रोगापासून बचावाकरिता आतापर्यंत महागड्या बुरशीनाशकाची फवारणीे केली. तरीही रोग नियंत्रणात येत नसून कृषी विभागाने पपई उत्पादक शेतकºयांना मार्गदर्शन करावे, अशी मागणी होत आहे.

टॅग्स :washimवाशिमagricultureशेतीFarmerशेतकरी