शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
2
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
3
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
4
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
5
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
6
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
7
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
8
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
9
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
10
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
11
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
12
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
13
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
14
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
15
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
16
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
17
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
18
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
19
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
20
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत

फळबागा सुकल्या; सर्वेक्षण करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2019 15:27 IST

शेतकऱ्यांना दिलासा म्हणून नुकसानग्रस्त फळबागांचे सर्वेक्षण करावे,  अशी मागणी करण्यात आली.

लोकमत न्यूज नेटवर्कमानोरा - यावर्षीच्या उन्हाळ्यात पाण्याअभावी मानोरा तालुक्यातील फळबागा सुकल्या असून, महसूल व कृषी विभागाने सर्वेक्षण करावे, अशी मागणी भारतीय किसान संघ मानोरा तसेच शेतकऱ्यांच्यावतीने जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे मंगळवारी केली.मानोरा तालुक्यातील अनेक शेतकरी फळबागेकडे वळत आहेत. काही शेतकऱ्यांनी विकतचे पाणी आणून फळबागा जगविल्या तर अनेक शेतकऱ्यांच्या फळबागा पाण्याअभावी अक्षरश: वाळल्या आहेत. याबाबत संबंधित यंत्रणेने सर्वेक्षण करणे आवश्यक असतानाही, अद्याप सर्वेक्षण करण्यात आले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता अधिकच वाढली आहे. मानोरा तालुक्यातील फळबागांचेही सर्वेक्षण करण्यात यावे, अशी मागणी भारतीय किसन संघ मानोरा च्यावतीने चंदन धामनडे यांनी मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. दुष्काळी परिस्थिती असल्यामुळे शेतकरी अगोदरच अडचणीत सापडले आहेत. शेतकऱ्यांना दिलासा म्हणून नुकसानग्रस्त फळबागांचे सर्वेक्षण करावे,  अशी मागणी करण्यात आली.

टॅग्स :washimवाशिमFarmerशेतकरी