शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
2
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
3
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
4
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
5
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
6
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
7
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
8
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
9
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
10
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
11
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
12
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
13
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
14
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
15
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
16
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
17
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
18
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
19
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
20
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?

फळबागा सुकल्या; सर्वेक्षण करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2019 15:27 IST

शेतकऱ्यांना दिलासा म्हणून नुकसानग्रस्त फळबागांचे सर्वेक्षण करावे,  अशी मागणी करण्यात आली.

लोकमत न्यूज नेटवर्कमानोरा - यावर्षीच्या उन्हाळ्यात पाण्याअभावी मानोरा तालुक्यातील फळबागा सुकल्या असून, महसूल व कृषी विभागाने सर्वेक्षण करावे, अशी मागणी भारतीय किसान संघ मानोरा तसेच शेतकऱ्यांच्यावतीने जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे मंगळवारी केली.मानोरा तालुक्यातील अनेक शेतकरी फळबागेकडे वळत आहेत. काही शेतकऱ्यांनी विकतचे पाणी आणून फळबागा जगविल्या तर अनेक शेतकऱ्यांच्या फळबागा पाण्याअभावी अक्षरश: वाळल्या आहेत. याबाबत संबंधित यंत्रणेने सर्वेक्षण करणे आवश्यक असतानाही, अद्याप सर्वेक्षण करण्यात आले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता अधिकच वाढली आहे. मानोरा तालुक्यातील फळबागांचेही सर्वेक्षण करण्यात यावे, अशी मागणी भारतीय किसन संघ मानोरा च्यावतीने चंदन धामनडे यांनी मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. दुष्काळी परिस्थिती असल्यामुळे शेतकरी अगोदरच अडचणीत सापडले आहेत. शेतकऱ्यांना दिलासा म्हणून नुकसानग्रस्त फळबागांचे सर्वेक्षण करावे,  अशी मागणी करण्यात आली.

टॅग्स :washimवाशिमFarmerशेतकरी