शहरं
Join us  
Trending Stories
1
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
2
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
3
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
4
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
5
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
6
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
7
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
8
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
9
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
10
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
11
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
12
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
13
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
14
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
15
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
16
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
17
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
18
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
19
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
20
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!

अडोळ प्रकल्पात केवळ १२ टक्के जलसाठा; रिसोड, शिरपूरात पाणीप्रश्न होणार गंभीर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2018 14:34 IST

शिरपूर जैन (वाशिम) : येथून १० किलोमिटर अंतरावर असलेल्या अडोळ प्रकल्पातून ठराविक गावांना पिण्याचे पाणी पुरविले जाते.

ठळक मुद्देगतवर्षी पर्जन्यमान कमी झाल्याने अडोळ सिंचन प्रकल्पात पुरेसा जलसाठा होऊ शकला नाही. सद्या या प्रकल्पात उणापूरा १२ टक्के जलसाठा शिल्लक राहिलेला आहे. पाण्याचा काटकसरीने वापर झाल्यास मे च्या शेवटच्या आठवड्यापर्यंत हा जलसाठा पुरू शकतो.

शिरपूर जैन (वाशिम) : येथून १० किलोमिटर अंतरावर असलेल्या अडोळ प्रकल्पातून ठराविक गावांना पिण्याचे पाणी पुरविले जाते. यंदा मात्र एप्रिलच्या पंधरवड्यातच या प्रकल्पाची पाणीपातळी १२ टक्क्यांपर्यंत खालावली असून आगामी काही दिवस काटकसरीने पाणी वापर न केल्यास रिसोड, शिरपूर यासह रिठद, वाघी बु. या गावांमध्ये ठिकाणी भीषण पाणीटंचाई निर्माण होण्याचे संकेत वर्तविले जात आहेत.गतवर्षी पर्जन्यमान कमी झाल्याने अडोळ सिंचन प्रकल्पात पुरेसा जलसाठा होऊ शकला नाही. यामुळे शेतीच्या सिंचनाकरिता सोडल्या जाणाºया पाण्यावरही जलसंपदा विभागाने लवकरच निर्बंध लादले होते. मात्र, तापत्या उन्हामुळे प्रकल्पातील पाण्याचे होणारे बाष्पीभवन आणि अधूनमधून पिण्याकरिता चार गावांना पाणी सोडले जात असून सद्या या प्रकल्पात उणापूरा १२ टक्के जलसाठा शिल्लक राहिलेला आहे. तो आगामी जून महिन्यापर्यंत पुरणे अशक्य आहे. मात्र, पाण्याचा काटकसरीने वापर झाल्यास मे च्या शेवटच्या आठवड्यापर्यंत हा जलसाठा पुरू शकतो. त्यामुळे संबंधित गावांमधील नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असे आवाहन केले जात आहे. यासंदर्भात समाजातूनही प्रभावी जनजागृतीची गरज निर्माण झाली आहे. 

टॅग्स :washimवाशिमDamधरणRisodरिसोडShirpur Jainशिरपूर जैन