शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

अडोळ प्रकल्पात केवळ १२ टक्के जलसाठा; रिसोड, शिरपूरात पाणीप्रश्न होणार गंभीर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2018 14:34 IST

शिरपूर जैन (वाशिम) : येथून १० किलोमिटर अंतरावर असलेल्या अडोळ प्रकल्पातून ठराविक गावांना पिण्याचे पाणी पुरविले जाते.

ठळक मुद्देगतवर्षी पर्जन्यमान कमी झाल्याने अडोळ सिंचन प्रकल्पात पुरेसा जलसाठा होऊ शकला नाही. सद्या या प्रकल्पात उणापूरा १२ टक्के जलसाठा शिल्लक राहिलेला आहे. पाण्याचा काटकसरीने वापर झाल्यास मे च्या शेवटच्या आठवड्यापर्यंत हा जलसाठा पुरू शकतो.

शिरपूर जैन (वाशिम) : येथून १० किलोमिटर अंतरावर असलेल्या अडोळ प्रकल्पातून ठराविक गावांना पिण्याचे पाणी पुरविले जाते. यंदा मात्र एप्रिलच्या पंधरवड्यातच या प्रकल्पाची पाणीपातळी १२ टक्क्यांपर्यंत खालावली असून आगामी काही दिवस काटकसरीने पाणी वापर न केल्यास रिसोड, शिरपूर यासह रिठद, वाघी बु. या गावांमध्ये ठिकाणी भीषण पाणीटंचाई निर्माण होण्याचे संकेत वर्तविले जात आहेत.गतवर्षी पर्जन्यमान कमी झाल्याने अडोळ सिंचन प्रकल्पात पुरेसा जलसाठा होऊ शकला नाही. यामुळे शेतीच्या सिंचनाकरिता सोडल्या जाणाºया पाण्यावरही जलसंपदा विभागाने लवकरच निर्बंध लादले होते. मात्र, तापत्या उन्हामुळे प्रकल्पातील पाण्याचे होणारे बाष्पीभवन आणि अधूनमधून पिण्याकरिता चार गावांना पाणी सोडले जात असून सद्या या प्रकल्पात उणापूरा १२ टक्के जलसाठा शिल्लक राहिलेला आहे. तो आगामी जून महिन्यापर्यंत पुरणे अशक्य आहे. मात्र, पाण्याचा काटकसरीने वापर झाल्यास मे च्या शेवटच्या आठवड्यापर्यंत हा जलसाठा पुरू शकतो. त्यामुळे संबंधित गावांमधील नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असे आवाहन केले जात आहे. यासंदर्भात समाजातूनही प्रभावी जनजागृतीची गरज निर्माण झाली आहे. 

टॅग्स :washimवाशिमDamधरणRisodरिसोडShirpur Jainशिरपूर जैन