शहरं
Join us  
Trending Stories
1
पटनायक सरकारची 'एक्सपायरी डेट' 4 जून; पहिल्याच रॅलीत संकटमोचकावरच PM मोदींचा हल्लाबोल
2
‘राहुल गांधी ग्रेट पॉलिटिकल सायंटिस्ट’! हिमंता बिस्वा सरमा यांचा हल्लाबोल, पण असं का म्हणाले?
3
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
4
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
5
झटणाऱ्या हातांना मदतीचा 'हात'! लहानग्याचा VIDEO पाहून आनंद महिंद्रांची मोठी घोषणा
6
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
7
मुंबई इंडियन्सच्या संघात अंशुल कंबोजची एन्ट्री! टॉस जिंकून २३ वर्षीय ऑल राऊंडरला दिली संधी, जाणून घ्या कोण आहे तो
8
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
9
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
10
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका
11
मतदानाच्या आदल्या दिवशी बारामती मतदारसंघाबाबत सुप्रिया सुळेंची निवडणूक आयोगाकडे मोठी मागणी
12
Preity Zinta powerhouse of talent, Mumbai Indians: मुंबई इंडियन्सचा 'हा' खेळाडू म्हणजे 'टॅलेंटचं पॉवरहाऊस'; प्रिती झिंटाकडून क्रिकेटरचं तोंडभरून कौतुक
13
मोदींकडून सद्भावना, उद्धव ठाकरेंसोबत भाजपाची पुन्हा युती होणार? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
14
BANW vs INDW: ३३ व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण; खेळाडूंनी केला एकच जल्लोष, यजमानांची अस्तित्वाची लढाई
15
'राम मंदिराचा निर्णय बदलणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!
16
नरेश गोयल यांना २ महिन्यांचा जामीन, मुंबईबाहेर जाण्यासाठीही घ्यावी लागणार परवानगी
17
भाजपाला मोठा दिलासा, दिंडोरीमध्ये बंडखोर माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी घेतली माघार
18
पाकिस्तानची फजिती! मोहम्मद आमिर आयर्लंड दौऱ्यावर वेळेत जाणार नाही, कारण...
19
"भाजपा आता लाठ्याकाठ्यांनी तोडफोड करायला उतरलीय, अत्यंत निंदनीय आणि लज्जास्पद"
20
LSG ने काल १३ खेळाडू खेळवले! KKR लाही कसे नाही समजले? वाचा नेमके असे काय घडले  

आता उपसरपंच पदासाठी राजकीय गटात रस्सीखेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2017 1:04 PM

आता उपसरपंच पदावर आपल्या गटाचा उमेदवार कसा विराजमान होईल, यासाठी राजकीय नेते प्रयत्न करीत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

ठळक मुद्देवाशिम जिल्ह्यातील चित्रग्रामपंचायतींवर दावेदारी सिद्ध करण्याचा प्रयत्न 

मानोरा : वाशिम  जिल्ह्यात्ील २६१ ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया पार पडली आणि प्रथमच जनतेमधून सरपंचाची निवड करण्यात आली. त्यामधील विविध ठिकाणच्या सरपंच पदावर राजकीय नेते आपली दावेदारी करीत असल्याने सुरू झालेला राजकीय गोंधळ पूर्णपणे थांबला नसतानाच आता उपसरपंच पदावर आपल्या गटाचा उमेदवार कसा विराजमान होईल, यासाठी राजकीय नेते प्रयत्न करीत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

यंदा प्रथमच सरपंच पदाची निवड थेट मतदारांकडून करण्यात आली. ग्रामपंचायत निवडणुका पक्षाचे तिकिट अथवा चिन्हावर लढविल्या गेल्या नसल्या तरी, सरपंच निवडीसाठी राजकीय पक्षांच्या नेत्यांनी अप्रत्यक्ष प्रयत्न केलेच आहेत. दुसरीकडे आता थेट मतदारांकडून निवडून यायचे असल्याने अनेक उमेदवारांनी अगदी बालकथेमधील ‘आचाने दिला एक घास, माचाने दिला एक घास’ या युक्तीचा अवलंब करताना विविध पक्षाच्या बड्या नेत्यांशी मधूर संबंध ठेवून आपले हित साधून घेतले; परंतु विजयश्री मिळविल्यानंतर आता नेमके श्रेय कोणाला द्यायचे, ही त्यांची पंचाईत झाली आहे. यामुळे राजकीय पक्षांची दावेदारी संपलेली नाही; परंतु आता उपसरपंचाची निवड सदस्यांमधून होणार असताना या पदावर आपला उमेदवार निवडून यावा, यासाठी राजकीय नेते खेळी करीत आहेत. जेवढ्या उपसरपंच पदावर आपल्या गटाचे उमेदवार निवडून येतील तेवढ्या ग्रामपंचायतीच्या सरपंचाला हाताशी घेणेही त्यामुळे शक्य होऊन आपली दावेदारी खरी असल्याचे त्यांना सिद्ध करता येणार आहे. त्यामुळेच उपसरपंच पद बळकावण्यासाठी विरोधी गटाच्या सदस्यांना आपलेसे करण्याचे प्रयत्नही सुरू असल्याचे दिसत आहे. 

टॅग्स :Politicsराजकारण