शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनले जोहरान ममदानी, ट्रम्प यांच्या धमक्यांनंतरही मोठा विजय!
3
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
4
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
5
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
6
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
7
“६ महिन्यात ४८ लाख मतदार वाढ, डबल स्टार नाही, डबल मतदारांची यादी हवी”; शरद पवार गटाची मागणी
8
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
9
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
10
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
11
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
12
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
13
बदलापुरात युतीत लढाई? तर अंबरनाथमध्ये मविआत तडजोड? निवडणुकांमध्ये चुरशीची लढाई
14
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
15
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
16
रायगडमध्ये १० नगरपरिषदांमध्ये धूम युतीची की आघाडीची..? सर्व राजकीय पक्षांकडून हालचाली
17
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
18
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
19
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
20
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू

रिसोड तालुक्यात नऊ प्रकल्प कोरडेठण्ण : चारा व पाणीटंचाई गंभीर 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2018 15:42 IST

रिसोड - रिसोड तालुक्यात चारा व पाणीटंचाई गंभीर बनत असून, याचा जबर फटका पशुपालकांना बसत आहे. तालुक्यात नऊ प्रकल्प कोरडेठण्ण असून, उर्वरीत आठ प्रकल्पांत सरासरी १४ टक्के जलसाठा आहे. 

ठळक मुद्दे तालुक्यात नऊ प्रकल्प कोरडेठण्ण असून, उर्वरीत आठ प्रकल्पांत सरासरी १४ टक्के जलसाठा आहे. आता पाणीटंचाई तीव्र बनत असून, याचा फटका पशुपालकांना बसत आहे. चाराटंचाईदेखील निर्माण झाली.काही गावातील विहिर अधिग्रहणाचा अपवाद वगळता कोणत्याच ठोस उपाययोजनांची अंमलबजावणी अद्याप झाली नसल्याचे दिसून येते.

रिसोड तालुक्यात नऊ प्रकल्प कोरडेठण्ण : चारा व पाणीटंचाई गंभीर 

रिसोड - रिसोड तालुक्यात चारा व पाणीटंचाई गंभीर बनत असून, याचा जबर फटका पशुपालकांना बसत आहे. तालुक्यात नऊ प्रकल्प कोरडेठण्ण असून, उर्वरीत आठ प्रकल्पांत सरासरी १४ टक्के जलसाठा आहे. 

रिसोड तालुक्यात एकूण १७ प्रकल्प आहे. सन २०१७ मध्ये पावसाने सरासरी गाठली नव्हती. त्यामुळे प्रकल्पांत पुरेशा प्रमाणात जलसाठा होऊ शकला नाही. विहिरी व बोअरवेलची जलपातळीदेखील समाधानकारक नव्हती. आता पाणीटंचाई तीव्र बनत असून, याचा फटका पशुपालकांना बसत आहे. चाराटंचाईदेखील निर्माण झाली असून, चाºयाच्या किंमती वाढत असल्याचे दिसून येते. चारा व पाणीटंचाईचे भावी संकट पाहून काही पशुपालकांनी तर पशूधन विक्रीला काढल्याचे दिसून येते. पाण्यासाठी जनावरांची भटकंती सुरू आहे. प्रकल्पही तळ गाठत असल्याने पशुपालकांची डोकेदुखी आणखीनच वाढली आहे. तालुक्यातील बोरखेडी प्रकल्प, गणेशपूर, हराळ, कोयाळी, मांडवा, धोडप, मोरगव्हाण, पाचंबा, वाघी असे नऊ प्रकल्प कोरडेठण्ण आहेत. कोयाळी प्रकल्पात २७ टक्के, नेतन्सा प्रकल्पात १९ टक्के, गौंढाळा प्रकल्पात २७ टक्के, जवळा प्रकल्पात १ टक्के, वरूड बॅरेज २३ टक्के, वाडी रायताळ प्रकल्पात ५४ टक्के, कुकसा प्रकल्पात ३४ टक्के, वाकद प्रकल्पात दोन टक्के असा जलसाठा आहे. सरासरी १४ टक्के जलसाठा असून, येत्या काही दिवसात तालुक्यातील पाणीटंचाई अधिक तीव्र होण्याची चिन्हे आहेत. दरम्यान, पाणीटंचाई निवारणार्थ तालुका प्रशासनाने पाणीटंचाई कृती आराखडा जाहिर केलेला. त्याअनुषंगाने पाणीटंचाईग्रस्त गावांमध्ये विविध उपाययोजना प्रस्तावित केलेल्या आहेत. काही गावातील विहिर अधिग्रहणाचा अपवाद वगळता कोणत्याच ठोस उपाययोजनांची अंमलबजावणी अद्याप झाली नसल्याचे दिसून येते.

टॅग्स :washimवाशिमRisodरिसोडWaterपाणी