शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

पाणंद रस्त्यांवर चिखल; शेतकरी त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2020 17:28 IST

मालेगाव तालुक्यातील २० ते २५ गावांतील पाणंद रस्ते चिखलमय झाल्याने शेतकºयांची प्रचंड गैरसोय होत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमालेगाव : मालेगाव तालुक्यातील २० ते २५ गावांतील पाणंद रस्ते चिखलमय झाल्याने शेतकºयांची प्रचंड गैरसोय होत आहे. किमान या पाणंद रस्त्यांवर मुरूम तरी टाकण्यात यावा, अशी मागणी वामन अवचार यांच्यासह शेतकºयांनी २० जुलै रोजी जिल्हा प्रशासनाकडे केली.शेतकºयांना नेहमीच या ना त्या कारणामुळे विविध संकटांचा सामना करावा लागतो. गेल्या वर्षी खरीप हंगामात वेळेवर पाऊस न झाल्याने शेतकºयांना अपेक्षीत उत्पादन घेता आले नाही. त्यानंतरही रब्बी हंगामात अवकाळी पाऊस, गारपिट यामुळे पिकांचे अतोनात नुकसान झाले. २०२० मध्ये तर कोरोना विषाणू संसर्गामुळे बाजारपेठ उपलब्ध नसल्याने फळ उत्पादक, भाजीपालावर्गीय शेती करणाºया शेतकºयांना जबर फटका बसला.पावसाळ्यात शेतात जाताना किमान मजबूत पाणंद रस्ते असावे, अशी अपेक्षा शेतकरी बाळगून आहेत. मात्र, शेतकºयांची ही अपेक्षा या पावसाळ्यातही पूर्ण झाली नाही. तालुक्यातील २० ते २५ गावातील पाणंद रस्त्यांवर चिखल असल्याने शेतात जाताना शेतकºयांची कसरत होत आहे. पेरणीच्या हंगामात शेतात जाताना शेतकºयांची चांगलीच गैरसोय झाली. आताही शेती मशागतीच्या कामासाठी जाताना शेतकºयांना गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. चिखलमय असलेल्या पाणंद रस्त्यांवर किमान मुरूम तरी टाकावा, अशी मागणी शेतकºयांनी केली.

टॅग्स :washimवाशिमFarmerशेतकरी