शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी, इंडिगोने नागपुरमध्ये आपत्कालीन लँडिंग केले
2
काही तरी मोठं होणार...! इस्रायल-इराण युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी अर्ध्यावरच सोडली G7 परिषद, नेमकं काय घडलं?
3
धक्कादायक! आधी फोटो काढून व्हायरल करण्याची धमकी दिली; नराधमांनी प्रियकरासमोर तरुणीवर सामूहिक अत्याचार केला
4
विमानाच्या उड्डाणावेळी इंजिनावर कोंबड्या का फेकल्या जातात?; 'डेड चिकन टेस्ट' जाणून घ्या
5
बुधादित्य त्रिग्रही धनयोग: ५ राशींना लक्ष्मी कृपेने भरभराट, भरघोस शुभ-लाभ; भाग्योदयाचा काळ!
6
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
7
वैभव दादासारखंच नाव कमवायचंय! बिहारच्या १३ वर्षीय पोरानं १३४ चेंडूत कुटल्या ३२७ धावा
8
93 वर्षीय आजोबाने पूर्ण केले आजीचे स्वप्न; ज्वेलरच्या या कृतीने जिंकले मन, व्हिडिओ तुफान व्हायरल
9
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट; सोनमला मदत करणारे 'ते' दोघे कोण?
10
"आता राज ठाकरे भेटतही नाहीत...", ज्येष्ठ अभिनेते मनमोहन माहिमकर यांनी व्यक्त केली खंत
11
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
12
काहीतरी गडबड..., सोनमचं पतीसोबत एवढं वैर कसं? पोलिसांकडून आता या ४ मुद्द्यांवर तपास केंद्रित    
13
कपड्यांपेक्षा अधिक मद्यावर अधिक खर्च करतोय देशातील सामान्य माणूस, केवळ एका वर्षात उडवले 'इतके' लाख कोटी
14
भारताकडे पाकिस्तानपेक्षा जास्त अण्वस्त्रे, कोणत्या देशाकडे मोठा साठा? यादी पाहा
15
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
16
...अखेर पाकिस्तान वठणीवर आला; सिंधुच्या पाण्यासाठी भारतासमोर पसरले हात
17
मुंबईकरांसाठी खुशखबर! आता वाहतूक कोंडीतून सुटका, मुंबईत धावणार वॉटर मेट्रो! किती असेल तिकीट?
18
"डॉक्टर मी प्रयोग करुन येतो, नंतर ऑपरेशन करा"; नाटकाच्या ३ तास आधी मराठी अभिनेत्याला हृदयविकाराचा झटका
19
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
20
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी

वाशिम जिल्ह्यातील निम्म्याहून अधिक बॅरेज कोरडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2019 15:43 IST

वाशिम: शेतकºयांना सिंचन सुविधा उपलब्ध व्हावी म्हणून जिल्ह्यात मोठ्या नद्यांच्या पात्रात बॅरेजेसची उभारणी करण्यात आली; परंतु या बॅरेजस लगत नदीपात्रात गाळाचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे पाणी वाहून जात असल्याने निम्म्याहून अधिक बॅरेज हिवाळ्यांतच कोरडे पडले आहेत. 

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: शेतकºयांना सिंचन सुविधा उपलब्ध व्हावी म्हणून जिल्ह्यात मोठ्या नद्यांच्या पात्रात बॅरेजेसची उभारणी करण्यात आली; परंतु या बॅरेजस लगत नदीपात्रात गाळाचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे पाणी वाहून जात असल्याने निम्म्याहून अधिक बॅरेज हिवाळ्यांतच कोरडे पडले आहेत. पाटबंधारे विभागाच्यावतीने जिल्ह्यातील पैनगंगा, पूस, अडाण, बेंबळा या सारख्या मोठ्या नद्यांच्या पात्रात पाणी अडवून शेतकºयांचे सिंचन क्षेत्र वाढविण्यासाठी कोट्यवधींचा खर्च करून बॅरेजेस किंवा कोल्हापुरी बंधाºयांची उभारणी करण्यात आली. यात एकट्या वाशिम जिल्ह्यातच उकळी, अडगाव, गणेशपुर, कोकलगाव, ढिल्ली, जुमडा, राजगाव, टनका, जयपूर, सोनगव्हाण आदि ठिकाणी बॅरेजेस उभारण्यात आले आहेत. या बॅरेजेसमुळे संबंधित भागांतील शेतकºयांना मोठा फायदाही झाला आणि सिंचन क्षेत्रात वाढ झाली. या बॅरेजेसमुळे संबंधित गावांतील पाणी पातळीतही वाढ झाल्याने शेतकºयांना भाजीपाला पिके घेणेही शक्य होऊ लागले; परंतु या बॅरेजेसची देखभाल आणि साठवण क्षमता कायम ठेवण्याबाबत फारशी गंभीरता बाळगण्यात आली नाही. त्यामुळे या बॅरेजेस लगत मोठ्या प्रमाणात गाळ साचत आहे. त्यामुळे या बॅरेजेसलगत पाणी साचण्याचे प्रमाणही कमी झाले असून, आता जिल्ह्यातील निम्म्याहून अधिक बॅरेज हिवाळ्यातच कोरडे पडल्याने संबंधित बॅरेजवर अवलंबून असलेल्या शेतकºयांची पिके पाण्याअभावी सुकू लागली आहेत. त्याशिवा बॅरेजेसची पाणी साठवण क्षमता कमी झाल्याने परिसरातील विहिरींच्या पातळीवर पुन्हा परिणाम होऊन ती खालावत आहे. त्यातच काही बॅरेजेस जीर्ण होत आहेत. संबंधित विभागाने या बॅरेजेसची पाहणी करावी आणि गाळाचा उपसा करून बॅरेजेसची दुरुस्ती करावी, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.

टॅग्स :washimवाशिमDamधरण