शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
5
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
6
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
7
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
8
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
9
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
10
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
11
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
12
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
13
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
14
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
15
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
16
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
17
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
18
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
19
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
20
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले

पीक नुकसानभरपाईच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2020 19:24 IST

रिसोड तहसिल कार्यालयासमोर शेतकयांसह भव्य मोर्चा काढला

भरपाई न दिल्यास मंत्र्यांच्या घरासमोर दिवाळी साजरा करण्याचा इशारा : शेतकºयांची लक्षणीय उपस्थितीरिसोड : अतिपावसाने सोयाबीन, कापूस, मका व अन्य पिकांचे मोठे नुकसान झाले असून, याकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे १३ आॅक्टोबर रोजी रिसोड तहसिल कार्यालयासमोर शेतकयांसह भव्य मोर्चा काढला. यावेळी अतिपावसाने खराब झालेले सोयाबीन तहसील कार्यालयासमोर शेतकºयांनी आणून टाकले. शनिवार, रविवारी झालेल्या पावसामुळे सोयाबीन, कपाशीसह अन्य पिकांचे अतोनात नुकसान झाले. अद्याप पंचनामे सुरू झाले नाहीत. त्यामुळे भरपाई मिळेल की नाही? याबाबत साशंकता आहे. या गंभीर प्रश्नाकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे नेते रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात रिसोड तहसिल कार्यालयासमोर भव्य मोर्चा काढण्यात आला. जोपर्यंत नुकसानग्रस्त शेतकºयांना हेक्टरी २५  हजार नुकसानभरपाई मिळणार नाही; तोपर्यंत स्वस्थ बसणार नाही, संपूर्ण विदर्भ-मराठवाड्यात नुकसान भरपाईसाठी आंदोलन उभे करणार करणार असून, त्याची सुरूवात रिसोड येथून झाली. सरकारने शेतकºयांना लवकर नुकसानभरपाई दिली नाही तर येणारी दिवाळी ही शेतकºयांसह मंत्र्यांच्या घरी साजरी करू, असा इशारा यावेळी उपस्थितांनी दिला. सकाळपासून शेतकºयांसह तहसील कार्यालयासमोर ठिय्या मारून बसल्यानंतर प्रशासनाने आंदोलनाची दखल घेतली. तहसीलदार आशिष शेलार यांनी आंदोलनस्थळी भेट दिली. तात्काळ पंचनाम्याचे आदेश देवून लवकरच नुकसान भरपाईसाठी सकारात्मक अहवाल पाठविणार असल्याचे शेलार यांनी सांगितले. यावेळी स्वाभिमानीचे विदर्भप्रमुख दामूअण्णा इंगोले यांच्यासह शेतकरी, पदाधिकाºयांची बहुसंख्येने उपस्थिती होती.

टॅग्स :washimवाशिमSwabimani Shetkari Sanghatnaस्वाभिमानी शेतकरी संघटनाRisodरिसोड