शहरं
Join us  
Trending Stories
1
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
2
..त्यामुळे हिंदी सक्तीचे नकोच; राज्य शासनाने हट्ट सोडावा, शरद पवार यांचा सल्ला 
3
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
4
"हिंदी कुठल्याही भाषेची शत्रू नाही..."; भाषावादावर पुन्हा एकदा अमित शाह स्पष्ट बोलले
5
दोन दिग्गज एकत्र आले; अदानी-अंबानी यांच्यात मोठा करार, 'या' क्षेत्रात क्रांती घडणार...
6
"राज्यात मराठीच सक्तीची, पण..."; त्रिभाषा सूत्रावरून भाजपाने स्पष्ट केली भूमिका
7
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
8
काँग्रेस नेते शशी थरुर अचानक रशिया दौऱ्यावर; रशियन परराष्ट्र मंत्र्यांची घेतली भेट, कारण काय?
9
धक्कादायक! ब्रेकअपमुळे पाचवीतील ४ मुलींनी रचला वर्गातील मुलाच्या हत्येचा कट
10
कुठल्याही वादापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज ठाकरेंचे संकेत; ६ जुलैला ठाकरे बंधू एकत्र येणार?
11
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
12
रिलायन्स-एअरटेलचा नवा रेकॉर्ड, सेन्सेक्स १००० अंकांनी वधारला, ‘या’ शेअर्सनी घेतली मोठी उसळी!
13
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
14
मुख्यमंत्री फडणवीसांनी समज देऊ म्हणताच लोणीकर म्हणाले, "मी हजारवेळा माफी मागेल, पण..."
15
आयजीच्या जिवावर बायजी उदार...! ज्या रेअर मेटलवर चीनने बंदी आणलीय ते तो म्यानमारमधून आयात करतो
16
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
17
गृहकर्ज स्वस्त झाल्यानंतरही मुंबईत घर घेणं महाग! पण देशातील 'हे' शहर आहे बजेट फ्रेंडली; किती पडतो हप्ता?
18
'आता बांबू, शेण आणि सेंद्रिय कचऱ्यावर चालणार गाड्या', नितीन गडकरींनी सांगितली सरकारची योजना
19
जाम घाबरलेला रोहित शर्मा; किंग कोहलीच्या रुपात देवच पावला! टीम इंडियाच्या ड्रेसिंग रुममधील खास किस्सा
20
'पाणी सोडणार नाही, जे करायचे ते करा...', युद्धाची धमकी देणाऱ्या भुट्टोला भारताचे एका ओळीत उत्तर

युवतीचा विनयभंग; तिघांवर गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 05:56 IST

याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रिसोड तालुक्यातील सवड येथील पीडित युवतीने पोलिसांत दाखल केलेल्या फिर्यादीत नमूद केले आहे की, गावातीलच ...

याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रिसोड तालुक्यातील सवड येथील पीडित युवतीने पोलिसांत दाखल केलेल्या फिर्यादीत नमूद केले आहे की, गावातीलच विठ्ठल शंकर गाडे, वैभव श्रीकांत गाडे, दत्ता शंकर मगर या तिघांनी घरी एकटी असताना विनयभंग केला व तू दुसऱ्या कोणाशी लग्न कशी करते, ते बघून घेऊ. तुला जीवाने मारून टाकू, अशी धमकी दिली. यावेळी पीडितेने आरडाओरड केल्यानंतर नातलग धावून आले असता, तिघांनीही तेथून पळ काढला. त्यानंतर आरोपींना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला; मात्र त्यांनी मुलीच्या होणाऱ्या वरास धमकावले व जीवे मारण्याची धमकी देऊन पीडित मुलीचे लग्न मोडण्यास ते कारणीभूत ठरले, अशा आशयाच्या फिर्यादीवरून पोलिसांनी नमूद तीनही आरोपींवर भादंविचे कलम ३५४, ३५४ ‘अ’, ४५२, ५००, ५०४, ५०६, ३४ अन्वये गुन्हे दाखल केले. पुढील तपास ठाणेदार एस.एम. जाधव करीत आहेत.