शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
3
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
4
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
5
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
6
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
7
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
8
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
9
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
10
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
11
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
12
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
13
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
14
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
15
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
16
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
17
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
18
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
19
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
20
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी

वाशिम जिल्ह्याचा पारा ४१ अंशावर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2019 17:59 IST

वाशिम : पश्चिम वºहाडातील तीन जिल्ह्यांच्या तुलनेत तापमान कमी राहणाºया वाशिम जिल्ह्याच्या वातावरणात गेल्या तीन वर्षांपासून मात्र मोठ्या प्रमाणात बदल झाला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : पश्चिम वºहाडातील तीन जिल्ह्यांच्या तुलनेत तापमान कमी राहणाºया वाशिम जिल्ह्याच्या वातावरणात गेल्या तीन वर्षांपासून मात्र मोठ्या प्रमाणात बदल झाला आहे. हिवाळ्यात थंडीच्या प्रमाणात वाढ झाल्यानंतर मार्चच्या शेवटीच जिल्ह्याचा पारा तब्बल ४१ अंशावर पोहचला आहे. यामुळे जिल्ह्यातील जनजीवन पुरते हैराण झाले असून दिवसागणिक वाढत चाललेल्या प्रखर उन्हामुळे दुपारच्या सुमारास सर्वच ठिकाणचे रस्ते निर्मनुष्य होत असल्याचे दिसून येत आहे.वाशिम जिल्ह्याचे तापमान पुर्वी साधारणत: ३८ ते ३९ अंशाच्या खालीच राहायचे. मात्र, गेल्या दोन ते तीन वर्षांपासून पर्यावरणाचा झपाट्याने झालेला ºहास, वृक्षतोडीचे वाढलेले प्रमाण यासह तत्सम कारणांमुळे उन्हाळ्याच्या सुरूवातीलाच जिल्ह्याचे तापमान ४० अंशाच्या पुढे जात असल्याचे दिसून येत आहे. हवामान खात्याच्या अधिकृत ‘वेबसाईट’वर रविवार, ३१ मार्च रोजी वाशिम जिल्ह्याचे तापमान ४१ अंश नोंदविण्यात आले. वाढत्या तापमानामुळे नागरिक पुरते हैराण झाले असून उन्हापासून बचावाकरिता डोक्यावर रुमाल, टोपी परिधान केली जात आहे. यासह ठिकठिकाणी थाटण्यात आलेल्या थंडपेयांच्या दुकानांवर सायंकाळच्या सुमारास गर्दी वाढत असल्याचे पाहावयास मिळत आहे.

टॅग्स :washimवाशिमweatherहवामान