शहरं
Join us  
Trending Stories
1
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
2
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
3
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
4
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
5
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
6
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
7
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
8
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
9
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
10
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
11
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
12
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
13
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
14
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
15
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
16
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
17
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
18
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
19
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
20
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!

पारा घसरला; बोचऱ्या थंडीने वाशिमकर हैरान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2019 12:51 IST

जिल्हयातील वातावरणात अचानक बदल होऊन ढगाळ वातावरण आणि थंडीची लाट पसरलेली दिसून येत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : वातावरणातील अचानक बदल होऊन तापमान १७ अंशावर गेले. गत दोन दिवसांपासून जिल्हयात थंडी वाढू लागल्याने दिवसा रस्त्यावर फिरणाºया नागरिकांच्या अंगात गरम कपडे दिसून येत आहेत. वातावरणात गारवा व ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे.यावर्षी उन्हाळा तसेच पावसाळयातही ऋतुचक्रातील बदलाचा परिणाम दिसून आला. जवळपास जुलै अखेरपर्यंत तापमानाचा जोर व उन्ह वाशिमकरांना सहन करावा लागला. एरव्ही पावसाळयाची सुरुवात जुनच्या पहिल्या आठवडयात होते आणि आॅगस्टच्या शेवटच्या किंवा सप्टेंबरच्या पहिल्या महिन्यात मान्सुन परततो परंतु यंदा जुलेैच्या दुसºया आठवडयात मान्सुनचे आगमन झाले आणि आॅक्टोबर अखेरपर्यंत पाऊस बरसला होता. त्यानंतरही अधून-मधून पाऊस आल्याचे दिसून आले. दसरा, कोजागिरी व दिवाळीमध्ये थंडी असायला पाहिजे होती परंतु तसे झालेले दिसून आले नाही. दिवाळीच्या दिवशी मात्र पाऊस आला होता. सद्यस्थितीत जिल्हयातील वातावरणात अचानक बदल होऊन ढगाळ वातावरण आणि थंडीची लाट पसरलेली दिसून येत आहे. गत दोन दिवसाआधी काही भागात तुरळक पाऊसही पडला. (प्रतिनिधी)

हवामान बदलामुळे कृषी क्षेत्र अडचणीतबदलत्या हवामानामुळे सर्वात जास्त नुकसान हे शेतीचे होत आहे. अतिपावसाने खरिपाची, तर उष्णतेमुळे रब्बीची पिके धोक्यात येत आहेत. उष्णता वाढ असल्याने पिकांत मोठया प्रमाणावर बाष्पीभवन होते. पिकाला वेळेवर आणि गरजेपुरते पाणी उपलब्ध न झाल्यास पिीके करपून जातात. पावसाचे दिवस कमी होत असल्याने विविध पिकांच्या उत्पादनासाठी ही गोष्ट हानिकारक आहे. केवळ पेरणीनंतर पाऊस पडून गेला आणि फूल आणि फळधारणेच्या काळात पिकाला आवश्यक तेवढे पाणी न मिळाल्यास उत्पादनात यामुळे घट येत आहे. अति उष्णता, अती थंडी ही पिकांना घातक आहेच, शिवाय धुक्यामुळेदेखिल पिकावर रोगकिडीचे प्रमाण वाढले आहे. गेल्या काही वर्षत गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते . उष्णतेमुळे दुग्ध आणि पोल्ट्री व्यवसायही अडचणीत आला होता. हवामान बदलामुळे एकूण कृषी क्षेत्र अडचणीत येत आहे.ग्रामीण भागात शेकोटया पेटल्यागत दोन दिवसांपासून अचानक पडत असलेल्या थंडीमुळे ग्रामीण भागात शेकोटया पेटण्यास सुरुवात झालेली दिसून येत आहे. शहरी भागातही नागरिकांच्या अंगात गरम कपडे दिसून येत आहेत.अवेळी पाऊस आणि त्यामुळे पडणारे धुके तसेच तीव्र थंडीचा पिकांवर विपरित परिणाम होतोच, तथापि पीके कोणत्या स्थितीत आहे यावर ते अंवलंबून असते. थंडीमुळे अळयांचा प्रादूर्भाव, बुरशीजन्य रोगाचा प्रादूर्भाव होतो.-एस.एम. तोटावारजिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी , वाशिम

टॅग्स :washimवाशिमweatherहवामान