शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

मालेगाव नगरपंचायत कर्मचारी बेमुदत संपावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2019 14:25 IST

मालेगाव : विविध प्रलंबित मागण्यांकडे राज्य सरकार वारंवार दुर्लक्ष करीत असल्याने  जानेवारीपासून येथील नगरपंचायतचे कर्मचारी संपावर गेले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कमालेगाव : विविध प्रलंबित मागण्यांकडे राज्य सरकार वारंवार दुर्लक्ष करीत असल्याने  जानेवारीपासून येथील नगरपंचायतचे कर्मचारीसंपावर गेले आहेत  . परिणामी अत्यवश्यक सुविधा पासून नागरिक वंचित राहणार असल्याचे बोलल्या जात आहे.  महाराष्ट्र राज्यातील नगरपरिषद व नगरपंचायतमधील काम करणाºया कर्मचाºयांच्या विविध मागण्यासंदर्भात शासनाने दिलेले आश्वासन दोन वर्ष होऊनही पुर्ण करण्यात आले नाही. या संदभार्तील अंमलबजावणी होत नसल्याने १५ डिसेंबरपासून संपूर्ण राज्यातील नगर पंचायती व नगर परिषद कर्मचाºयांनी निदर्शने केली होती. तरी सुध्दा याकडे होत असलेल्या दुर्लक्षामुळे  १ जानेवारीपासून कामबंद आंदोलन कर्मचाºयांनी सुरु केले आहे. सफाई कामगरांचा आकृतिबंध  मंजूर करुन तात्काळ समायोजन करावे,  पात्र आणि अतिरिक्त कर्मचाºयांचे समायोजन न. प. मध्ये करण्यात यावे ,   जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी ,  सातवा वेतन आयोग लागू करण्यात यावा आदी मागण्यांसाठी हे कर्मचारी संपावर गेले आहेत . यामध्ये गणेश भालेराव यांच्यासह एकनाथ आढाव, बबन पखाले, महादेव राऊत, संजय दहात्रे, शंकर इंगोले, प्रमोद हरणे, विशवपाल काटेकर, संतोषखवले, शे बबु ,अविकिरणकाटेकर, घायाळ, विठल चोपडे, , इरफान, गणेश भनंगे, शंकर बळी, माणिक मोहले, नागनाथ माने, सतिश महाकाल, शोएब, रवि शर्मा, शंकर बळी, अतुल बळी, संतोष बगगन, नंदू सुर्वे, लखन खोडे, गजानन गायकवाड, गंगा पवार, अवचार  व सर्व कमेचारी सहभागी झाले होते.

टॅग्स :washimवाशिमEmployeeकर्मचारीStrikeसंप