शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
2
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
3
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
4
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
5
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
6
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
7
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
8
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
9
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
10
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
11
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
12
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
13
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
14
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
15
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय
16
त्र्यंबकेश्वर: पत्रकारांवर हल्ला करणाऱ्या गुंडांचा तातडीने बंदोबस्त करा; काँग्रेसची मागणी
17
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...
18
याला म्हणतात धमाका शेअर...! केवळ 2 वर्षांत दिला 900 टक्के परतावा, आजही करतोय मालामाल; तुमच्याकडे आहे का?
19
सचिन तेंडुलकरसोबत अफेअरची चर्चा, आता अनेक वर्षांनंतर शिल्पा शिरोडकर सोडलं मौन, म्हणाली...
20
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?

Lok Sabha Election 2019 :  शेतकऱ्यांच्या प्रश्नावर मौन!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2019 16:41 IST

वाशिम: लोकसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यात विविध पक्षांनी काही घोषणा केल्या असल्या तरी, यवतमाळ - वाशिम मतदारसंघात स्थानिक शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर उमेदवारांचे मौनच आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: लोकसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यात विविध पक्षांनी काही घोषणा केल्या असल्या तरी, यवतमाळ - वाशिम मतदारसंघात स्थानिक शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर उमेदवारांचे मौनच आहे. पीककर्ज वाटपातील दिरंगाई, पीकविम्यातील दिरंगाई, पीक नुकसानाच्या अनुदान वाटपातील दिरंगाई, यातील कोणत्याच मुद्यावर उमेदवारांचा फोकस दिसत नाही.लोकसभा निवडणुकीचा प्रचार सर्वत्र सुरू आहे. विविध पक्षांचे उमेदवार आपली उपयुक्तता सिद्ध करण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. विविध ठिकाणी होर्डिंग्स लावण्यात आले असून, वाहनांसह थेट मतदारांच्या गाठीभेटी होत आहेत. या प्रचारादरम्यान अद्यापही सार्वजनिक सभा किंवा जाहीर कार्यक्रम घेण्यात आला नसून, कुठल्याही उमेदवाराने शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यावर भर देणार असल्याचे ऐकिवात नाही. वाशिम जिल्ह्यातील शेतकरी गेल्या अनेक वर्षांपासून विविध नैसर्गिक संकटांचा सामना करीत आहे. कधी अवर्षण, कधी अतिवृष्टी कधी बोंडअळी अशा समस्यांनी पुरता वैतागला असल्याने शेतकºयाची आर्थिक स्थिती सुधारण्याऐवजी अधिकच डबघाईची झाली आहे. त्यातच या विविध नैसर्गिक संकटापोटी शासनाकडून शेतकºयांना मदत देण्यातही प्रचंड दिरंगाई होत आहे. गेल्या दोन वर्षात नाफे डच्या खरेदीत शेतकºयांची प्रचंड हेळसांड झाली. शेतमाल नोंदणी आणि मोजणीस विलंब, शेतमालाच्या चुकाºयास विलंब, बाजार व्यवस्थेकडून होणारी पिळवणूक आदि प्रकार आहेतच शिवाय नैसर्गिक आपत्तीपासून होणाºया नुकसानासाठी सुरक्षाकवच म्हणून काढलेल्या पीकविम्याचा फायदाही शेतकºयांना झाला नाही. यासाठी जिल्ह्यातील शेतकºयांनी रास्तारोको आंदोलनही केले; परंतु काहीच फायदा झाला नाही. ही स्थिती असतानाही उमेदवारांच्या प्रचारात शेतकºयांच्या समस्यांचा मुद्यावर कोणीही बोलायला तयार नसल्याचे दिसते.

टॅग्स :washimवाशिमLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकFarmerशेतकरी