शहरं
Join us  
Trending Stories
1
आज ठाकरेंना नऊ जागा दाखवत असतील...; अजित पवार गटाला शून्य जागेवरून राष्ट्रवादीच्या मंत्र्याचा मोठा दावा
2
NDA आणि INDIAच्या लढतीत ही पाच राज्यं ठरली निर्णायक, बिघडवला ‘इंडिया’चा खेळ
3
"अमित शाह जिल्हाधिकाऱ्यांना फोन करून धमकावत आहेत"; काँग्रेसच्या आरोपाची निवडणूक आयोगाकडून दखल
4
पॅरिसवरुन मुंबईला येणाऱ्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 306 प्रवाशांचा जीव टांगणीला
5
"निवडणुकीसाठी मी तयार नव्हतो पण..."; चंद्रपूरच्या एक्झिट पोलनंतर मुनगंटीवारांचे सूचक विधान
6
अमेरिका पुन्हा हादरली! बर्थडे पार्टीत अंदाधुंद गोळीबार; २७ जणांना लागल्या गोळ्या, एकाचा मृत्यू
7
इंडिया आघाडी किती जागा जिंकणार? राहुल गांधी म्हणाले, "सिद्धू मुसेवालाचे गाणे ऐका, कळेल.."
8
मनोज तिवारी आणि कन्हैया कुमार यांच्यात कोण जिंकणार?; एक्झिट पोलने सांगितला आकडा
9
दिग्गज फुटबॉलपटू बायचुंग भुतिय यांना 'रेड कार्ड', राजकीय मैदानात मतदारांनी पुन्हा नाकारले...
10
'माझे एज आहे 17, रस्त्यावर लोकांना खतरा' पोर्शे कार अपघातावर आरजे मलिष्काचं नवं रॅप साँग ऐकलंत का?
11
एक्झिट पोलमध्ये भाजपला प्रचंड बहुमत; प्रशांत किशोर यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
12
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा अरुणाचल प्रदेशमध्ये डंका; दोन्ही राज्यातील विधानसभा निवडणुकीत 'हे' पक्ष आघाडीवर
13
स्ट्रगलच्या काळात राजकुमार रावची झालेली १० हजारांची फसवणूक, असं काय घडलं होतं?
14
Arvind Kejriwal : "जेलमध्ये तुमचे केजरीवाल..."; सरेंडर करण्याआधी दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलं शेड्यूल
15
"फोडाफोडीचं राजकारण जनतेला अमान्य’’, एक्झिट पोलनंतर एकनाथ खडसेंचा भाजपाला टोला
16
आम्हाला फक्त भारताविरूद्धच नाहीतर वर्ल्ड कप देखील जिंकायचाय - बाबर आझम
17
"कठीण प्रसंग येतातच, मी पळ काढणार नाही", Hardik Pandya ने सांगितला खडतर प्रवास
18
कंगना, कन्हैया, संबित पात्रा, अन्नामलाई, विशाल पाटील यांच्या हॉट सिटवर असा आहे एक्झिट पोल
19
'मालवणच्या समुद्रकिनारी तब्बूचा फोन...', छाया कदम यांनी सांगितला मजेशीर किस्सा
20
इंडिया आघाडीला महाराष्ट्र, बिहार, कर्नाटकात धक्कादायक आकडे; एक्झिट पोलमध्ये विरोधी पक्षांनी 'या' राज्यात मारली बाजी

मुंबई-अहमदाबाद महामार्गावर ढेकाळे येथे सूर्याच्या जुन्या जलवाहिनीला मोठी गळती

By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2022 4:01 PM

महापालिका प्रशासनाकडून युद्धपातळीवर दुरुस्ती चे काम हाती ; १० तासांनी होणार पाणीपुरवठा पूर्ववत

वसई : वसई विरार शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या सूर्या धरणाच्या जुन्या योजनेच्या मुख्य जलवाहिनीला सोमवारी ( दि.३१ ) सकाळी ८ च्या सुमारास मुंबई अहमदाबाद महामार्गावरील ढेकाळे गावाजवळ ( वाघोबा खिंडीत) मोठी गळती झाली असून अचानकपणे सुरू झालेल्या या गळतीमुळे हजारो लिटर पाणी वाया ही गेलं आहे. दरम्यान या गळतीमुळे आता सुर्याच्या जुन्या योजनेचा पाणीपुरवठा बंद झाल्यानं शहरात सोमवारी पाणी बाणी राहणार आहे

परिणामी वसई विरार महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागास या गळती ची माहिती मिळताच त्यांनी तात्काळ तिच्या दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर चालू केल्याची माहिती पाणीपुरवठा नियंत्रक यांनी लोकमत ला दिली आहे. विशेष म्हणजे या जुन्या जलवाहिनीच्या दुरुस्तीसाठी महापालिका पाणीपुरवठा दुरुस्ती पथकास साधारण ८ ते १० तासांचा कालावधी लागणार असल्याचे ही महापालिका प्रशासनाने स्पष्ट केलं आहे. किंबहुना वसई विरार शहराला करण्यात येणारा  सूर्या योजनेच्या जुन्या योजनेतून होणारा पाणी पुरवठा सोमवार सकाळ पासूनच पूर्ण पणे बंद झाला आहे. तर नवीन योजनेतून होणारा पाणी पुरवठा मात्र सुरळीत चालू असला तरी जुन्या योजनेतून होणारा पाणी पुरवठा बंद राहणार असल्याने शहरात सोमवारी दिवसभर अनियमित आणि कमी दाबाने पाणीपुरवठा केला जाईल त्यामुळे नागरिकांनी सहकार्य करून पाणी देखील जपून वापरावे, असे आवाहन महापालिकेने शहरातील नागरिकांना केलं आहे.

टॅग्स :Vasai Virarवसई विरारWaterपाणी