शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

वाशिम जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये सुविधांना ‘कोलदांडा’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2017 2:35 PM

वाशिम: जिल्ह्यातील सर्वच कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये मुलभूत सुविधांना ‘कोलदांडा’ दिला जात असून पिण्याचे पाणी, अल्प दरात जेवण, निवास, पैकी कुठलीच सोय होत नसल्याने शेतमाल विक्रीसाठी आणणाºया शेतकºयांची गैरसोय होत आहे

ठळक मुद्देशेतकºयांची गैरसोय मुक्काम पडल्यास घ्यावा लागतो हॉटेलचा आधार

वाशिम: जिल्ह्यातील सर्वच कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये मुलभूत सुविधांना ‘कोलदांडा’ दिला जात असून पिण्याचे पाणी, अल्प दरात जेवण, निवास, पैकी कुठलीच सोय होत नसल्याने शेतमाल विक्रीसाठी आणणाºया शेतकºयांची गैरसोय होत आहे. एखादवेळी मुक्काम पडल्यास त्यांना नाईलाजास्तव हॉटेल्सचा आधार घ्यावा लागत असल्याचे दिसून येत आहे. 

शेतीत अहोरात्र काबाडकष्ट करून शेतकरी पिकवत असलेल्या शेतमाल विक्रीचे हक्काचे ठिकाण म्हणून बाजार समितीकडे पाहिले जाते. यामाध्यमातून बाजार समित्यांनाही वर्षाकाठी लाखो, करोडो रुपयांचा सेस मिळतो. त्यातून शेतकºयांसाठी सुविधा निर्माण करणे क्रमप्राप्त आहे. मात्र, याकडे जिल्ह्यातील एकाही बाजार समितीचे विशेष लक्ष असल्याचे दिसत नाही. रिसोडमधील बाजार समितीत ओट्यांवर शेतकºयांऐवजी व्यापाºयांचा माल ठेवला जातो. पिण्याच्या पाण्याचा अभाव असून शेतकरी निवास तकलादू ठरले आहे. गोदाम व्यापाºयांना भाड्याने दिले जाते. लोणी येथील उपबाजार निर्मितीचे कामही रखडले आहे. शिरपूरच्या उपबाजार समितीचे वार्षिक उत्पन्न ७० लाखाच्या आसपास असताना विकास मात्र नगण्य आहे. याठिकाणी शेतकरी निवास नाही, गुरांना पिण्याच्या पाण्याची कुठलीच सोय नाही, शेतमाल ठेवायला अपूरी जागा असल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत. अनसिंग उपबाजारातही शेतकºयांना कुठल्याच सुविधा मिळत नसल्याचे चित्र आहे. याशिवाय वाशिम, रिसोड, मालेगाव, मंगरूळपीर, कारंजा आणि मानोरा या तालुकास्थळी असणाºया बाजार समित्यांमध्येही सुविधा निर्माण करण्याकामी संचालक मंडळाचे तद्वतच प्रशासनाचे बहुतांशी दुर्लक्ष झाल्याने शेतकºयांची गैरसोय होत आहे. 

टॅग्स :agricultureशेती