शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

निवडणुकीच्या धामधुमीत किसान सन्मान योजना ठप्प!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2019 12:05 IST

प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेंतर्गंत राज्यभरातील ८१ लाख शेतकऱ्यांचे अर्ज शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर अपलोड झाले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्वपूर्ण समजल्या जाणाºया प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेंतर्गंत राज्यभरातील ८१ लाख शेतकऱ्यांचे अर्ज शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर अपलोड झाले आहेत. असे असले तरी आतापर्यंत त्यातील काहीच शेतकºयांच्या बँक खात्यात लाभाची रक्कम जमा झाली असून आता विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत या योजनेची कामे पूर्णत: ठप्प झाली आहेत.शेतकºयांना निश्चित उत्पन्न मिळावे, यासाठी केंद्र शासनाने अंमलात आणलेल्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत राज्यभरातील ८१ लाख शेतकºयांचे अर्ज शासनाच्या वेबसाईटवर अपलोड झाले आहेत. प्रती हप्ता २ हजार रुपये याप्रमाणे संबंधित शेतकºयांच्या बँक खात्यामध्ये तीन हप्त्यांची रक्कम जमा केली जाणार आहे; मात्र अगदीच संथ गतीने सुरू असलेल्या योजनेच्या अंमलबजावणीमुळे अद्याप राज्यातील अनेक शेतकरी लाभापासून वंचित आहेत. अशातच सद्या विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली असून २१ आॅक्टोबर रोजी निवडणूक आणि त्यानंतरही या प्रक्रियेत बराच मोठा कालावधी जाणार असल्याने पात्र शेतकºयांना लाभ मिळण्यासाठी प्रतीक्षा करावी लागणार असल्याचे दिसून येत आहे.

टॅग्स :PM Kisan Schemeप्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनाFarmerशेतकरीElectionनिवडणूक