शहरं
Join us  
Trending Stories
1
"ऑपरेशन सिंदूर हे लहान मुलांच्या व्हिडीओ गेमसारखे" नाना पटोलेंचं वक्तव्य
2
धरणं सुकली, शेतकरी त्रासले; सिंधु पाणी करार स्थगित झाल्याने पाकिस्तानमध्ये हाहाकार! सध्या परिस्थिती काय?
3
आधीच कर्जबाजारी त्यात आणखी भर! पाकिस्तान चीनकडून ४० विमाने खरेदी करणार; बजेटमधून मोठा खुलासा
4
राज-फडणवीस भेटले, विरोधकांचे टेन्शन वाढवले? महापालिका निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या या भेटीसंदर्भात नाना पटोले काय बोलले?
5
'काँग्रेस का हात, पाकिस्तान के साथ' हे पुन्हा एकदा सिद्ध झालं; भाजपाचा नाना पटोलेंवर पलटवार
6
मोठी 'राज'कीय घडामोड! देवेंद्र फडणवीस - राज ठाकरे यांची ताज हॉटेलमध्ये बैठक? चर्चांना उधाण
7
देवेंद्र फडणवीस-राज ठाकरे भेटीनंतरही उद्धवसेनेचे नेते मनसेसोबत युतीवर सकारात्मक, म्हणाले... 
8
दोन मुलांची आई १७ वर्षांच्या तरुणाच्या प्रेमात पडली, वर्ष झालं पिच्छा सोडेना, अखेर तरुणाने 'असा' शिकवला धडा! 
9
खळबळजनक! ४ लाख फॉलोअर्स असलेल्या महिला इन्फ्लुएन्सरचा कारमध्ये सापडला मृतदेह
10
WTC Final : शमीला मागे टाकत स्टार्कनं सेट केला नवा वर्ल्ड रेकॉर्ड; त्यात टीम इंडियाचा मोठा हातभार
11
"पाकिस्तान्यांचा नानांना भलताच कळवळा?, तुमचा आणि तुमच्या मालकाचा डीएनए एकच...देशद्रोह"
12
Astro Tips: शुक्र केतू युती सुखाने जगू देत नाही; आयुष्यात होते मोठे नुकसान!
13
पाकिस्तानचा हा कट्टर शत्रू तयार करतोय आत्मघातकी ड्रोनची फौज; इस्लामाबाद असो वा कराची, क्षणात होईल माती-माती!
14
'आता आणखी खेळाडू निवृत्त होतील...'; वर्ल्डकप विजेत्या कर्णधाराने केला धक्कादायक दावा
15
"लिव्ह इनमध्ये राहण्याचा खूप फायदा", मराठी अभिनेत्रीने मांडले विचार; म्हणाली, "आपले खरे रंग..."
16
आरोग्य विमा घेताना फसगत नको! 'हे' ६ प्रश्न विचाराच, अन्यथा पैसे वाया जातील!
17
लग्नाच्या ३ वर्षांनंतर आलिया भटने नावात केला मोठा बदल; हॉटेलमधील 'त्या' फोटोमुळे चर्चांना उधाण
18
डिसेंबरपासून बंद पडलंय 'या' शेअरचं ट्रेडिंग; किंमत फक्त १० रुपये, आता समोर आली मोठी अपडेट 
19
IND vs ENG : टीम इंडियातील या स्टार खेळाडूसाठी गांगुलीनं घेतला BCCI निवडकर्त्यांशी पंगा! म्हणाला...

‘पैनगंगे’त मुबलक जलसाठा असूनही विजेअभावी सिंचन अशक्य!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2020 13:52 IST

विजेचा तिढा अद्याप सुटला नसल्याने कोट्यवधी रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या ‘बॅरेजेस’ची उपयोगिता शून्य ठरत असल्याचे दिसून येत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्ह्यातून वाहणाऱ्या पैनगंगा नदीवर ११ ठिकाणी ७१६.४२ कोटी रुपये खर्चून ‘बॅरेजेस’ उभारण्यात आले. हे काम पूर्ण होऊन दोन वर्षांपेक्षा अधिक कालावधी उलटला. तथापि, बॅरेजेसमुळे वाहून जाणारे पाणी अडविणे शक्य झाले असले तरी विजेची सोय अद्यापपर्यंत उपलब्ध न झाल्याने पाण्याचा वापर होणे अशक्य झाले आहे.जिल्ह्यात सिंचनाचा असलेला अनुशेष दूर करण्यासाठी पैनगंगा नदीवर वरुड, जुमडा, कोकलगाव, अडगाव, गणेशपूर, राजगाव, उकळीपेन, सोनगव्हाण, टनका, ढिल्ली आणि जयपूर अशा ११ ठिकाणी ‘बॅरेजेस’ची कामे करण्यात आली. यामुळे वाशिम जिल्ह्यातील ५ हजार ५५४ हेक्टर व हिंगोली जिल्ह्यातील २ हजार १३६ हेक्टर जमीन सिंचनाखाली आली. सन २०१६ च्या अखेर बॅरेजेसची कामे पूर्ण झाली. तेव्हापासूनच खºयाअर्थाने शेतकऱ्यांना बारमाही सिंचनाकरिता नदीतील पाण्याचा वापर करता येणे क्रमप्राप्त होते; परंतु विजेचा तिढा अद्याप सुटला नसल्याने कोट्यवधी रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या ‘बॅरेजेस’ची उपयोगिता शून्य ठरत असल्याचे दिसून येत आहे.हा प्रश्न सोडविण्यासाठी शासनाने ५८ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असून त्यापैकी ३८ कोटींचा निधी उपलब्ध देखील करून दिला. त्यातून ९ उपकेंद्र निर्माण केली जात आहेत; मात्र ही कामे अत्यंत संथ गतीने सुरू असून आगामी अनेक महिने ते पूर्ण होणार नसल्याचे दिसून येत आहे.(प्रतिनिधी)

टॅग्स :washimवाशिमmahavitaranमहावितरणIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्प