शहरं
Join us  
Trending Stories
1
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
2
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
3
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
4
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
5
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
6
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
7
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
8
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)
9
"घासीराम कोतवाल'च्या प्रयोगासाठी देशभर...", संजय मिश्रांचं ३० वर्षांनंतर रंगभूमीवर पुनरागमन
10
तिवारी, शुक्ला, थरुर..; मोदी सरकारविरोधात राहुल गांधींना स्वकीयांनीच दिला घरचा आहेर
11
'निराधार आणि बेजबाबदार'; राहुल गांधींच्या आरोपांवर निवडणूक आयोगाने सोडले मौन, काय दिले उत्तर?
12
IND vs ENG 5th Test: Gus Atkinson चा 'पंजा'! टीम इंडियानं २० धावांत गमावल्या ४ विकेट्स! अन्...
13
सेबीच्या नियमांना फाटा देऊन शेअर्सची खरेदी-विक्री, पण धोकाही मोठा! 'ग्रे मार्केट'ची Inside Story
14
Shravan Shanivar 2025: शनिवारी कसे करावे अश्वत्थ मारुती पूजन? पिंपळाच्या झाडाचीही पूजा महत्त्वाची!
15
नागरिकांची झोप उडवणाऱ्या चड्डी- बनियान टोळीला पकडण्यात पोलिसांना यश!
16
आशा भोसलेंनी पुण्यातील आलिशान फ्लॅट विकला! एकाच झटक्यात कमावले इतके कोटी, तब्बल ४२ टक्के वाढ
17
कुठल्याही देवावर विश्वास नाही, कुठलाही धर्म मानत नाही, या १० देशांमधील बहुतांश लोक आहेत नास्तिक
18
Viral Video: भल्यामोठ्या अजगराला दुचाकीला बांधून फरफटत नेलं, संतापजनक प्रकार कॅमेऱ्यात रेकॉर्ड!
19
वानखेडे स्टेडियममध्ये सुनील गावसकर, शरद पवार यांचा होणार गौरव, MCA उभारणार पुतळा
20
जुहूच्या समुद्रात दोन अल्पवयीन मुले बुडाली; एकाला वाचवलं, दुसऱ्याचा शोध सुरू!

‘पैनगंगे’त मुबलक जलसाठा असूनही विजेअभावी सिंचन अशक्य!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2020 13:52 IST

विजेचा तिढा अद्याप सुटला नसल्याने कोट्यवधी रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या ‘बॅरेजेस’ची उपयोगिता शून्य ठरत असल्याचे दिसून येत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्ह्यातून वाहणाऱ्या पैनगंगा नदीवर ११ ठिकाणी ७१६.४२ कोटी रुपये खर्चून ‘बॅरेजेस’ उभारण्यात आले. हे काम पूर्ण होऊन दोन वर्षांपेक्षा अधिक कालावधी उलटला. तथापि, बॅरेजेसमुळे वाहून जाणारे पाणी अडविणे शक्य झाले असले तरी विजेची सोय अद्यापपर्यंत उपलब्ध न झाल्याने पाण्याचा वापर होणे अशक्य झाले आहे.जिल्ह्यात सिंचनाचा असलेला अनुशेष दूर करण्यासाठी पैनगंगा नदीवर वरुड, जुमडा, कोकलगाव, अडगाव, गणेशपूर, राजगाव, उकळीपेन, सोनगव्हाण, टनका, ढिल्ली आणि जयपूर अशा ११ ठिकाणी ‘बॅरेजेस’ची कामे करण्यात आली. यामुळे वाशिम जिल्ह्यातील ५ हजार ५५४ हेक्टर व हिंगोली जिल्ह्यातील २ हजार १३६ हेक्टर जमीन सिंचनाखाली आली. सन २०१६ च्या अखेर बॅरेजेसची कामे पूर्ण झाली. तेव्हापासूनच खºयाअर्थाने शेतकऱ्यांना बारमाही सिंचनाकरिता नदीतील पाण्याचा वापर करता येणे क्रमप्राप्त होते; परंतु विजेचा तिढा अद्याप सुटला नसल्याने कोट्यवधी रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या ‘बॅरेजेस’ची उपयोगिता शून्य ठरत असल्याचे दिसून येत आहे.हा प्रश्न सोडविण्यासाठी शासनाने ५८ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असून त्यापैकी ३८ कोटींचा निधी उपलब्ध देखील करून दिला. त्यातून ९ उपकेंद्र निर्माण केली जात आहेत; मात्र ही कामे अत्यंत संथ गतीने सुरू असून आगामी अनेक महिने ते पूर्ण होणार नसल्याचे दिसून येत आहे.(प्रतिनिधी)

टॅग्स :washimवाशिमmahavitaranमहावितरणIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्प