शहरं
Join us  
Trending Stories
1
Ahmedabad Plane Crash Live Updates: हृदयद्रावक! मृत्यूंचे शब्दात वर्णन करता येणार नाही; अपघातस्थळ पाहून पंतप्रधान मोदी भावुक
2
अहमदाबाद प्लेन क्रॅशनंतर, व्हायरल होतेय या ज्योतिषाची भविष्यवाणी, मोठ्या नेत्याच्या मृत्यूचाही होता उल्लेख
3
Air India: मुंबईहून लंडनला निघालेलं विमान एअर इंडियानं अर्ध्यातूनच माघारी बोलावलं, कारण काय?
4
मुलाला वाचवण्यासाठी आगीशी झुंजत होती आई; अहमदाबाद विमान अपघाताचा हादरवून टाकणारा VIDEO
5
'मला माहित नाही मी कसा वाचलो', विमान अपघातात वाचलेला एकमेव प्रवासी; PM मोदींनी घेतली भेट
6
Sunjay Kapur: "या पृथ्वीवर तुमची वेळ निश्चित आहे...", मृत्यूनंतर संजय कपूर यांची 'ती' पोस्ट व्हायरल
7
Mumbai: लिव्ह-इन रिलेशनशिपला विरोध केला म्हणून वडिलांची हत्या, महिलेसह तिच्या प्रियकराला अटक
8
अपघातग्रस्त विमान Boeing कंपनीचं होतं, माहिती समोर येताच शेअर बाजारात झाली बिकट स्थिती 
9
"प्रवास टाळा, शेल्टरजवळच रहा अन्...!" इराणच्या आण्विक तळांवर इस्रायलचा हल्ला, भारताकडून अ‍ॅडव्हायजरी जारी; नेतन्याहूही स्पष्टच बोलले
10
विशेष लेख: ‘देवा’ की ‘भाऊ’? - राज ठाकरे कुठे जाणार?
11
आजचा अग्रलेख: आकाशातील आक्रोश
12
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
13
एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानाची नुकसान भरपाई कोण देणार? इन्शुरन्स कंपनीचा नियम काय सांगतो?
14
शनि - मंगळ षडाष्टक योग अन् विमान अपघाताचे भाकित; २०२४ च्या दिवाळी अंकातील भविष्यवाणी व्हायरल
15
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
16
शेअर बाजारात हाहाकार, Sensex १२६४ तर निफ्टी ४१५ अंकांनी घसरला; काय आहेत यामागची कारणं?
17
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
18
Sunjay Kapur : एअर इंडिया विमान अपघातावर केलं ट्वीट, काही तासातच संजय कपूर यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
19
Jio आणि Airtel चा ३० दिवसांचा व्हॅलिडिटी प्लान, कोण देतंय उत्तम सर्व्हिस; किमतीत फरक इतकाच
20
बंद पडलेलं बँक अकाऊंट सुरू करणं होणार सोपं, RBI नं सोपे केले KYC नियम; होम ब्रान्चला जायची गरज नाही

पीक नुकसानाचे पंचनामे ८ नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2019 15:30 IST

पंचनामे अधिक गतीने व गुणवत्तापूर्ण करण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : परतीच्या पावसामुळे जिल्ह्यात झालेल्या पिकांच्या नुकसानाचे पंचनामे ८ नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यानुसार महसूल, ग्रामविकास व कृषी विभागामार्फत संयुक्तरित्या कार्यवाही करण्यात येत असून याबाबतचा आढावा घेण्यासाठी मंगळवारी जिल्हास्तरीय अधिकाºयांची बैठक झाली. नुकसानग्रस्त प्रत्येक पिकांचे पंचनामे होतील, याची दक्षता घ्यावी. तसेच पंचनामे अधिक गतीने व गुणवत्तापूर्ण करण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या.जिल्हा परिषदेच्या अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बन्सोड, निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. जिल्ह्यात परतीच्या पावसाने सोयाबीन पिकासह कापूस, फळपिके, भाजीपाल्याचे नुकसान झाले आहे. या त्याचे पंचनामे करण्याची कार्यवाही युद्धपातळीवर सुरु आहे. ८ नोव्हेंबरपर्यंत सर्व पंचमाने पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले असून त्यादृष्टीने तालुकास्तरीय यंत्रणांनी केलेल्या कार्यवाहीचा आढावा बैठकीत घेण्यात आला. पिकांच्या नुकसानाचे पंचनामे अधिक गतीने करावे, तसेच सर्व पंचनामे गुणवत्तापूर्ण होतील, याची दक्षता घ्यावी. तालुकास्तरीय अधिकाºयांनी स्वत: काहीठिकाणी भेटी देवून पंचनामे गुणवत्तापूर्ण होत असल्याची खात्री करावी, अशा सूचना या बैठकीत वरिष्ठ अधिकाºयांनी दिल्या.

टॅग्स :washimवाशिमagricultureशेतीFarmerशेतकरी