शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

अपघातातील गंभीर जखमीचा औरंगाबाद येथे मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2018 14:23 IST

वाशिम : गणेश विसर्जन मिरवणूकीसाठी ढोल-ताशे ठरविण्यासाठी नांदेड येथे जात असताना २० सप्टेंबरच्या रात्री झालेल्या अपघातातील गंभीर जखमी मदन जयाजी चव्हाण याचा औरंगाबाद येथे उपचारादरम्यान २५ सप्टेंबरला मृत्यू झाला.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : गणेश विसर्जन मिरवणूकीसाठी ढोल-ताशे ठरविण्यासाठी नांदेड येथे जात असताना २० सप्टेंबरच्या रात्री झालेल्या अपघातातील गंभीर जखमी मदन जयाजी चव्हाण याचा औरंगाबाद येथे उपचारादरम्यान २५ सप्टेंबरला मृत्यू झाला. या भीषण अपघातात ६ जण जागीच ठार झाले होते. त्यामुळे मृतकांची संख्या आता ७ वर पोहचली असून सखाराम जिजेबा जाधव याच्यावर सद्या नांदेड येथे उपचार सुरू असल्याची माहिती प्राप्त झाली.वाशिम येथील गणेश हजारे (२९), नरसिंह सोपान हजारे (२१), सतीश नारायण मुरकुटे (२८) यांच्यासह वाशिम तालुक्यातील सुरकंडी येथील राजू विष्णू धामणे (१९), अनिल गजानन चव्हाण (३०), स्वप्नील राम इरतकर, मदन जयाजी चव्हाण आणि सखाराम जिजेबा जाधव असे आठजण एम.एच. ३७ व्ही. २४४४ क्रमांकाच्या जीपने २० सप्टेंबरच्या रात्रीदरम्यान गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी ढोल-ताशे ठरविण्यासाठी नांदेडकडे जात होते. यादरम्यान, कलगाव पाटी गावाजवळ रात्री २ वाजताच्या सुमारास विरूद्ध दिशेने येणाºया ट्रकने दिलेल्या धडकेतमदन चव्हाण आणि सखाराम जाधव हे गंभीर जखमी झाले होते; तर अन्य सहाजणांचा जागीच मृत्यू झाला होता. दरम्यान, मदन चव्हाण याचा औरंगाबाद येथे उपचार सुरू असताना २५ सप्टेंबरला मृत्यू झाला. यामुळे सुरकंडी गावावर पुन्हा एकवेळ शोककळा पसरली आहे.

टॅग्स :washimवाशिमAccidentअपघात