शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

लोकप्रतिनिधीच्या पुढाकाराने उमरवाडीची पाणीटंचाई समस्या निकाली 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2018 14:04 IST

मालेगाव :  तालुक्यातील आदिवासी बहुल गाव असलेल्या उमरवाडी येथील ग्रामस्थांना उन्हाळ्यात पाणीटंचाईचा सामना करावा लागत होता. गावातील पाणी पुरवठा योजनेची विहिर आटल्यानतर ग्रामस्थांना पाण्यासाठी वणवण भटंकती करावी लागत होती.

ठळक मुद्दे गावातील पाणी पुरवठा योजनेची विहिर आटल्यानतर ग्रामस्थांना पाण्यासाठी वणवण भटंकती करावी लागत होती.जि. प. सदस्य श्याम बढे यांनी पुढाकार घेत आणि नवीन पाणी पुरवठा योजनेच्या विहिरीसाठी ४० लाख रूपयांचा निधी मंजूर करून घेतला.विहिरीचे खोदकाम पूर्ण झाले असून, विहिरीला भरपूर पाणी लागले आहे.

मालेगाव :  तालुक्यातील आदिवासी बहुल गाव असलेल्या उमरवाडी येथील ग्रामस्थांना उन्हाळ्यात पाणीटंचाईचा सामना करावा लागत होता. गावातील पाणी पुरवठा योजनेची विहिर आटल्यानतर ग्रामस्थांना पाण्यासाठी वणवण भटंकती करावी लागत होती. ग्रामस्थांची ही समस्या सोडविण्यासाठी जि. प. सदस्य श्याम बढे यांनी पुढाकार घेत नव्या विहिरीसाठी निधी मंजूर करून घेतला. आता या योजनेचे काम सुरु झाले आहे. त्यामुळे ग्रामस्थांची पाणीटंचाईच्या समस्येपासून सुटका मिळणार आहे. 

उमरवाडी येथील ग्रामस्थांना पाणी पुरवठा करण्यासाठी गावात असलेली जुनी विहिर उन्हाळ्याच्या दिवसांत आटते. त्यामुळे येथील ग्रामस्थांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. महिलांना पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागते. ग्रामस्थांची ही समस्या लक्षात घेत जि. प. सदस्य श्याम बढे यांनी पुढाकार घेत आणि नवीन पाणी पुरवठा योजनेच्या विहिरीसाठी ४० लाख रूपयांचा निधी मंजूर करून घेतला. आता या योजनेचे कामही सुरू झाले आहे. या अंतर्गत पाणी पुरवठ्यासाठी नवी विहिर, मोटारंपपासाठी कक्ष, तसेचइतर कामे वेगाने करण्यात येत आहेत. विहिरीचे खोदकाम पूर्ण झाले असून, विहिरीला भरपूर पाणी लागले आहे. त्यामुळे येत्या उन्हाळ्यात पाणीटंचाईच्या समस्येपासून ग्रामस्थांची सुटका होणार आहे. गेल्या १५ वर्षांपासून, असलेली ही समस्या निकाली लागल्याने ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.  

टॅग्स :washimवाशिमWaterपाणी