शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमाळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; अनेक पर्यटक बुडाल्याची भीती
2
शिवसेना फुटीमागे कोण होतं जबाबदार?; मंत्री भरत गोगावले यांचा खळबळजनक दावा
3
"तो काहीच खात नाही, सुन्न झालाय"; अहमदाबाद घटनेचा व्हिडीओ काढणाऱ्या मुलाला बसलाय धक्का!
4
"PM मोदी खूप मोठी चूक करतायेत, जाणूनबुजून..."; इस्त्रायल-इराण तणावावर अबू आझमी संतापले
5
Neha Marda : 'बालिका वधू'मधील 'गेहना' कुठे झाली गायब? अभिनेत्री बनली बिझनेसवुमन, आता करणार कमबॅक
6
नशिबाचा खेळ! केदारनाथ हेलिकॉप्टर अपघातात आई-वडील, चिमुकलीचा मृत्यू; मुलगा वाचला
7
सोने-चांदी किंवा शेअर नाही तर गुंतवणूकदारांची 'या' पर्यायाला पसंती; मार्केटमध्ये नवा 'ट्रेंड'?
8
सुधाकर बडगुजरांच्या भाजप प्रवेशाला लागणार मुहूर्त; पदाधिकाऱ्यांचा विरोध मावळला
9
विहीण बाईंवर जीव जडला, बायको वाटू लागली अडचण! पतीने केलेलं कृत्य ऐकून बसेल धक्का 
10
बाबांसोबत खेळणाऱ्या 'या' चिमुरड्याला ओळखलंत का? आज करतोय क्रिकेटविश्वावर राज्य
11
इराण-इस्रायल संघर्षामुळे सोन्याचे दर भडकले! आठवड्यात ३,६४५ रुपयांची वाढ; आजचे दर काय?
12
मैत्रीला धोका? ७३% मित्र पैसेच परत करत नाहीत; तुम्हीही 'या' चुकीला बळी पडलाय का?
13
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
14
Mumbai: मुंब्रा दुर्घटनेची माहिती असल्यास रेल्वेला कळवा, प्रशासनाचे नागरिकांना आवाहन!
15
सोमनाथसोबत खरंच लग्न केलं? अखेर राजेश्वरी खरातचा मोठा खुलासा, म्हणाली- "लवकरच मी गुड न्यूज.."
16
'टीम इंडिया'तून वगळलेल्या सरफराज खानचे 'वनडे स्टाईल' शतक, बुमराहला एकही विकेट नाही, ऋतुराजही अपयशी
17
दिवसा काम, रात्री अभ्यास! मोबाईल कव्हर विकणारा रोहित होणार डॉक्टर; NEETमध्ये रचला इतिहास
18
काव्या मारनसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर संगीतकार रविचंदरने सोडलं मौन; म्हणाला, "लग्न...?"
19
परिसरात किती पाणी भरलंय? लगेच कळणार; शहरात रडार लेव्हल ट्रान्समीटर बसवले!

वाशिम जिल्ह्यात संततधार पाऊस; नदी, नाले ‘ओव्हर फ्लो’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2020 11:37 IST

पैनगंगा, काटेपूर्णा, अरूणावती नदी वाहती झाली असून, नदीकाठावरील शेतात पाणी साचल्याने पिकांचे नुकसान झाले.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : गेल्या नऊ दिवसांपासून जिल्ह्यात कमी-अधिक प्रमाणात पाऊस ठाण मांडून असलेल्या पावसाने सोमवारीही जिल्हावासियांना झोडपले. पैनगंगा, काटेपूर्णा, अरूणावती नदी वाहती झाली असून, नदीकाठावरील शेतात पाणी साचल्याने पिकांचे नुकसान झाले.गेल्या वर्षाच्या तुलनेत यावर्षी जून महिन्यापासूनच बऱ्यापैकी पाऊस पडत आहे. जून व जुलै महिन्याच्या तुलनेत आॅगस्ट महिन्यात पावसाचा जोर वाढला असून, गत नऊ दिवसांपासून पाऊस जिल्ह्यात ठाण मांडून आहे. सोमवारी सकाळपासूनच जिल्ह्यात पावसाची रिपरिप होती. दुपारी १ वाजताच्या सुमारास पावसाचा जोर वाढला. गत २४ तासांत जिल्ह्यात २२ मिमी पाऊस झाला असून, मूग व उडीद पिकांचे नुकसान अतोनात नुकसान होत आहे. ८ बॅरेज, गणेशपूरसह २० ते २२ प्रकल्पही ‘ओव्हरफ्लो’ झाले.९ आॅगस्टपासून जिल्ह्यात कमी-अधिक प्रमाणात पाऊस पडत आहे. सोमवारीही पावसाची रिपरिप असल्याने शेतीची सर्व कामे प्रभावित होती. नऊ दिवसांपासून शेतीत कोणतीही कामे झाली नसल्याने पिकांमध्ये तणकटही वाढले तसेच सोंगणीला आलेल्या मूगाचे नुकसान झाले. शेतात पाणी साचून असल्याने पिकांचे नुकसान होण्याची भीती शेतकऱ्यांमधून वर्तविण्यात येत आहे.नुकसानग्रस्त भागात कृषी व महसूल विभागाने सर्वेक्षण करावे, अशी मागणी शेतकºयांनी सोमवारी केली.

मानोरा शहरात घरात शिरले पाणीमानोरा शहरात रस्त्याचे काम सुरू आहे. या कामामुळे अनेक नागरिकांच्या घरात पाणी शिरले. सोमवारी सकाळपासूनच ‘जेसीबी’च्या साहाय्याने पाणी काढून देण्यात आले. घरात पाणी शिरल्याने नागरिकांची तारांबळ उडाली.

टॅग्स :washimवाशिमRainपाऊसfloodपूर