शहरं
Join us  
Trending Stories
1
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
2
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
3
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
4
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
5
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!
6
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाखमोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
7
मोदी सरकारचा मोठा निर्णय; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात गेले 2100 भारतीय, कारण काय?
8
भाजी विक्रेत्याने जिंकली तब्बल ११ कोटींची लॉटरी; टॅक्स भरून हातात किती पैसे येणार?
9
चेज मास्टर विराट कोहलीचे व्यवसायिक साम्राज्य माहितीये का? क्रिकेटपेक्षा इथून करतो सर्वाधिक कमाई
10
Student Death: स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या सागरने आईच्या साडीनेच संपवले आयुष्य; एका तरुणीमुळे...
11
गुगल क्रोम वापरणाऱ्यांना मोठा धोका; हॅकर्सचं लक्ष तुमच्यावरच! सुरक्षित राहण्यासाठी 'ही' गोष्ट आताच करा
12
Shocking: गंमत म्हणून विवाहित महिलेनं डीएनए चाचणी केली, सासराच निघाला बाप!
13
देव तारी त्याला कोण मारी! भीषण रेल्वे अपघातात ढिगाऱ्याजवळ जिवंत सापडला चिमुकला, पण...
14
भाजपाची महिला पदाधिकारी, नेत्यांना पुरवायची मुली; बिहार निवडणुकीत वरिष्ठांनी दिली जबाबदारी
15
श्रीदेवीचा सुपरहिट सिनेमा 'मॉम'च्या सीक्वेलमध्ये दिसणार 'ही' अभिनेत्री, सेटवरील फोटो लीक
16
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
17
तो, ती आणि प्रेमाची बहार! पांड्यानं शेअर केला गर्लफ्रेंडसोबतचा खास व्हिडिओ
18
क्या बात! रितेश देशमुखच्या आईसाहेबांनी बल्बच्या प्रकाशात घेतलं ड्रॅगन फ्रूटचं पीक; सूनबाईंना कौतुक, शेअर केला व्हिडीओ
19
सोनाराच्या दुकानात ४ वर्ष काम केलं, रोज थोडं थोडं करून २.५ कोटींचं सोनं गायब केलं! कशी पकडली गेली चोरी?
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

वाशिम जिल्ह्यात संततधार पाऊस; नदी, नाले ‘ओव्हर फ्लो’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2020 11:37 IST

पैनगंगा, काटेपूर्णा, अरूणावती नदी वाहती झाली असून, नदीकाठावरील शेतात पाणी साचल्याने पिकांचे नुकसान झाले.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : गेल्या नऊ दिवसांपासून जिल्ह्यात कमी-अधिक प्रमाणात पाऊस ठाण मांडून असलेल्या पावसाने सोमवारीही जिल्हावासियांना झोडपले. पैनगंगा, काटेपूर्णा, अरूणावती नदी वाहती झाली असून, नदीकाठावरील शेतात पाणी साचल्याने पिकांचे नुकसान झाले.गेल्या वर्षाच्या तुलनेत यावर्षी जून महिन्यापासूनच बऱ्यापैकी पाऊस पडत आहे. जून व जुलै महिन्याच्या तुलनेत आॅगस्ट महिन्यात पावसाचा जोर वाढला असून, गत नऊ दिवसांपासून पाऊस जिल्ह्यात ठाण मांडून आहे. सोमवारी सकाळपासूनच जिल्ह्यात पावसाची रिपरिप होती. दुपारी १ वाजताच्या सुमारास पावसाचा जोर वाढला. गत २४ तासांत जिल्ह्यात २२ मिमी पाऊस झाला असून, मूग व उडीद पिकांचे नुकसान अतोनात नुकसान होत आहे. ८ बॅरेज, गणेशपूरसह २० ते २२ प्रकल्पही ‘ओव्हरफ्लो’ झाले.९ आॅगस्टपासून जिल्ह्यात कमी-अधिक प्रमाणात पाऊस पडत आहे. सोमवारीही पावसाची रिपरिप असल्याने शेतीची सर्व कामे प्रभावित होती. नऊ दिवसांपासून शेतीत कोणतीही कामे झाली नसल्याने पिकांमध्ये तणकटही वाढले तसेच सोंगणीला आलेल्या मूगाचे नुकसान झाले. शेतात पाणी साचून असल्याने पिकांचे नुकसान होण्याची भीती शेतकऱ्यांमधून वर्तविण्यात येत आहे.नुकसानग्रस्त भागात कृषी व महसूल विभागाने सर्वेक्षण करावे, अशी मागणी शेतकºयांनी सोमवारी केली.

मानोरा शहरात घरात शिरले पाणीमानोरा शहरात रस्त्याचे काम सुरू आहे. या कामामुळे अनेक नागरिकांच्या घरात पाणी शिरले. सोमवारी सकाळपासूनच ‘जेसीबी’च्या साहाय्याने पाणी काढून देण्यात आले. घरात पाणी शिरल्याने नागरिकांची तारांबळ उडाली.

टॅग्स :washimवाशिमRainपाऊसfloodपूर