शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
3
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
4
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
5
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
6
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
7
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
8
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
9
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
10
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
11
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
12
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
13
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
14
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
15
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
16
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
17
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
18
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
19
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
20
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या

कापूस वेचणीसाठी गेलेल्या महिलांवर मधमाशांचा हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2019 14:03 IST

तीन महिला गंभीर जखमी झाल्या; तर अन्य तीन महिलांनाही या घटनेत इजा पोहचली.

लोकमत न्यूज नेटवर्कमालेगाव : तालुक्यातील जऊळका रेल्वे गावानजिक असलेल्या अमानवाडी येथील कापूस वेचणीला गेलेल्या मजूर महिलांवर मधमाशांनी अचानक हल्ला चढविला. त्यात तीन महिला गंभीर जखमी झाल्या; तर अन्य तीन महिलांनाही या घटनेत इजा पोहचली.प्राप्त माहितीनुसार, अमानवाडी येथील मजूर महिला नित्यनेमाप्रमाणे सोमवारी सकाळच्या सुमारास कापूस वेचणीच्या कामाकरिता शेतकरी कुळकर्णी यांच्या शेतात गेल्या होत्या. सकाळी ११ वाजताच्या सुमारास आंब्याच्या झाडावर असलेल्या आग्या मोहोळाने कपाशी वेचणीत गुंतलेल्या महिलांवर अचानक हल्ला चढविला. त्यात सरस्?वतीबाई हरिदास आंबेकर (वय ६० वर्षे), अश्विनी गजानन कुलकर्णी (वय ३० वर्षे) आणि सरलाबाई पांडे (वय ६० वर्षे) या तीन महिला गंभीर जखमी होऊन बेशुद्ध पडल्या; तर अन्य तीन महिला मजूरही या घटनेत किरकोळ जखमी झाल्या. गावातील नागरिकांना घटनेची माहिती कळताच अमानवाडी येथील काही युवकांनी घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य केले व जखमी महिलांना उपचाराकरिता वाशिमच्या रुग्णालयात दाखल केले.

टॅग्स :washimवाशिमFarmerशेतकरी