शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
5
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
6
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
7
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
8
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
9
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
10
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
11
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
12
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
13
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
14
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
15
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
16
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
17
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
18
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
19
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
20
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
Daily Top 2Weekly Top 5

गव्हाच्या काढणीसाठी हार्वेस्टरचा आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2020 17:57 IST

रब्बी हंगामातील गहू पिकाच्या काढणीसाठी परिसरातील शेतकरी हार्वेस्टर यंत्राचा आधार घेत आहेत.

लोकमत न्युज नेटवर्कइंझोरी (वाशिम) : रब्बी हंगामातील गहू पिकाच्या काढणीसाठी परिसरातील शेतकरी हार्वेस्टर यंत्राचा आधार घेत आहेत. कुठे मजुरांचा तुटवडा असल्याने हा प्रयोग शेतकºयांसाठी फायद्याचा ठरत असला तरी, कुठे मजूर असतानाही हॉर्वेस्टरमुळे त्यांच्यावर उपासमारीची पाळी आली आहे. त्यामुळे हा प्रयोग शेतकरी आणि शेतमजुरांसाठी साधक-बाधक ठरत असल्याचे स्पष्ट होते.यंदाच्या रब्बी हंगामात गहू पिकाच्या क्षेत्रात लक्षणीय वाढ झाली होती. मुबलक जलसाठा असल्यामुळे इंझोरी परिसरातील शेतकºयांनी, तर तूर सुकण्यापूर्वीच कापणी करून गहू पिकाची पेरणीही केली. त्यामुळे या परिसरात यंदा गहू पिकाचे क्षेत्र ४०० एकरपेक्षा अधिक झाले आहे. आता यातील बहुतांश शेतकºयांचे गहू पीक काढणीवर आले आहेत. हे पीक काढण्यासाठी शेतकरी हार्वेस्टर यंत्राचा आधार घेत आहेत. या यंत्रामुळे कमी वेळेत आणि कमी खर्चात अधिक प्रमाणात गहू पिकाची काढणी होत असल्याने शेतकरी हार्वेस्टरलाच पसंती देत आहेत, तर काही ठिकाणी मात्र मजुरांचा तुटवडा असल्यानेही शेतकºयांना या यंत्राचा वापर करावा लागत आहे. मानोरा तालुक्यात खरीप हंगामानंतर रोजगाराचा प्रश्न गंभीर होत असल्याने शेतकरी परजिल्ह्यात स्थलांतर करतात. यंदाही ती परिस्थिती कायम आहे. तथापि, काही गावातील मजूर मुलांच्या शिक्षणासाठी गावांतच थांबले असतानाही हार्वेस्टरचा वापर वाढल्याने त्यांच्या कुटूंबावर उपासमारीची पाळी आली आहे.  बिजोत्पादक शेतकºयांसाठी पद्धती घातकहार्वेस्टरच्या वापरामुळे गहू पिकाची काढणी कमी खर्चात आणि कमी वेळेत अधिक करता येते. साधारणपणे अर्ध्या तासात एक एकर क्षेत्रातील गहू पिकाची काढणी अवघ्या १५०० रुपयांत यामुळे होते. तथापि, या यंत्राने गहू काढणी करताना हार्वेस्टरच्या दात्या गव्हाच्या बिजांना घासतात. त्यामुळे गहू बिजांच्य नख्या तुटल्याने त्यांची उगवण क्षमता नष्ट होण्याचे प्रमाण वाढते. म्हणून बिजोत्पादकांनी सहसा या यंत्राचा वापर टाळावा, असे आवाहन महाबीजच्या जिल्हा व्यवस्थापकांनी केले आहे.

टॅग्स :washimवाशिमagricultureशेतीFarmerशेतकरी