शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

रासेयो शिबिरातून पर्यावरण रक्षणाबाबत मार्गदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2018 14:59 IST

कोलार (वाशिम): आप्पास्वामी विद्यालय शेंदुरजना (अढाव)च्या रासेयो शिबिरातून पर्यावरण संरक्षण व सापांबाबत असलेले समज, गैरसमज या विषयी ग्रामस्थ व विद्यार्थ्यांना २२ डिसेंबर रोजी रात्री ८ वाजता आयोजित कार्यक्रमात मार्गदर्शन करण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्ककोलार (वाशिम): आप्पास्वामी विद्यालय शेंदुरजना (अढाव)च्या रासेयो शिबिरातून पर्यावरण संरक्षण व सापांबाबत असलेले समज, गैरसमज या विषयी ग्रामस्थ व विद्यार्थ्यांना २२ डिसेंबर रोजी रात्री ८ वाजता आयोजित कार्यक्रमात मार्गदर्शन करण्यात आले.आप्पास्वामी विद्यालय शेंदुरजना आढावच्या रासेयो शिबिराचे आयोजन कोलार येथे करण्यात आले आहे. या शिबिरात मानद वन्यजीव रक्षक गौरव कुमार इंगळे यांनी विद्यार्थी तथा गावकºयांना पर्यावरण संरक्षण, वन्यजीव संरक्षण, साप समज गैरसमज या विषयावर मोलाचे मार्गदर्शन केले. बदलत्या जीवनशैलीत नैसर्गिक साधन संपत्तीचा ºहास होत आहे, त्या नैसर्गिक साधन संपत्तीचे संरक्षण व संवर्धन कशा पद्धतीने करायचे, ही माहिती त्यांनी दिली. त्याशिवाय वन्यजीवांचे रक्षण करणे हे आपले कर्तव्य असून, लोकवस्तीत आढळणाºया सापांना न मारता त्यांची रक्षा करावी, तसेच साप चावल्यानंतरच्या प्रथमोपचार, इत उपाय योजना आणि घ्यावयाची काळजी, समाजात सापांविषयी असलेले गैरसमज, अंधश्रद्धा, दूर करण्याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले. यावेळी विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांच्या मनातील सापांविषयीच्या बºयाचशा शंकाचे निराकरणही त्यांनी केले. या कार्यक्रमाला वाईल्ड लाईफ कंझर्वेशन टीम मंगरूळपीरचे सुबोध साठे, शुभम ठाकूर, कुणाल ठाकूर, उल्हास मांढरे तसेच कोलार शाखेतील श्रीकांत डापसे, उमेश जंगले,गौरव पुसदकर, अतुल डापसे, प्रवीण अंबोरे, शुभम सावळे,तसेच गावकरी मंडळी विष्णू गावंडे, ईश्वर भवाळ, ईश्वर गावंडे, गणेश गवई आदी मान्यवर उपस्थित होते.

टॅग्स :washimवाशिमStudentविद्यार्थी