शहरं
Join us  
Trending Stories
1
एक दिवस फॅन्स अन् क्रिकेटपटू यांच्यातल्या विश्वासाला तडा जाईल, Rohit Sharma चं विधान
2
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
3
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
4
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
5
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
6
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
7
PM Modi vs Congress: "काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचाराची जननी, त्यांना विकासाची ABCD माहिती नाही"; पंतप्रधान मोदी विरोधकांवर बरसले!
8
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
9
RCB चे अभिनंदन न करता MS Dhoni ड्रेसिंग रुममध्ये का परतला? समोर आलं कारण 
10
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
11
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल
12
Swati Maliwal Case : दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातून सीसीटीव्ही डीव्हीआर जप्त केला
13
श्रेयस अय्यर, इशान किशन यांना BCCI कडून सेकंड चान्स; घेतला गेला मोठा निर्णय 
14
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले
15
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
16
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट
17
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
18
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
19
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
20
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत

रेशीम शेती ठरेल शेतकर्‍यांसाठी वरदान!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 04, 2017 2:13 AM

वाशिम:   सर्व बाबतीत खचलेल्या शेतकर्‍यांसाठी रेशीम शेती वरदान ठरेल, असे मत जिल्हा रेशीम अधिकारी स्वप्निल तायडे यांनी केले. ते हिवरा येथील महारेशीम अभियान कार्यक्रमात बोलत होते.

ठळक मुद्दे जिल्हा रेशीम अधिकारी स्वप्निल तायडेहिवरा येथे महारेशीम अभियान

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम:   सर्व बाबतीत खचलेल्या शेतकर्‍यांसाठी रेशीम शेती वरदान ठरेल, असे मत जिल्हा रेशीम अधिकारी स्वप्निल तायडे यांनी केले. ते हिवरा येथील महारेशीम अभियान कार्यक्रमात बोलत होते.२६ ऑक्टोबर २0१७ च्या शासन निर्णयानुसार संपूर्ण महाराष्ट्रात १ नोव्हेंबर ते ३0 नोव्हेंबर २0१७ दरम्यान महारेशीम अभियान राबवायचे असून, त्या माध्यमातून रेशीम शेतीविषयक प्रचार-प्रसार गावागावांमध्ये करायचा आहे. वाशिम जिल्हय़ाच्या महारेशीम अभियान कार्यक्रमाचे उद्घाटन ग्राम हिवरा रोहिला येथे १ नोव्हेंबर रोजी करण्यात आले. कार्यक्रमाचे उदघाटन प्रगतशील रेशीम शेतकरी माधवराव बोरकर  व लक्ष्मणराव काकडे यांनी केले. विदर्भातील शेतकर्‍यांच्या हलाखीच्या परिस्थितीवर चिंता व्यक्त करीत अशा शेतकर्‍यांना रेशीम उद्योग हा कसा तरणोपाय आहे, हे स्वप्निल तायडे यांनी स्पष्ट केले. तसेच या योजनेचा जास्तीत जास्त शेतकर्‍यांनी लाभ घेण्याचे आवाहन केले. रेशीम उद्योगातील बारकावे स्पष्ट करीत रेशीम उद्योगातमन प्रगती कशाप्रकारे साधता येते, याचे विवेचन प्रगतशील रेशीम शेतकरी गजानन देशमुख यांनी केले. यावेळी रेशीम उद्योगात उत्तम कामगिरी करणार्‍या संतोष काकडे, सखाराम काकडे, रामप्रभू काकडे, रामकिसन काकडे, ज्ञानबा मोरे, जानी काकडे, शालीक खंडागळे यांचा सत्कार करण्यात आला. तसेच सर्वोत्तम ग्रामरोजगार सेवक म्हणून अरुण सावले व शिवाजीराव देशमुख यांचाही सत्कार करण्यात आला. कार्यक्रमात तांत्रिक मार्गदर्शनाची धुरा सुभाष कोल्ेह यांनी वाहिली. रेशीम उद्योगातील सूक्ष्म तांत्रिक बाबी समजावून सांगितल्या. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संजय यादवराव देशमुख, पंजाब नथ्थूजी आरसोड, दिलीपराव देशमुख, विनोद दत्तराव इंगळे, कोंडबाराव पंजाबराव आरसोड, विठ्ठल देवीदास इंगळे यांनी परिo्रम घेतले. आभार ज्ञानेश्‍वर भैरम यांनी मानले.

टॅग्स :agricultureशेती