शहरं
Join us  
Trending Stories
1
उबाठा म्हणजे युज ॲण्ड थ्रो पार्टी, त्यांचा जीव मुंबई महानगरपालिकेच्या तिजोरीत; एकनाथ शिंदे यांची टीका
2
Pahalgam Terror Attack: कलमा पढायला सांगितलं, पँट काढली अन्...! पहलगाममध्ये दहशतवाद्यांचा उन्माद; धर्म विचारून २७ जणांची हत्या
3
हा देशाच्या एकता व अखंडतेवर हल्ला, पहलगाम हल्ल्याचा संघाकडून निषेध
4
हॉस्टेलच्या रूममध्येच 'ती'ने संपविले जीवन; सोलापुरातील धक्कादायक घटना
5
KL राहुलचं एकमद कूल सेलिब्रेशन! मग संजीव गोयंका यांच्या हातात हात दिला; पण... (VIDEO)
6
लग्नानंतर सातव्या दिवशीच नौदलाच्या अधिकाऱ्याची दहशतवाद्यांकडून हत्या; हनिमूनसाठी गेले होते विनय नरवाल
7
अमरनाथ यात्रेपूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; TRF च्या टेरर मॉड्यूलने चिंता वाढली
8
चोरीच्या आरोपातून दोन तरूणांना बैलबंडीला जुंपले; व्हीडिओ व्हायरल, १० जणांवर गुन्हा दाखल
9
IPL 2025 LSG vs DC : लखनौच्या संघासमोर केएल राहुलचा रुबाब; सिक्सर मारत संपवली मॅच
10
पहलगाम मध्ये तुमच्या ओळखीचे कुणी अडकले असेल तर 'या' तीन क्रमांकावर साधू शकता संपर्क
11
Rishabh Pant : पंतनं हिंमत दाखवली नाही की, तो किंमत शून्य झालाय? एक निर्णय अन् अनेक प्रश्न
12
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
13
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
14
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
15
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
16
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
17
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
18
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
19
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
20
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल

सिंचन प्रकल्पांमधून २५० हेक्टरवरील भुईमुगाला पाणी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2020 15:41 IST

२५० हेक्टरवरील भुईमुग पिकाला पाणी उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत बोरसे यांनी दिली.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्ह्यातील बहुतांश सिंचन प्रकल्पांमध्ये यंदा पुरेसा पाणीसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे टंचाई जाणवण्याची शक्यता कमी असून सद्या वाशिम आणि मालेगाव तालुक्यातील काही सिंचन प्रकल्पांमधून २५० हेक्टरवरील भुईमुग पिकाला पाणी उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत बोरसे यांनी मंगळवार, १२ मे रोजी दिली.जिल्ह्यात गतवर्षी समाधानकारक पर्जन्यमान झाले. यासह जलयुक्त शिवार आणि भारतीय जैन संघटनेच्या सहकार्यातून नदी खोलीकरण, नाला सरळीकरणासह जलसंधारणाची विविध स्वरूपातील कामे झाली. त्याचा प्रत्यक्ष फायदा झाला असून जमिनीखालची पाणीपातळी वाढण्यास मदत मिळाली आहे. यासह जलस्त्रोतांची पातळी टिकून राहणेही शक्य झाले आहे. दुसरीकडे जिल्ह्यातील बहुतांश सिंचन प्रकल्पांमध्ये यंदा आतापर्यंत बºयापैकी पाणीसाठा शिल्लक असून तो आगामी बरेच दिवस टिकणार असल्याने चालूवर्षी तुलनेने पाणीटंचाईची शक्यता कमीच राहणार असल्याचे कार्यकारी अभियंता बोरसे यांनी सांगितले. दरम्यान, वाशिम आणि मालेगाव या दोन तालुक्यांमध्ये उन्हाळी भूईमुगाचे पिक घेण्याचे प्रमाण अधिक असून शेतकºयांना त्यासाठी पुरेसे पाणी उपलब्ध व्हावे, यासाठी उपसा सिंचन पद्धतीने पाणी उपलब्ध करून देण्यात आले आहे. कालव्यांव्दारे पाणी सोडणे सर्वच ठिकाणी बंद करण्यात आल्याची माहिती बोरसे यांनी दिली.

टॅग्स :washimवाशिमIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्पagricultureशेती