शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
3
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
4
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
5
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
6
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
7
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
8
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
9
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
10
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
11
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
12
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
13
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
14
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
15
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
16
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
17
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
18
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
19
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
20
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!

विक्री होत नसल्याने वांग्याच्या शेतात चारली जनावरे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2020 17:09 IST

एका शेतकºयाने चक्क एक एकरातील वांग्याच्या पिकात जनावरे चारल्याचा प्रकार शनिवारी घडला.

लोकमत न्यूज नेटवर्कबांबर्डा कानकिरड (वाशिम) : लॉकडाऊनमुळे अपेक्षित दर न मिळण्यासह विक्री देखील होत नसल्याने बांबर्डा येथील एका शेतकºयाने चक्क एक एकरातील वांग्याच्या पिकात जनावरे चारल्याचा प्रकार शनिवारी घडला.राज्यभरात ५० दिवसांपेक्षा अधिक कालावधीपासून लॉकडाऊन लागलेला आहे. यामुळे इतर व्यवसायांसोबतच शेती व्यवसायही ठप्प झाला. यादरम्यान आठवडी बाजारातील भाजीपाला लिलाव बंद झाल्याने शेतातील भाजीपाला पिकांचे करायचे काय, असा प्रश्न शेतकºयांसमोर निर्माण झाला. अशातच शासनाच्या वतीने भाजीपाला अत्यावश्यक सेवेत घेऊन विक्रीसाठी परवानगी देण्यात आली; मात्र काही शेतकºयांनी मोठ्या प्रमाणात भाजीपालावर्गीय पिकाची लागवड केल्यानंतरही वाहनात भरून गावोगावी भाजीपाला विकणे शक्य झाले नाही. त्यामुळे अर्धाअधिक भाजीपाला शेतातच सडला, तर काही भाजीपाला पिकात जनावरे सोडण्याची वेळ कारंजा तालुक्यातील बांबर्डा कानकिरड शेतशिवारातील शेतकºयांवर ओढवली आहे.बांबर्डा येथील युवा शेतकरी नयन दिलीप कानकिरड यांनी दैनंदिन व्यवहारात नगदी पैसा हाताशी रहावा, या उद्देशाने शेतात भाजीपालावर्गीय पिकांची लागवड केली. हाच भाजीपाला विकून कुटुंबाचा चरितार्थ चालणार होता; परंतु लॉकडाऊनमुळे वांग्याची विक्री होत नसल्याने तसेच त्यावर खर्च करणे अवघड झाल्याने अखेर सदर शेतकºयाने एक एकरातील वांग्यात शनिवारी जनावरे सोडून चारली. या शेतकºयाचे जवळपास ७० ते ८० हजारांचे नुकसान झाले.

 

टॅग्स :washimवाशिमagricultureशेतीFarmerशेतकरी