शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
3
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
4
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
5
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
6
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
7
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
8
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
9
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
10
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
11
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
12
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
13
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
14
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
15
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
16
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
17
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
18
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
19
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
20
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान

असहकार आंदोलन तीव्र करण्याचा ग्रामसेवकांचा निर्धार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2019 18:31 IST

वाशिम : प्रलंबित मागण्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी ९ जुलैपासून ग्रामसेवकांनी असहकार आंदोलन सुरू केले असून, १९ जुलैपर्यंत कोणताही तोडगा निघाला नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : प्रलंबित मागण्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी ९ जुलैपासून ग्रामसेवकांनी असहकार आंदोलन सुरू केले असून, १९ जुलैपर्यंत कोणताही तोडगा निघाला नाही. दरम्यान, सदर आंदोलन अधिक तिव्र करण्याचा निर्धार ग्रामसेवकांनी व्यक्त केला. ग्रामसेवकांच्या पदोन्नत्या रखडल्या असून, कंत्राटी ग्रामसेवकांची सुरक्षा ठेव अद्याप परत केली नाही आदी आरोप करीत न्यायोचित मागणीसाठी ग्रामसेवकांनी यापूर्वी १० ते १७ मे दरम्यान असहकार आंदोलन पुकारले होते. दोन महिन्यात मागण्या निकाली काढण्याचे आश्वासन दिले होते. किरकोळ स्वरुपाचा तीन मागण्यांचा अपवाद वगळता उर्वरीत मागण्यांसंदर्भात ठोस कार्यवाही नसल्याने ग्रामसेवक संघटनेने पुन्हा ९ जुलैपासून असहकार आंदोलन पुकारले आहे. १० दिवसानंतरही या आंदोलनावर कोणताही तोडगा निघाला नाही. कोणत्याही सभेला न जाणे, वरिष्ठांना कोणतेही अहवाल न देणे, ग्राम पंचायत तपासणीकरीता दप्तर न दाखविणे असे या आंदोलनाचे स्वरुप असून, यामध्ये सर्व ग्रामसेवक सहभागी झाले आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील कामकाजाचा खोळंबा झाला आहे. सदर आंदोलन अधिक तिव्र करण्याचा इशारा जिल्हाध्यक्ष आत्माराम नवघरे, जिल्हा सचिव अरूण इंगळे यांनी दिला.

टॅग्स :washimवाशिमagitationआंदोलन