शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : नाद करायचा नाय! अभिषेक-गिलची विक्रमी भागीदारी; पाकसमोर पुन्हा टीम इंडियाची 'दादागिरी'
2
IND vs PAK : दोघांनी ठरवून पाकची जिरवली! मैदानात नेमकं काय घडलं? मॅचनंतर अभिषेकनं सगळं सांगितलं
3
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
4
IND vs PAK : "खूप मजा आली..." अभिषेकच्या आईसह बहीण कोमलनं उडवली शाहीन आफ्रिदीची खिल्ली (VIDEO)
5
'हवाई तळ सोडा, अफगाणिस्ताची एक मीटरही जमीन देणार नाही'; ट्रम्प यांच्या धमकीनंतर तालिबानने थोपटले दंड
6
IND vs PAK : ... अन् अभिषेक शर्मा पाकिस्तानी गोलंदाजाला भिडला! पंचांनी सोडवलं भांडण (VIDEO)
7
'पॅलेस्टाईनला मान्यता देऊन दहशतवादासाठी भेट दिलीत'; ब्रिटनच्या निर्णयावर भडकले नेतन्याहू
8
Sahibzada Farhan Celebration : पाक सलामीवीराचं 'नापाक' सेलिब्रेशन! सोशल मीडियावर उमटल्या संतप्त प्रतिक्रिया
9
कुणाचे लग्न थांबलं, कुणाच्या आईला अश्रू अनावर; ट्रम्प यांच्या H-1B व्हिसाच्या निर्णयाने भारतीय संकटात
10
टोळीयुद्धाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांची मोठी कारवाई; एका दिवसात ४३ गुंडांना पाठवले तुरुंगात
11
IND vs PAK मॅचमध्ये Fakhar Zaman च्या विकेटवरुन नवा वाद; नेमकं काय घडलं? (VIDEO)
12
'आमच्यातल्या टॅलेंटला घाबरतात म्हणून...'; ट्रम्प यांच्या एच१-बी व्हिसाच्या निर्णयावर पियुष गोयल यांची रोखठोक प्रतिक्रिया
13
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
14
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
15
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
16
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
17
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
18
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
19
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
20
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...

मर रोगामुळे हरभरा उत्पादक संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2019 15:19 IST

गत आठवड्यात पडलेल्या दाट धुक्यामुळे हरभरा पिकावर मर रोगाचा प्रादूर्भाव झाला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: गेल्या आठवड्यात वातावरणातील बदलामुळे पश्चिम वºहाडात अवकाळी पावसानंतर जमिनीतील आर्द्रता वाढली आहे. त्यातच गत आठवड्यात पडलेल्या दाट धुक्यामुळे हरभरा पिकावर मर रोगाचा प्रादूर्भाव झाला आहे. त्यातच किडींचाही प्रादुर्भाव वाढल्याने पीक संकटात सापडले आहे.पश्चिम वºहाडात यंदा सप्टेंबरच्या अखेरीस आणि आॅक्टोबरच्या मध्यंतरी चांगला पाऊस पडल्याने जलप्रकल्पांतीलसाठा वाढून शेतकऱ्यांना सिंचनासाठी आधार झाला होता. त्यातच आॅक्टोबरच्या अखेर आणि नोव्हेंबरच्या सुरुवातीला आलेल्या अवकाळी पावसामुळे प्रकल्प काठोकाठ भरल्याने रब्बी पिकांसाठी मोठा आधार झाला. यामुळेच तिन्ही जिल्ह्यांत रब्बी पिकांची पेरणी झपाट्याने सुरु झाली. त्यात गहू आणि हरभरा पिकाच्या क्षेत्रात मोठी वाढ होत असल्याचे दिसत आहे. तथापि, अवकाळी पावसामुळे जमिनीची आर्द्रता वाढल्याने शेतकऱ्यांनी पेरणी करताना बियाणे सुरक्षीत राहावेत, झाडांचीर रोगप्रतिकार क्षती वाढावी म्हणून बियाण्यांवर प्रक्रिया करणे गरजेचे होते. बहुतांश शेतकºयांनी याची काळजी घेतली नाही. आता जमिनीतील ओलाव्यामुळे बुरशी तयार होऊन हरभरा पिकावर मर रोगाचा प्रादूर्भाव होत आहे. त्यातच धुक्यामुळे या पिकावर पाने खाणाºया अळीसह विविध किडींचा प्रादूर्भाव मोठ्या प्रमाणात झाल्याने हरभरा उत्पादक संकटात सापडले आहेत. यावर नियंत्रणासाठी कृषी विभागाच्या मार्गदर्शनात तातडीने उपाय योजना करण्याचा सल्ला कृषीतज्ञांकडून देण्यात येत आहे.  अवकाळी पावसामुळे शेतजमिनीत मोठ्या प्रमाणात निर्माण झालेला ओलावा, हेच हरभºयावरील मर रोगाचे कारण आहे. अशा वातावरणात पेरणी करण्यापूर्वी शेतकºयांनी बियाण्यांवर प्रक्रिया करणे गरजेचे असते. बहुतांश शेतकºयांनी ही प्रक्रिया केलेली नाही. त्यामुळेच मर रोगाचा प्रादूर्भाव होत असल्याचे दिसत आहे.-डॉ. रविंद्र काळेकृषी शास्त्रज्ञ तथा प्रमुखकृषी विज्ञान केंद्र, वाशिम

टॅग्स :washimवाशिमagricultureशेतीFarmerशेतकरी