शहरं
Join us  
Trending Stories
1
Census 2027 : केंद्र सरकारकडून जनगणनेची अधिसूचना जारी! ३५ लाखांहून अधिक कर्मचारी काम करणार, अ‍ॅपचा वापर होणार
2
'अनेक वळा लोक अशा गोष्टींकडे लक्ष देत नाहीत', कुंडमळ घटनेबद्दल CM फडणवीसांनी मांडली भूमिका
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात बिघाड; फ्लाईटने हवेतून यु-टर्न घेतला, हाँगकाँगला गेले
4
"इराणने मला जिवे मारण्याचा प्रयत्न केला, बेडरूमवर डागलं क्षेपणास्त्र’’, इस्राइलचे पंतप्रधान नेतन्याहू यांनी केला दावा   
5
टाटा मोटर्सचे शेअर्स ५% ने घसरले, जर तुम्हीही गुंतवणूक केली असेल तर 'ही' महत्त्वाची गोष्ट जाणून घ्या
6
Kedarnath Helicopter Crash:'हेलिकॉप्टर थोडे वळले, मागे गेले आणि मग...', केदारनाथ हेलिकॉप्टर अपघाताचे खरे कारण समोर आले
7
अमृता सुभाष अन् अनिता दातेच्या 'जारण'ची वाढती लोकप्रियता, १० दिवसातली कमाई किती?
8
Air India Plane Crash: ९२ जणांचे DNA नमुने जुळले, पण ८७ जणांचीच पटली ओळख; कारण...
9
संजय कपूरच्या निधनानंतर करिश्माला बसणार मोठा फटका! दर महिन्याला मिळणारी रक्कम होणार बंद?
10
'पाकिस्तान इस्रायलवर अणु बॉम्ब टाकेल', इराणी अधिकाऱ्याच्या दाव्यानंतर पाक स्पष्टच बोलला!
11
Israel Iran War: इस्रायलचा इराणवर बॉम्बवर्षाव; ४०६ जण ठार!
12
Govandi Accident: ‘मुझे अब पापा कौन कहेंगे?’ गोवंडी अपघातात मुलांना गमावलेल्या वडिलांनी फोडला टाहो!
13
Maharashtra Rain Alert: रेड अलर्ट! महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा
14
Lufthansa Hyderabad Flight : 'Lufthansa'च्या विमानाला हैदराबादमध्ये उतरण्याची परवानगी नाकारली, जर्मनीला परतलं; नेमकं प्रकरण काय?
15
Mumbai: गिरगावमध्ये रस्त्याला भगदाड, बेस्ट बस पाच फूट खोल खड्यात, व्हिडीओ बघा
16
Astrology: जुलैअखेर पर्यंत अस्मानी-सुलतानी संकटांचे सावट; दररोज करा 'हे' उपाय!
17
काय आहे लोडिंग फॅक्टर, घर घेताना अनेकदा तुमच्यापासून लपवून ठेवतात लोक; मोठ्या प्रमाणात होतं नुकसान
18
ST Bus Pass: सरकारनं विद्यार्थ्यांना केलं खूश, एसटी पासबाबत घेतला महत्त्वाचा निर्णय
19
डोनाल्ड ट्रम्प यांनी वर्षभरात कमावले ₹५,१०० कोटी, कुठून आला त्यांच्याकडे इतका पैसा?
20
इराण-इस्रायल संघर्षामुळे पाकिस्तानवर रडण्याची वेळ! पेट्रोल-डिझेलचे भाव भडकले, काय आहेत दर?

पावसाच्या पाण्याचा संचय करण्यासाठी ग्रामपंचायतींचा पुढाकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2019 15:27 IST

जिल्ह्यातील ग्रामपंचायतींनी यासाठी पुढाकार घेतला असून जिल्हा प्रशासन व जिल्हा परिषदेची यंत्रणाही कामाला लागली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : ग्रामपंचायतींनी पावसाळ्यात जमिनीवर कोसळणाºया पाण्याचे संकलन व संचय करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सर्व सरपंचांना पत्रान्वये केले होते. त्यास प्रतिसाद देत जिल्ह्यातील ग्रामपंचायतींनी यासाठी पुढाकार घेतला असून जिल्हा प्रशासन व जिल्हा परिषदेची यंत्रणाही कामाला लागली आहे.प्रधानमंत्री मोदी यांनी सरपंचांना लिहिलेल्या पत्रात नमूद केले होते, आपण सर्व भाग्यवान आहोत की, आपल्या देशाला निसर्गाने पावसाचे पुरेसे पाणी दिले आहे. हे पाणी संकलित करण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्या लागतील. त्यासाठी ग्रामपंचायतींनी प्रयत्न करावे, असे आवाहन प्रधानमंत्र्यांनी केले होते. दरम्यान, १७ जून रोजी जिल्हाधिकारी ऋषीकेश मोडक यांनी जलसंधारणाच्या कामात हिरीरीने सहभाग नोंदविलेल्या जिल्ह्यातील निवडक ग्रामपंचायतींच्या सरपंचांकडे प्रातिनिधीक स्वरूपात प्रधानमंत्र्यांचे पत्र सुपूर्द करून पावसाच्या पाण्याचा संचय करण्याचे आवाहन केले. तसेच जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींना त्यात सहभागी करून घेण्याची जबाबदारी जिल्हा परिषदेच्या पंचायत विभागाकडे सोपविली. दरम्यान, यासंदर्भात २२ जून रोजी बहुतांश ग्रामपंचायतींनी ग्रामसभा घेवून सर्व ग्रामस्थांसमोर प्रधानमंत्र्यांच्या पत्राचे वाचन केले. त्यानुसार पावसाच्या पाण्याच्या संकलनासाठी ग्रामपंचायतींनी पुढाकार घेतल्याचे आशादायक चित्र दिसून येत आहे.

टॅग्स :washimवाशिमgram panchayatग्राम पंचायतWaterपाणी