शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
2
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र
3
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
4
“जातनिहाय जनगणनेचा मुद्दाही सुप्रीम कोर्टात जाईल, १० वर्षे तरी...”; वकिलांनी कायदाच सांगितला
5
OLA Electric ची डोकेदुखी वाढली, इनसाइडर ट्रेडिंग प्रकरणी SEBI कडून तपास; प्रकरण काय?
6
"मी माझ्या पत्नीवर खरं प्रेम केलं होतं पण तिने..."; तरुणाने Video बनवून स्वत:वर झाडली गोळी
7
"अनेकांची झोप उडवेल आजचा कार्यक्रम, जेथे मेसेज जायला हवा होता, तेथे पोहोचला"; नेमकं काय म्हणाले पीएम मोदी
8
भारतातील या मुख्यमंत्र्यांनी भारत-पाकिस्तान युद्धावेळी चालवलं होतं विमान, सैनिकांना पोहोचवलं होतं श्रीनगरला
9
भारतीयांवर लक्ष्मी प्रसन्न! लोकांनी तीन वर्षात 'यु ट्यूब'वरून कमावले तब्बल 21000 कोटी
10
एजाज खान अडचणीत, महिला आयोगाची कारवाई; ULLU ने 'हाउस अरेस्ट'चे सर्व एपिसोड हटवले
11
सौरभची हत्या करणाऱ्या मुस्कान-साहिलने हात जोडले; जेलमध्ये ढसाढसा रडले अन् म्हणाले...
12
आई, वडील आयटी प्रोफेशनल; काळजावर दगड ठेवत अवघ्या तीन वर्षांच्या मुलीला दिला जैन धर्माचा संथारा, कहाणी ऐकून व्हाल भावूक...
13
Gold Rates 2 May : सोन्याच्या किंमतीत जोरदार घसरण, ७८ हजारांपर्यंत येऊ शकतो १० ग्रॅम सोन्याचा दर?
14
अधिकाधिक हिंदू तरुणींवर बलात्कार करण्याचं होतं लक्ष्य, भोपाळ लव्ह जिहाद प्रकरणातील आरोपीचा धक्कादायक दावा 
15
पहलगाम हल्ल्याचा दणका! भारताकडून पाकिस्तानचा ऑलिम्पिक विजेता अर्शद नदीम BLOCK!!
16
वादग्रस्त आयएएस प्रशिक्षणार्थी पूजा खेडकर दिल्ली पोलिसांत हजर; मनाने आलेली नाही, सामाजिक कार्यकर्त्यांचा आरोप 
17
Waves Summit 2025: "भारतात पुरेसे सिनेमागृहच नाहीत..." आमिर खानने व्यक्त केली खंत
18
श्रीराम दर्शनाची ओढ लागली, ३०० वर्षे जुनी परंपरा मोडली; हनुमानगढीचे महंत मंदिराबाहेर पडले!
19
केवळ १००० रुपयांनी गुंतवणूक करून तुमच्या मुलांना बनवू शकता कोट्यधीश; कोणती आहे ही स्कीम?
20
पत्नी माहेरी गेली, पतीने घरातच केली आत्महत्या; अकोला जिल्ह्यातील धक्कादायक घटना

ग्रामपंचायत करवसुली ५0 टक्क्यांपेक्षा कमी

By admin | Updated: February 4, 2015 01:26 IST

वाशिम जिल्ह्यातील प्रकार; दुष्काळ व नैसर्गिक आपत्तीचा परिणाम.

नंदकिशोर नारे / वाशिम: ग्रामपंचायत करवसुलीबाबत डिसेंबर २0१४ अखेर ७0 टक्के करवसुली अपेक्षित असताना जिल्हय़ातील बहुतांश ग्रामपंचायतीची कर वसुली ५0 टक्क्यांपेक्षा कमी झाल्याचे जिल्हा परिषद उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत विभाग) यांच्या आकडेवारीवरून दिसून येते. दुष्काळी परिस्थिती व नैसर्गिक आपत्तीमुळे कर वसुलीला ग्रामीण जनतेचा प्रतिसाद मिळत नाही, त्यामुळे अपेक्षित कर वसुली होत नाही, असे ग्रामसेवक संघटनेचे म्हणणे आहे. जिल्हय़ातील केवळ दोन तालुक्यातील ग्रामपंचायतीची करवसुली ५0 टक्क्यांपेक्षा जादा असली तरी अपेक्षितपेक्षा कमी आहे. डिसेंबर २0१४ अखेर ७0 टक्के करवसुली अपेक्षित असताना जिल्हय़ातील एकाही तालुक्याची टक्केवारी उद्दिष्टापर्यंत पोहोचलेली दिसून येत नाही. वाशिम तालुक्याची करवसुली ५२ टक्के, मालेगाव तालुका ४९ टक्के, रिसोड ४६ टक्के, मंगरूळपीर ४५ टक्के, मानोरा ५५ टक्के तर कारंजा तालुक्याची करवसुली टक्केवारी ४५ टक्के आहे. करवसुलीबाबत संबंधितांचे दुर्लक्ष दिसून येत आहे, असा ठपका ठेवल्यावर ग्रामसेवक संघटनेतर्फे, यावर्षीची दुष्काळी परिस्थिती व नैसर्गिक आपत्तीमुळे करवसुलीवर परिणाम होत असल्याचे सांगण्यात आले. दलित वस्ती सुधार योजना, तांडा वस्ती सुधार योजना, महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना, तिर्थक्षेत्र विकास कार्यक्रम, इंदिरा आवास योजना, विशेष घटक योजना, राजीव गांधी पंचायत सशक्तीकरण अभियान आदी योजनांतर्गत विकास कामेही मोठया प्रमाणात खोळंबली आहे. अपूर्ण असलेली बांधकामे विहीत मुदतीत पूर्ण करुन १00 टक्के उद्दिष्ट्य साध्य करावे व पूर्ण झालेल्या कामांचे पुर्णत्वाचे प्रमाणपत्र सर्व ग्रामसेवक, ग्राम विकास अधिकारी तथा शाखा अभियंता, विस्तार अधिकारी यांनी सादर करण्याच्या सूचना या सभेत देण्यात आल्या.