शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत असं काय घडलं की अमित शाह यांच्या सुरक्षेसाठी धावले मार्शल? विधेयकाची प्रतही फाडली गेली!
2
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
3
'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे
4
"माझ्या पत्नीला स्वत:कडे ठेवतो अन् त्याची बायको माझ्याकडे पाठवतो..."; युवकाची अजब कहाणी, पोलीस हैराण
5
GST कपातीनंतर Alto, Swift, Dzire आणि WagonR किती रुपयांना मिळेल? जाणून घ्या...
6
३ वर्षांच्या एफडीत २ लाखांची गुंतवणूक केल्यास कोणत्या बँकेत मिळेल सर्वाधिक रिटर्न; पाहा कॅलक्युलेशन
7
१० दिवस लक्ष्मी नारायण योग: ८ राशींचे मंगल-कल्याण, दुपटीने चौफेर लाभ; हाती पैसा, चांगले होईल!
8
Realme: ७०००mAh बॅटरीसह रिअलमीचे दोन धमाकेदार फोन भारतात लॉन्च!
9
अर्चना तिवारी चतुर निघाली! ट्रेनमध्ये प्रेम, नेपाळला पळून जाण्याचा प्रयत्न; घरच्यांनी किडनॅपिंकची तक्रार केली पण निघाले वेगळेच
10
TCS ३०,००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार? आयटी कर्मचारी संघटनेच्या दाव्याने खळबळ
11
१ मोटरसायकल, १ मिनी ट्रक आणि प्रवासी बस; अफगाणिस्तानमध्ये भीषण आगीत ६९ जणांचा मृत्यू
12
आपण सगळेच Bisexual! हे काय बोलली स्वरा भास्कर? म्हणते- "मला डिंपल यादव आवडतात..."
13
बेस्ट निवडणुकीतील दारुण पराभवावर ठाकरे गटाच्या पॅनेलची प्रतिक्रिया...; 'म्हणून हरलो...'
14
‘३० दिवसांहून अधिक काळ अटक झाल्यास पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि मंत्र्यांना पद सोडावे लागणार’ शहांनी विधेयक मांडले, लोकसभेचे कामकाज तहकूब
15
श्रावण शिवरात्रिला गुरुपुष्यामृत योग: ‘असे’ करा शिव-लक्ष्मी पूजन; वैभव-ऐश्वर्य-सुबत्ता लाभेल!
16
"मी निर्दोष सिद्ध झालो नाही तोपर्यंत..."; राजीनामा दिला होता का म्हणणाऱ्या काँग्रेस खासदाराला अमित शहांचे प्रत्युत्तर
17
फैजल खानचं आमिरला DNA चाचणी करण्याचं आव्हान, म्हणाला, "रीनाशी लग्न केलं तेव्हाच..."
18
'ही' कंपनी देणार ८ बोनस शेअर्स; २८ ऑगस्ट आहे रेकॉर्ड डेट, शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
19
नोकरीची उत्तम संधी! एलआयसीमध्ये विविध पदांची भरती, पगार एक लाखापेक्षा अधिक
20
Ganesh Festival 2025: गणेश मूर्ती विकत घेताना टाळा 'या' चुका; जाणून घ्या नियम!

कृषी संजीवनी योजनेत मिळालेल्या संधीचे सोने करा - राजेंद्र पाटणी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2019 16:31 IST

ग्रामपंचायत, सर्व विभाग व ग्रामस्थ यांनी एकजुटीने गावाचा कायापालट करण्यासाठी संधीचे सोने करावे असे आवाहन आ.राजेंद्र पाटणी केले.

लोकमत न्यूज नेटवर्ककारंजा :  खारपाणपट्ट्यासह अनेक गावांचा कायापालट करण्यासाठी नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली शासनाने आणली आहे. ग्रामपंचायत, सर्व विभाग व ग्रामस्थ यांनी एकजुटीने गावाचा कायापालट करण्यासाठी संधीचे सोने करावे असे आवाहन आ.राजेंद्र पाटणी केले. कृषी विभागाच्यावतीने  आयोजित ग्राम वडगाव (इजारा), सोहळ, शेलुवाडा तसेच वाई येथे  कृषी संजीवनी प्रकल्प रूपरेषा प्रशिक्षण कार्यशाळेचे उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला भाजपा तालुकाध्यक्ष डॉ.राजीव काळे, जिल्हा कृषी अधीक्षक गवसाने, तालुका कृषी अधिकारी वाळके यांचेसह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.   जिल्ह्यात १४९ गावांचा समावेश असुन यामध्ये कारंजा ३३, मानोरा ३९, मालेगाव १७, मंगरूळपीर २२, रिसोड १८ तर वाशिम येथील २० ग्रामपंचायतींचा समावेश आहे.  योजनेच्या माध्यमातून खारपाणपट्ट्यासह गावांचा कायापालट होणार असुन गावासाठी भरीव योगदान देण्याची संधी ग्रामपंचायत व गावाला मिळाली आहे, त्यासाठी योगदान द्यावे. शेतीला जोड म्हणून शेळीपालन, कुक्कुटपालन असा पूरक व्यवसाय आवश्यक आहे. कृषी सहाय्यक यांनी लोकांमध्ये जागृती करावी, असे आवाहन आ.पाटणी यांनी केले. यावेळी जिल्हा कृषी अधीक्षक गावसाने तसेच तालुका कृषी अधिकारी यांनी प्रकल्पाचे महत्व ग्रामस्थांना पटवुन सांगितले. या योजनेत ग्रामपंचायतीची महत्त्वाची भूमिका असुन सरपंच समितीचे अध्यक्ष तर ग्रामसेवक सदस्य सचिव असतील. गावाचे सूक्ष्म नियोजन करून चांगला आराखडा तयार करावा असे आवाहन त्यांनी यावेळी केले.ग्राम वाई येथे ओमप्रकाश तापडीया, शारदाताई मनवर, अशोक पाटील ठाकरे, मुसाभाई, साहेबराव ठाकरे, दिनेश मनवर, बेबीताई मनवर, मनिषा उजवणे तर शेलुवाडा येथे सरपंच गोपाल काळे, अमोल जयस्वाल, योगेश जयस्वाल, बाबाराव मसके, दिगांबर जिरे, किसनराव भगत, विनायक देशमुख, धोंडबा जिरे तसेच वडगाव इजारा येथे सरपंच किशोर जाधव,  जि.प.सदस्य मोहन महाराज, संजय जाधव, रमेश राठोड, चंदु जाधव यासह अनेकांची उपस्थिती होती.

टॅग्स :washimवाशिमRajendra Patniराजेंद्र पाटणीFarmerशेतकरी