शहरं
Join us  
Trending Stories
1
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
2
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
3
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
4
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
5
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
6
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
7
तुम्ही आता मागास झालात, आपआपसात विवाह ठरवूया; प्रा. लक्ष्मण हाके यांचा मनोज जरांगे यांना प्रस्ताव
8
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका
9
'एआय'मुळे खासगी आयुष्य धोक्यात! चेहऱ्यांचे बनावट फोटो, खोटे आवाज, सही याचा गैरवापर
10
आशिया चषकात दुबईच्या मैदानावर आज भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज द्वंद्व
11
सर्व्हर डाऊनमुळे शेकडोंची 'स्टाफ सिलेक्शन' परीक्षा हुकली; केंद्रावर झाला गोंधळ : पोलिसांना केले पाचारण
12
तुम्हीही शौचालयात मोबाइल घेऊन जाता का?
13
एसईबीसी आरक्षणावर काय परिणाम होईल? मराठा आरक्षणावरील नव्या जीआरबाबत हायकोर्टाची राज्य सरकारला विचारणा
14
कोर्टाचे वारंवार निर्देश म्हणजे आमच्या अधिकारांवर गदा; निवडणूक आयोग म्हणाले, एसआयआर विशेषाधिकार
15
नवरात्रीत लवकर देवीदर्शन हवंय, दामदुप्पट मोजा; मंदिर प्रशासनाने केली शुल्कात वाढ
16
हिंसाचार सोडा, शांतीचा मार्ग स्वीकारा; मणिपूरला शांततेचे प्रतीक बनवू ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन
17
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
18
IND vs PAK: गंभीरनं टीम इंडियातील खेळाडूंना स्पष्ट सांगितलंय की...; सहाय्यक कोच नेमकं काय म्हणाले?
19
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
20
Asia Cup 2025 Points Table : भारत-पाक लढतीआधी लंकेची विजयी सलामी! तरीही अफगाणिस्तान ठरले भारी!

परराज्य, अन्य जिल्ह्यातील नागरिक अडकले नियमांच्या कचाट्यात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2020 10:52 IST

बसची सुविधा केवळ ‘पॉर्इंट टू पॉर्इंट’ उपलब्ध करून देण्यात आली असून प्रवासी संख्या देखील २२ असेल तरच बस उपलब्ध होणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : विविध स्वरूपातील व्यवसायानिमित्त, शिक्षणासाठी वाशिममध्ये वास्तव्यास असलेले नागरिक, विद्यार्थी, मजूर, कामगारांना आपापल्या घरी परतायचे आहे; मात्र रेल्वेचा प्रवास सद्या बंद आहे; तर एस.टी. बसची सुविधा केवळ ‘पॉर्इंट टू पॉर्इंट’ उपलब्ध करून देण्यात आली असून प्रवासी संख्या देखील २२ असेल तरच बस उपलब्ध होणार आहे. या नियमामुळे हजारो नागरिक जिल्ह्यात अडकले आहेत.नियमबाह्य पद्धतीने ट्रकसह अन्य वाहनांमधून परराज्य, अन्य जिल्ह्यांमधून प्रवास करित असलेल्या सुमारे दीड हजार मजूरांना काही दिवस जिल्ह्यातील विविध ठिकाणी ठेवल्यानंतर प्रशासनाने विशेष रेल्वे, खासगी वाहनांनी त्या-त्या राज्याच्या सिमा व राज्यातील जिल्ह्यांमध्ये संबंधितांना रवाना केले. आता शासनाने एस.टी. परिवहन महामंडळाच्या बसमार्फत प्रवासी सेवा देखील उपलब्ध करून दिली; परंतु त्यासाठी नियमावली तयार करण्यात आली आहे. बस एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात थेट जाणार असून मधे कुठेही थांबणार नाही. यासह सुरक्षिततेच्या कारणास्तव बसमध्ये २२ पेक्षा अधिक प्रवासी बसविले जाणार नाहीत किंवा त्यापेक्षा कमी असतील तरी देखील बस उपलब्ध करून दिली जाणार नाही.तथापि, वाशिम जिल्ह्यातील विशेषत: शहरी भागात परराज्य व अन्य जिल्ह्यांमधील अनेक नागरिक, विद्यार्थी, मजूर, कामगार वास्तव्यास आहेत; मात्र एकाच जिल्ह्यात किंवा एकाच राज्यात जाणाºया २२ प्रवाशांच्या एकाही गटाने अद्यापपर्यंत प्रशासनाकडे पास मिळण्याकरिता अर्ज सादर केलेला नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली. एस.टी. परिवहन महामंडळाची बससेवा एकाच राज्याच्या सिमेवर किंवा महाराष्ट्रातील अन्य जिल्ह्यांमध्ये ‘पॉर्इंट टू पॉर्इंट’ उपलब्ध असणार आहे. त्यासाठी घालून दिलेल्या सर्व नियमांचे पालन करण्यासोबतच २२ प्रवासी संख्या असणे आवश्यक आहे. या नियमात बसणाऱ्यांनी प्रशासनाकडून पास मिळविण्याकरिता रितसर आॅनलाईन अर्ज केल्यास संबंधितांना परवानगी देण्यात येईल.- हृषीकेश मोडकजिल्हाधिकारी, वाशिम

टॅग्स :washimवाशिमstate transportएसटी