शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीचा श्रीगणेशा! उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपतीचं घेतले दर्शन
2
भारतावर 50% टॅरिफ लावून ट्रम्प यांनी स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारली, आता लागणार अमेरिकेची 'लंका'! आला असा अहवाल
3
मुंबईच्या दिशेने मराठा मोर्चा: "शांततेचं आंदोलन कुणीच रोखू शकत नाही," मनोज जरांगेंचा निर्धार
4
"लोक ओरडत होते, मी दगड पडताना पाहिले, मला..."; वैष्णोदेवी मार्गावर नेमकं काय घडलं?
5
३६ दिवस डिजिटल अरेस्ट; सायबर ठगांनी निवृत्त एअरफोर्स अधिकाऱ्याकडून ३.२२ कोटी लुटले...
6
बिहारमध्ये मंत्री श्रवण कुमार यांच्यावर जीवघेणा हल्ला; अनेक किलोमीटर पाठलाग, बॉडीगार्ड जखमी
7
भारतासमोर 'ट्रम्प'नीती अयशस्वी; मोदी फोन न उचलण्याचं कारण काय, अमेरिकन एक्सपर्ट सांगतात..
8
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
9
Ganesh Chaturthi 2025: फक्त गणेश चतुर्थीला बाप्पाला दुर्वा नाही तर तुळस वाहतात; असे का? ते जाणून घ्या
10
मनोज जरांगेंच्या ताफ्याला जालना पोलिसांचा 40 अटींसह हिरवा कंदील, ड्रोनद्वारे राहणार नजर
11
ट्रम्प टॅरिफचा भारताच्या कोण-कोणत्या क्षेत्रांवर परिणाम होणार? 'या' क्षेत्रांना कमी तर 'या' सेक्टरला बसू शकतो सर्वाधिक फटका!
12
अंतरवाली सराटीतून आज मराठा बांधव मुंबईकडे, गावा-गावात स्वागताची जय्यत तयारी
13
KCL 2025: पदार्पणाच्या सामन्यात हॅटट्रिक, भारताच्या युवा गोलंदाजाचा केसीएलमध्ये धुमाकूळ!
14
"एवढे शुल्क लाऊ की तुमचं...!"; पंतप्रधान मोदींसोबतच्या फोन कॉलसंदर्भात ट्रम्प यांचा मोठा दावा!
15
Vasai: वसईत चार मजली इमारतीचा भाग कोसळला; दोघांचा मृत्यू, ९ जण जखमी!
16
गणेश चतुर्थी २०२५: गणपतीच्या नावापुढे 'बाप्पा' आणि 'मोरया' हे शब्द का आणि कसे जोडले गेले? वाचा!
17
Amravati: पॉर्न व्हिडिओ पाहण्यापासून रोखल्याने मुलांचा वडिलांवर हल्ला, अमरावतीतील घटना!
18
भारताचे ‘सुदर्शन चक्र’ होणार ढाल अन् तलवारही, भारताचे आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल
19
खासगी शिकवणीकडे वाढला विद्यार्थ्यांचा ओढा, शालेय शिक्षणावर केंद्र सरकारने केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष
20
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार

वाशिम जिल्ह्यातील पाच शाळा होणार ‘आदर्श’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2020 12:48 IST

Washim News जिल्ह्यातील एकूण पाच शाळांची निवड करण्यात आली.

लोकमत न्यूज नेटवर्क वाशिम : जिल्हा परिषद शाळेतील पटसंख्या वाढविण्याबरोबरच या शाळांना गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी शिक्षण विभाग सरसावला असून, त्याच अनुषंगाने जिल्हा परिषदेच्या शाळा ‘आदर्श शाळा’ म्हणून विकसित केल्या जाणार आहेत. या उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील एकूण पाच शाळांची निवड करण्यात आली.खासगी शाळेच्या स्पर्धेत जिल्हा परिषदेच्या शाळा टिकण्यासाठी शिक्षण विभागातर्फे विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. आता शिक्षण विभागाने ‘आदर्श शाळा’ हा उपक्रम हाती घेतला असून, या माध्यमातून जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थी पटसंख्या टिकवून ठेवणे, किंबहुना यामध्ये वाढ करणे, या शाळेतील विद्यार्थ्यांचा शैक्षणिक, बौद्धीक व मानसिक विकास साधण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. प्रत्येक तालुक्यातून एक शाळा ‘आदर्श शाळा’ म्हणून विकसित केली जाणार आहे. जिल्ह्यातील सहा तालुक्यातून प्रत्येकी एक याप्रमाणे एकूण सहा शाळांची निवड होणे अपेक्षीत होते. परंतू, मालेगाव तालुक्याला डच्चू देत उर्वरीत पाच तालुक्यातून प्रत्येकी एक याप्रमाणे पाच शाळांची निवड करण्यात आली. ६ नोव्हेंबरपर्यंत निवडलेल्या शाळांची पुष्टी करावी, अशा सूचना शिक्षण विभागाने जिल्हा परिषदेला दिल्या आहेत. दप्तराच्या ओझ्यापासून विद्यार्थ्यांची एका दिवसासाठी मुक्तता व्हावी म्हणून दर शनिवारी दप्तरमुक्त शाळा हा उपक्रम आदर्श शाळेच्या माध्यमातून राबविण्यात येणार आहे.(प्रतिनिधी)

टॅग्स :washimवाशिमSchoolशाळा