शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

सोमठाणा घाटातील जंगलाला आग; वनसंपदा जळून खाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2019 15:58 IST

 आगीत जवळपास १० हेक्टर जमीनीवरील वनसंपदा  जळून खाक झाल्याने लाखो रूपयांचे नुकसान झाले.

उंबर्डाबाजार: कारंजा - सोहळ काळवीट अभयारण्याच्या कार्यक्षेत्रात येणाºया कारंजा दारव्हा मार्गावरील सोमठाणा घाटातील खालच्या भागातील जंगलाला  १४  मे रोजी दुपारी दिड वाजताच्या सुमारास लागलेल्या  आगीत जवळपास १० हेक्टर जमीनीवरील वनसंपदा  जळून खाक झाल्याने लाखो रूपयांचे नुकसान झाले.      कारंजा  सोहळ काळवीट अभयारण्याच्या कार्यक्षेत्रात येणा-या  कारंजा दारव्हा मार्गावरील सोमठाणा घाटात खालच्या बाजूच्या जंगलालाआग लागल्याची माहिती वन्यजीव विभागाचे वनपाल डी . व्ही. बावनथडे  यांना मिळताच त्यांनी तातडीने घटनास्थळ गाठले  .मात्र आगीने जंगलाचा मोठा भाग व्यापल्याचे दिसून आल्याने  त्यांनी कारंजा नगरपरिषदेच्या अग्निशामक दलाला कळविताच  कारंजा नगरपरिषदेच्या अग्निशामक दलाच्या गाडीने तातडीने घटनास्थळ गाठुन  वनविभागाच्या कर्मचारी वर्गांच्या साह्याने आग विझवण्याचा  प्रयत्न सुरू केले . या आगीत जवळपास १० हेक्टर जमीन वरील वनसंपदा जळून खाक झाल्याने वनविभागाचे लाखो रूपयांचे नुकसान झाले.  नेमकी आग कशामुळे लागली याचे कारण समजु शकले नाही .

टॅग्स :washimवाशिमfireआगforestजंगल