शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
4
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
5
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
6
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
7
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
8
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
9
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
10
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
11
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
12
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
13
आयोग नव्हे, मतदारच राजा !
14
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
15
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
16
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
17
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
18
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
19
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
20
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले

माहुली येथे घराला आग; तीन लाखांचे साहित्य जळून  खाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2019 15:23 IST

माहुली (वाशिम) : येथील सुनील तारासिंग जाधव यांच्या घराला अचानक आग लागल्यामुळे घरातील तीन लाख रुपयांचे साहित्य जळून खाक झाल्याची घटना १७ मार्च रोजी सायंकाळी घडली.

लोकमत न्यूज नेटवर्कमाहुली (वाशिम) : येथील सुनील तारासिंग जाधव यांच्या घराला अचानक आग लागल्यामुळे घरातील तीन लाख रुपयांचे साहित्य जळून खाक झाल्याची घटना १७ मार्च रोजी सायंकाळी घडली.माहुली येथील अल्पभूधारक शेतकरी सुनील जाधव यांच्या घराला अचानक आग लागली. आग लागल्याचे लक्षात येताच गावकºयांनी धावपळ करून आग विझविण्याचा प्रयत्न केला. तोपर्यंत घरातील  टिव्ही, फ्रिज, पंखा, मोटारसायकल, कपडे, गहू, ज्वारी, दाळ आदी ३ लाख रुपयांचे साहित्य जळून खाक झाले. वेळीच आग आटोक्यात आल्याने शेजारच्या घरांना आग लागू शकली नाही. या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.  तहसिलचे कर्मचारी व तलाठ्यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी घटनास्थळाला भेट देऊन जाधव कुटुुंबाला आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी केली.

टॅग्स :washimवाशिमfireआग