शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
5
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
6
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
7
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
8
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
9
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
10
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
11
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
12
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
13
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
14
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
15
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
16
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
17
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
18
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
19
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
20
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरीपुत्राने स्वत:च्या रक्ताने लिहिले मुख्यमंत्र्यांना पत्र; मांडली शेतकऱ्यांची व्यथा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2019 17:33 IST

रक्ताने लिहिलेले पत्र त्यांनी कारंजा तहसीलदारांमार्फत २ नोव्हेंबर रोजी मुख्यमंत्र्यांना पाठविले आहे.

ठळक मुद्देकारंजा तालुक्यातील बेंबळा येथील शेतकरीपुत्र विशाल देवेंद्र ठाकरे शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत करण्याची मागणीही केली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्ककामरगाव (वाशिम):. स्वत:च्या रक्ताने पत्र मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून अवकाळी पावसामुळे झालेली शेतकऱ्यांची दैना कारंजा तालुक्यातील बेंबळा येथील शेतकरीपुत्र विशाल देवेंद्र ठाकरे याने मुख्यमंत्र्यांसमोर मांडली आहे. हे रक्ताने लिहिलेले पत्र त्यांनी कारंजा तहसीलदारांमार्फत २ नोव्हेंबर रोजी मुख्यमंत्र्यांना पाठविले आहे.सततच्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या  हाती आलेल्या सोयाबीनच,कापूस या पिकांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे. या नैसर्गिक आपत्तीने शेतकºयांचे कंबरडेच मोडले आहे. तुरीसह इतर पिकांची अवस्थाही पावसाने वाईट केली असल्याने शेतकऱ्यां ना आता उत्पादनाची आसच राहिली नाही. त्यामुळे असा परिस्थितीत शेतकरी संपूर्ण खचलेला आहे. शेतकऱ्यांची ही व्यथा देवेंद्र ठाकरे यांनी आपल्या रक्ताने पत्रात नमूद करीत कारंजा तालुक्यात ओला दुष्काळ घोषीत करण्यासह शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत करण्याची मागणीही केली आहे. हे पत्र तहसीदारांकडे सादर करतेवेळी देवेंद्र ठाकरे यांच्यासोबत सामाजिक कार्यकर्ते चंद्रशेखर डोईफोडे यांची उपस्थिती होती.

टॅग्स :washimवाशिमFarmerशेतकरीDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस