शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

शेतकरीपुत्राने स्वत:च्या रक्ताने लिहिले मुख्यमंत्र्यांना पत्र; मांडली शेतकऱ्यांची व्यथा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2019 17:33 IST

रक्ताने लिहिलेले पत्र त्यांनी कारंजा तहसीलदारांमार्फत २ नोव्हेंबर रोजी मुख्यमंत्र्यांना पाठविले आहे.

ठळक मुद्देकारंजा तालुक्यातील बेंबळा येथील शेतकरीपुत्र विशाल देवेंद्र ठाकरे शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत करण्याची मागणीही केली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्ककामरगाव (वाशिम):. स्वत:च्या रक्ताने पत्र मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून अवकाळी पावसामुळे झालेली शेतकऱ्यांची दैना कारंजा तालुक्यातील बेंबळा येथील शेतकरीपुत्र विशाल देवेंद्र ठाकरे याने मुख्यमंत्र्यांसमोर मांडली आहे. हे रक्ताने लिहिलेले पत्र त्यांनी कारंजा तहसीलदारांमार्फत २ नोव्हेंबर रोजी मुख्यमंत्र्यांना पाठविले आहे.सततच्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या  हाती आलेल्या सोयाबीनच,कापूस या पिकांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे. या नैसर्गिक आपत्तीने शेतकºयांचे कंबरडेच मोडले आहे. तुरीसह इतर पिकांची अवस्थाही पावसाने वाईट केली असल्याने शेतकऱ्यां ना आता उत्पादनाची आसच राहिली नाही. त्यामुळे असा परिस्थितीत शेतकरी संपूर्ण खचलेला आहे. शेतकऱ्यांची ही व्यथा देवेंद्र ठाकरे यांनी आपल्या रक्ताने पत्रात नमूद करीत कारंजा तालुक्यात ओला दुष्काळ घोषीत करण्यासह शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत करण्याची मागणीही केली आहे. हे पत्र तहसीदारांकडे सादर करतेवेळी देवेंद्र ठाकरे यांच्यासोबत सामाजिक कार्यकर्ते चंद्रशेखर डोईफोडे यांची उपस्थिती होती.

टॅग्स :washimवाशिमFarmerशेतकरीDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस