शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
3
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
4
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
5
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
6
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
7
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
8
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
9
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
10
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
11
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
12
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
13
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
14
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
15
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
16
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
17
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
18
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
19
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
20
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर

नुकसानग्रस्तांच्या मदतीसाठी शेतकरी बचाव संघर्ष संघटना आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2019 15:18 IST

मदत न मिळाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा सुध्दा संघटनेच्यावतिने देण्यात आला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे सोयाबिन, तूर, उडिद, कपाशी आदी पिकांची प्रचंड हानी झाली. नुकसानग्रस्त शेतकºयांच्या पिकांचे ताबडतोब सर्व्हेक्षण करुन त्यांना आर्थीक मदत मिळवून देण्यासाठी शेतकरी बचाव संघर्ष संघटना आक्रमक झाली आहे. जिल्हयातील प्रत्येक तालुक्याला भेट देवून तहसीलदार यांना निवेदन देण्यात येत आहे. त्वरित मदत न मिळाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा सुध्दा संघटनेच्यावतिने देण्यात आला आहे.दिवाळी दरम्यान झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकºयांची दिवाळी तर अंधारात गेलीच शिवाय येणाºया पिकावरील नुकसानामुळे नियोजनही कोलमडले. अशा परिस्थितीत शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. अने क भागातील नुकसानीचे सर्व्हेक्षण अदयाप झाली नसल्याची माहिती पुढे आली आहे. तरी संबधित आधिकारी यांनी ताबडतोब नुकसान भागाचे पंचनामे करावेत अशा मागणीचे निवेदन वाशिम, रिसोड, मालेगाव, मंगरुळपीर तहसीलदार यांना देण्यात आले असून उदयापर्यंत कारंजा व मानोरा येथील तहसीलदारांनाही निवेदन देण्यात येणार आहे.  संघटनेच्यावतिने तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात म्हटले की,  विमा कंपनीचे कार्यालय तालुकास्तरावर नाहीत. त्यांचे प्रतिनिधी कोण? हे शेतकºयांना माहिती नाही. याबाबत शेतकºयांना मार्गदर्शन करुन त्यांची गैरसाये दूर करणे आवश्यक असतांना तसे होतांना दिसनू येत नाही. तसेच शेतकºयांच्या सर्व्हेक्षण व मदतीमध्ये दिरंगाई झाल्यास जिल्हाभर आंदोलन छेडण्याचा इशाराही शेतकरी बचास संघर्ष संघटनेच्यावतिने देण्यात आला आहे.

 येत्या दोन दिवसांत गावपातळीवरील कर्मचारी व विमा कंपनीचे प्रतिनीधी यांच्याकडुन प्रत्यक्ष सर्वेक्षणाला सुरूवात न झाल्यास व शासनाने बांधीत शेतकºयांना मदत जाहिर न केल्यास संघटनेच्यावतीने जिल्हाभर तीव्र आंदोलन छेडले जाईल. उद्भवणाº्या परिस्थितीस शासन व प्रशासन जबाबदार राहील.- राजू वानखडेसंस्थापक अध्यक्ष, शेतकरी बचाव संघर्ष संघटना

टॅग्स :washimवाशिमFarmerशेतकरी