शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

नुकसानग्रस्तांच्या मदतीसाठी शेतकरी बचाव संघर्ष संघटना आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2019 15:18 IST

मदत न मिळाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा सुध्दा संघटनेच्यावतिने देण्यात आला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे सोयाबिन, तूर, उडिद, कपाशी आदी पिकांची प्रचंड हानी झाली. नुकसानग्रस्त शेतकºयांच्या पिकांचे ताबडतोब सर्व्हेक्षण करुन त्यांना आर्थीक मदत मिळवून देण्यासाठी शेतकरी बचाव संघर्ष संघटना आक्रमक झाली आहे. जिल्हयातील प्रत्येक तालुक्याला भेट देवून तहसीलदार यांना निवेदन देण्यात येत आहे. त्वरित मदत न मिळाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा सुध्दा संघटनेच्यावतिने देण्यात आला आहे.दिवाळी दरम्यान झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकºयांची दिवाळी तर अंधारात गेलीच शिवाय येणाºया पिकावरील नुकसानामुळे नियोजनही कोलमडले. अशा परिस्थितीत शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. अने क भागातील नुकसानीचे सर्व्हेक्षण अदयाप झाली नसल्याची माहिती पुढे आली आहे. तरी संबधित आधिकारी यांनी ताबडतोब नुकसान भागाचे पंचनामे करावेत अशा मागणीचे निवेदन वाशिम, रिसोड, मालेगाव, मंगरुळपीर तहसीलदार यांना देण्यात आले असून उदयापर्यंत कारंजा व मानोरा येथील तहसीलदारांनाही निवेदन देण्यात येणार आहे.  संघटनेच्यावतिने तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात म्हटले की,  विमा कंपनीचे कार्यालय तालुकास्तरावर नाहीत. त्यांचे प्रतिनिधी कोण? हे शेतकºयांना माहिती नाही. याबाबत शेतकºयांना मार्गदर्शन करुन त्यांची गैरसाये दूर करणे आवश्यक असतांना तसे होतांना दिसनू येत नाही. तसेच शेतकºयांच्या सर्व्हेक्षण व मदतीमध्ये दिरंगाई झाल्यास जिल्हाभर आंदोलन छेडण्याचा इशाराही शेतकरी बचास संघर्ष संघटनेच्यावतिने देण्यात आला आहे.

 येत्या दोन दिवसांत गावपातळीवरील कर्मचारी व विमा कंपनीचे प्रतिनीधी यांच्याकडुन प्रत्यक्ष सर्वेक्षणाला सुरूवात न झाल्यास व शासनाने बांधीत शेतकºयांना मदत जाहिर न केल्यास संघटनेच्यावतीने जिल्हाभर तीव्र आंदोलन छेडले जाईल. उद्भवणाº्या परिस्थितीस शासन व प्रशासन जबाबदार राहील.- राजू वानखडेसंस्थापक अध्यक्ष, शेतकरी बचाव संघर्ष संघटना

टॅग्स :washimवाशिमFarmerशेतकरी