शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

कामरगाव परिसरातील शेतकऱ्यांनी घेतली विषमुक्त शेती करण्याची शपथ !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2019 13:56 IST

कारंजा लाड (वाशिम) - सेंद्रीय शेतीला चालना देण्यासाठी कामरगाव येथील शेतकऱ्यांनी पुढाकार घेतला असून, विषमुक्त शेती करण्याची शपथ घेतली आहे. रविवारी यासंदर्भात जूनी ग्रामपंचायत कार्यालयात बैठकही घेण्यात आली.

लोकमत न्यूज नेटवर्ककारंजा लाड (वाशिम) - सेंद्रीय शेतीला चालना देण्यासाठी कामरगाव येथील शेतकऱ्यांनी पुढाकार घेतला असून, विषमुक्त शेती करण्याची शपथ घेतली आहे. रविवारी यासंदर्भात जूनी ग्रामपंचायत कार्यालयात बैठकही घेण्यात आली.या बैठकीला परिसरातील सेंद्रीय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांची बहुसंख्येने उपस्थिती होती. सदर बैठकीत उपस्थित शेतकऱ्यांनी रासायनिक खत व किटकनाशकाची शेती सोडून विषमुक्त सेंद्रीय शेती करण्याची शपथ घेतली. कामरगाव येथे पार पडलेल्या बैठकीत जमिन तयार करणे, नागमोडी पेरणी करणे, खत तयार करणे,  फवारणी औषध तयार करणे, गावराण बियाणे जमा करणे, लाकडी तेलघाणी सुरू करणे, जात्यावरील तुरदाळ तयार करणे या विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. सदर बैठकीत डॉ. निलेश हेडा, प्रगतशिल शेतकरी पवन मिश्रा व संजय भगत यांनी उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. बैठकीला सुरूवात करण्यापूर्वी निसर्ग शेतकरी ग्रुप अमरावती मधील मृत शेतकऱ्याला श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. बैठकीला बंडुभाउु इंगोले, गजानन ठाकरे, विनोद सिदगुरू, संतोष हिंगणकार, संजय ढवक, नितीन भोयर, अशोक मते, यांच्यासह अनेक शेतकºयांची उपस्थिती होती. तसेच बैठकीला उपस्थित शेतकºयांनी प्रत्येकी २ ते ४ एकरापर्यंत सेंद्रीय शेती करण्याची शपथ घेतली.

टॅग्स :washimवाशिमFarmerशेतकरीagricultureशेतीKaranjaकारंजा