शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

कामरगाव परिसरातील शेतकऱ्यांनी घेतली विषमुक्त शेती करण्याची शपथ !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2019 13:56 IST

कारंजा लाड (वाशिम) - सेंद्रीय शेतीला चालना देण्यासाठी कामरगाव येथील शेतकऱ्यांनी पुढाकार घेतला असून, विषमुक्त शेती करण्याची शपथ घेतली आहे. रविवारी यासंदर्भात जूनी ग्रामपंचायत कार्यालयात बैठकही घेण्यात आली.

लोकमत न्यूज नेटवर्ककारंजा लाड (वाशिम) - सेंद्रीय शेतीला चालना देण्यासाठी कामरगाव येथील शेतकऱ्यांनी पुढाकार घेतला असून, विषमुक्त शेती करण्याची शपथ घेतली आहे. रविवारी यासंदर्भात जूनी ग्रामपंचायत कार्यालयात बैठकही घेण्यात आली.या बैठकीला परिसरातील सेंद्रीय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांची बहुसंख्येने उपस्थिती होती. सदर बैठकीत उपस्थित शेतकऱ्यांनी रासायनिक खत व किटकनाशकाची शेती सोडून विषमुक्त सेंद्रीय शेती करण्याची शपथ घेतली. कामरगाव येथे पार पडलेल्या बैठकीत जमिन तयार करणे, नागमोडी पेरणी करणे, खत तयार करणे,  फवारणी औषध तयार करणे, गावराण बियाणे जमा करणे, लाकडी तेलघाणी सुरू करणे, जात्यावरील तुरदाळ तयार करणे या विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. सदर बैठकीत डॉ. निलेश हेडा, प्रगतशिल शेतकरी पवन मिश्रा व संजय भगत यांनी उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. बैठकीला सुरूवात करण्यापूर्वी निसर्ग शेतकरी ग्रुप अमरावती मधील मृत शेतकऱ्याला श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. बैठकीला बंडुभाउु इंगोले, गजानन ठाकरे, विनोद सिदगुरू, संतोष हिंगणकार, संजय ढवक, नितीन भोयर, अशोक मते, यांच्यासह अनेक शेतकºयांची उपस्थिती होती. तसेच बैठकीला उपस्थित शेतकºयांनी प्रत्येकी २ ते ४ एकरापर्यंत सेंद्रीय शेती करण्याची शपथ घेतली.

टॅग्स :washimवाशिमFarmerशेतकरीagricultureशेतीKaranjaकारंजा