शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

पीक विम्यासाठी शेतकऱ्यांचे ‘भीक मांगाे’ आंदाेलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 04:27 IST

मागील पाच वर्षांपासून सतत शेतकऱ्यांवर कधी अस्मानी तर कधी सुल्तानी संकटाचा कहर होत आहे. शेतकऱ्यांच्या नावाने योजना काढायच्या नंतर ...

मागील पाच वर्षांपासून सतत शेतकऱ्यांवर कधी अस्मानी तर कधी सुल्तानी संकटाचा कहर होत आहे. शेतकऱ्यांच्या नावाने योजना काढायच्या नंतर त्यात निकषांचे पिल्लू सोडून मोकळे व्हायचे, अशी फसवणूक करणारी पंतप्रधान पीकविमा योजनेच्या माध्यमातून सन २०१९-२० मध्ये कापसावर बोंडाळी तर सोयाबीन काढणीच्यावेळी अतिवृष्टीने झाल्याने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेले उभे पिकाचे नुकसान झाले. पीकविमा न मिळाल्याने शेतकऱ्यांमधे असंतोष निर्माण आहे. याच अन्यायाविरुध्द मानोरा येथे बुधवार, २१ जुलै रोजी परिवर्तन शेतकरी संघटनेच्यावतीने शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी शेतकरी नेते मनोहर राठोड यांच्या नेतृत्वात भीक मांगो मोर्चा काढण्यात येत आहे. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून महत संजय महाराज, तांडा सुधार समितीचे महासचिव नामा बंजारा, महत रमेश महाराज, समाज प्रबोधनकार पंकजपाल महाराज यांची या मोर्चात उपस्थिती राहणार आहे.

याबाबत तहसीलदार यांना निवेदनही देण्यात आले आहे. शेतकऱ्यांनी माेर्चात सहभागी हाेण्याचे आवाहन परिवर्तन शेतकरी संघटनेसह बंजारा क्रांती दलाचे डॉ. श्याम गव्हाणे, कर्मचारी संघाचे जिल्हा अध्यक्ष प्रा.अनिल चव्हाण, शिवसग्राम सघटनेचे किशोर नाईक, वसंतराव नाईक मित्र मंडळाचे नितीन राठोड, विशाल राठोड, महेश राठोड,धनगर समाज संघटनेचे श्याम डोळस, बंजारा क्रांती दलाचे तालुका सचिन गोपीचंद चव्हाण, बाळा ऊर्फ विजय चव्हाण, पंजाब चव्हाण यांनी केले आहे.