शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

कर्ज व नापिकीला कंटाळून गोवर्धन येथील शेतकऱ्याची आत्महत्या 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2018 17:34 IST

शिरपूर जैन : कर्ज व नापिकीला कंटाळून गोवर्धन ता. रिसोड येथील ४७ वर्षीय शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना २८ मार्च रोजी सकाळी उघडकीस आली. शरद सदाशिवराव वाघ असे मृतक शेतकऱ्याचे नाव आहे.

ठळक मुद्देगोवर्धन येथील शरद वाघ यांच्याकडे २.१३ हेक्टर जमिन आहे.स्टेट बँक आॅफ इंडिया शाखा मसलापेनचे ८५००० हजार रुपयांचे कर्ज होते. त्यामुळे कर्जाची परतफेड कशी करावी, या विचाराने त्यांना ग्रासले होते.

शिरपूर जैन : कर्ज व नापिकीला कंटाळून गोवर्धन ता. रिसोड येथील ४७ वर्षीय शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना २८ मार्च रोजी सकाळी उघडकीस आली. शरद सदाशिवराव वाघ असे मृतक शेतकऱ्याचे नाव आहे.

गोवर्धन येथील शरद वाघ यांच्याकडे २.१३ हेक्टर जमिन आहे. त्यांच्याकडे स्टेट बँक आॅफ इंडिया शाखा मसलापेनचे ८५००० हजार रुपयांचे कर्ज होते. आणखी एका बँकेचे कर्ज असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. २०१७-१८ या वर्षात अल्प प्रमाणात पाऊस झाला. पावसात सातत्य नसल्याने शेतीतून अपेक्षीत उत्पादन हाती आले नाही. त्यानंतरही नैसर्गिक संकटामुळे रब्बी हंगामातही अपेक्षीत उत्पादन घेता आले नाही. त्यामुळे कर्जाची परतफेड कशी करावी, या विचाराने त्यांना ग्रासले होते. यातूनच शरद वाघ यांनी स्वत:च्या शेतातील पळसाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी गजानन भिकाराव वाघ यांनी शिरपूर पोलीस स्टेशनला फिर्याद दिल्याने आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली. घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गणेश मुपडे यांच्या मार्गदर्शनात पोलीस कर्मचारी हिरासिंग जाधव करीत आहेत.

टॅग्स :washimवाशिमShirpur Jainशिरपूर जैनfarmer suicideशेतकरी आत्महत्या