शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदारला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
5
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
6
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
7
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
8
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
9
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
10
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
11
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
12
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
13
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
14
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
15
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
16
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
17
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
18
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
19
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
20
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 

शेतकऱ्याने दोन एकरातील वांग्याच्या पिकावर फिरविला ट्रॅक्टर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2019 17:50 IST

शेतातील दोन एकर क्षेत्रावरील वांग्याच्या पिकावर दिनांक३१ आॅगस्ट रोजी ट्रॅक्टर फिरवून वांग्याची झाडे काढून टाकण्यात आली आहेत.    

मंगरुळपीर :  वांग्याच्या पिकांवर किड आल्याने तालुक्यातील चिखलागड येथील महिला शेतकरी  सुशीला  पवार यांचे शेतातील दोन एकर क्षेत्रावरील वांग्याच्या पिकावर दिनांक३१ आॅगस्ट रोजी ट्रॅक्टर फिरवून वांग्याची झाडे काढून टाकण्यात आली आहेत.    खरीप हंगामातील सोयाबीन, तूर, कपाशी,उडीद,मुंग ही पारंपरिक नियमित पिके शेतकरी घेत असतात.परंतु निसर्गाच्या लहरीपणामुळे कधी अल्प पाऊस तर कधी अतिवृष्टी,पिकांवर होणारा विविध रोगांचा प्रादुर्भाव यामुळे शेतक?्यांच्या पिकांचे नुकसान होते.त्यामुळे अनेक शेतकरी खरिपातील नियमित पिकांसह शेतीच्या काही क्षेत्रावर फळे,भाजीपाला ही पिके घेतात.अशाच प्रकारे चिखलागड येथील सौ सुशीला पवार यांनी दोन एकर जागेवर वांग्याची लागवड केली होती.तसेच सदर पिकाची काळजी घेण्यासाठी व देखभाल करण्यासाठी  गावातीलच प्रल्हाद भिका राठोड यांना सदर पिकासाठी बटाईदार ठेवले.परंतु लागवडीपासून या पिकावर अनेक प्रकारच्या फवारण्या,कीटकनाशके यावर खर्च करूनही किडीचा प्रादुर्भाव झाल्याने वांगे पिकाचे नुकसान थांबत नव्हते.त्यामुळे उद्विग्न होऊन पवार यांनी दोन एकर जागेवरील सदर वांग्याच्या पिकावर ट्रॅक्टर चालवून हे पीक उध्वस्त करून टाकले.यामुळे त्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान सहन करावे लागले.    याबाबत बटआईदार शेतकरी प्रल्हाद राठोड यांनी संबंधित वरिष्ठ अधिकाºयांना लेखी निवेदन देऊन नुकसान भरपाई मिळावी याकरिता  मागणी केली आहे. याबाबत कृषीसेवक गोटे यांच्याशी संपर्क साधला असता नियमानुसार काही होत असेल तर सदर शेतक?्यास शासनाकडून मदत करण्यासाठी वरिष्ठ स्तरावर वरून विशेष प्रयत्न करणार असल्याचे म्हटले.

टॅग्स :washimवाशिमagricultureशेतीFarmerशेतकरीMangrulpirमंगरूळपीर