शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

शेतकऱ्याने दोन एकरातील वांग्याच्या पिकावर फिरविला ट्रॅक्टर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2019 17:50 IST

शेतातील दोन एकर क्षेत्रावरील वांग्याच्या पिकावर दिनांक३१ आॅगस्ट रोजी ट्रॅक्टर फिरवून वांग्याची झाडे काढून टाकण्यात आली आहेत.    

मंगरुळपीर :  वांग्याच्या पिकांवर किड आल्याने तालुक्यातील चिखलागड येथील महिला शेतकरी  सुशीला  पवार यांचे शेतातील दोन एकर क्षेत्रावरील वांग्याच्या पिकावर दिनांक३१ आॅगस्ट रोजी ट्रॅक्टर फिरवून वांग्याची झाडे काढून टाकण्यात आली आहेत.    खरीप हंगामातील सोयाबीन, तूर, कपाशी,उडीद,मुंग ही पारंपरिक नियमित पिके शेतकरी घेत असतात.परंतु निसर्गाच्या लहरीपणामुळे कधी अल्प पाऊस तर कधी अतिवृष्टी,पिकांवर होणारा विविध रोगांचा प्रादुर्भाव यामुळे शेतक?्यांच्या पिकांचे नुकसान होते.त्यामुळे अनेक शेतकरी खरिपातील नियमित पिकांसह शेतीच्या काही क्षेत्रावर फळे,भाजीपाला ही पिके घेतात.अशाच प्रकारे चिखलागड येथील सौ सुशीला पवार यांनी दोन एकर जागेवर वांग्याची लागवड केली होती.तसेच सदर पिकाची काळजी घेण्यासाठी व देखभाल करण्यासाठी  गावातीलच प्रल्हाद भिका राठोड यांना सदर पिकासाठी बटाईदार ठेवले.परंतु लागवडीपासून या पिकावर अनेक प्रकारच्या फवारण्या,कीटकनाशके यावर खर्च करूनही किडीचा प्रादुर्भाव झाल्याने वांगे पिकाचे नुकसान थांबत नव्हते.त्यामुळे उद्विग्न होऊन पवार यांनी दोन एकर जागेवरील सदर वांग्याच्या पिकावर ट्रॅक्टर चालवून हे पीक उध्वस्त करून टाकले.यामुळे त्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान सहन करावे लागले.    याबाबत बटआईदार शेतकरी प्रल्हाद राठोड यांनी संबंधित वरिष्ठ अधिकाºयांना लेखी निवेदन देऊन नुकसान भरपाई मिळावी याकरिता  मागणी केली आहे. याबाबत कृषीसेवक गोटे यांच्याशी संपर्क साधला असता नियमानुसार काही होत असेल तर सदर शेतक?्यास शासनाकडून मदत करण्यासाठी वरिष्ठ स्तरावर वरून विशेष प्रयत्न करणार असल्याचे म्हटले.

टॅग्स :washimवाशिमagricultureशेतीFarmerशेतकरीMangrulpirमंगरूळपीर