शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय दलित तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
4
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
5
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
6
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
7
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
8
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
9
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
10
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
11
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
12
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
13
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
14
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
15
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
16
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
17
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
18
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
19
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
20
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
Daily Top 2Weekly Top 5

पर्यावरण संतुलन व वृक्ष संवर्धन काळाची गरज

By admin | Updated: September 22, 2014 01:43 IST

अवैध वृक्षतोडीवर चिंता : लोकमत परिचर्चेतील सुर

शिखरचंद बागरेचा / वाशिम

    मानवाच्या लहरीपणामुळे भुतलावरील पर्यावरणाचा असमतोल वाढत आहे. एकीकडे लोकसंख्येत झपाट्याने वाढत होत आहे. तर दुसरीकडे वृक्षांची कत्तल सुद्धा मोठय़ा प्रमाणात सुरु आहे. त्यामुळे पर्यावरणाचे संतुलन अबाधित राखण्यासाठी वृक्षसंपदेचे संवर्धन करण्याची नितांत गरज आहे, असा सूर ह्यलोकमतह्णच्यावतीने २१ सप्टेंबर रोजी ह्यपर्यावरण संतुलन व वृक्षसंवर्धनह्ण या विषयावर आयोजित परिचर्चेत मान्यवरांनी आवळला. स्थानिक ह्यलोकमतह्ण जिल्हा कार्यालयात सदर परिचर्चा आयोजित केली होती. या परिचर्चेत शहरातील वृक्षप्रेमी प्रा. सुधाकर देशपांडे, हरित सेनेचे प्रभारी शिक्षक अभिजित जोशी, शिवाजी ज्ञानपीठचे मुख्याध्यापक दिलीप जोशी, वृक्ष प्रेमी रामकिसन शिंदे, व्यवसायी प्रकाश मोदानी, अभियंता जिवन इंगळे व विद्यार्थिनी भक्ती मोदानी आदिंचा सहभाग होता. पर्यावरण संतुलन म्हणजे काय व ते अबाधित राहण्यासाठी काय करावे याबाबत ह्यपर्यावरण संतुलन व वृक्ष संवर्धनह्ण या विषयावर ही परिचर्चा घेण्यात आली. मानवाने गरजा भागविण्यासाठी वृक्षांची कत्तल करुन निसर्ग सृष्टीचा वाटेल तसा वापर सुरु केला. परिणामी, पर्यावरण संतुलन बिघडत आहे. ऋतुमानाचे चक्र बदलत चालले आहे. मानवाने यावर वेळीच पावले उचलली नाही तर भविष्यात याचे गंभीर परिणाम मानवजातीला भोगावे लागणार आहे, अशी भितीही या परिचर्चेत मान्यवरांनी व्यक्त केली.