शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्धवजी, तुम्हाला इकडे यायचा स्कोप, विचार करता येईल"; विधान परिषदेत देवेंद्र फडणवीसांकडून ऑफर
2
मोदी सरकारची शेतकऱ्यांना मोठी भेट; 'पंतप्रधान धन-धान्य कृषी योजने'साठी २४ हजार कोटींची तरतूद
3
निमिषा प्रिया प्रकरण : फाशी टळली, पण दिलासा नाहीच! अता तलालचा भाऊ म्हणाला, "खून खरीद नहीं सकते, अल्लाह...!"
4
“भाजपात संघटन चांगले, शिंदेसेनेत पक्षांतर्गत शिस्त नाही, त्यामुळे...”; हेमंत गोडसे थेट बोलले
5
"मुलींपासून दूर केलं, मला न सांगता..."; गुहेत सापडलेल्या रशियन महिलेच्या पतीने मांडली व्यथा
6
२४० km रेंज अन् स्टायलिश लूक; लॉन्च झाली दमदार क्रूझर बाईक, किंमत फक्त सव्वा लाख...
7
₹ 350 वरून थेट ₹19 वर आला हा शेअर, आता लागतंय 10% चं अप्पर सर्किट; करतोय मालामाल
8
"माझ्याकडून ज्यांना घेतलं त्यांच्यासाठी मुख्यमंत्री..."; दानवेंच्या निरोपसमारंभात उद्धव ठाकरेंचा शिंदेंना टोला
9
आधी प्रायव्हेट जेटवरून चर्चेत, आता आलिशान जीवनशैली समोर! झोमॅटोच्या मालकाची नेटवर्थ किती?
10
MTNL Loan Defaults: कर्जात बुडालीये 'ही' सरकारी कंपनी; बँकांना परत करू शकत नाहीये ८५८५ कोटींचं लोन, जाणून घ्या
11
भारतातून येमेनच्या मौलवींना गेला एक फोन, 'या' व्यक्तीच्या कॉलने वाचला निमिषा प्रियाचा जीव
12
Festive Hiring 2025: सणासुदीच्या काळात २.१६ लाख नोकऱ्या निर्माण होणार; पाहा कोणत्या क्षेत्रात आहेत संधी?
13
मांजर समजून बिबट्याच्या मागे लागली डॉगेश गँग; सत्य समजताच झाली पळताभुई, पाहा मजेशीर video
14
सुप्रीम कोर्टात बांधलेली काचेची भिंत वर्षभरातच पाडली, करदात्यांचे २.६८ कोटी रुपये वाया
15
Stock Market : सेन्सेक्स-निफ्टी सपाट, पण SBI-पतंजलीसह 'या' शेअर्सनी मारली बाजी, तुमचा स्टॉक यात आहे का?
16
पुण्यात चाललंय काय? सहा महिन्यांत 47 जणांची हत्या, महिन्याला 7 ते 8 हत्या
17
नाशिकमध्ये सहा महिन्यांमध्ये १७ बलात्कार, अत्याचार होतात, गुन्हेही दाखल; पण...
18
Salman Khan: सलमान खानने विकला आलिशान फ्लॅट, किती कोटींना झाली डील? वाचा सविस्तर
19
चिंताजनक! प्रसिद्ध अभिनेत्रीची भयानक अवस्था, रस्त्यावर सापडली, नसीरुद्दीन शाहांसोबत केलंय काम
20
१६०० कोटी पगार! मेटा 'या' व्यक्तींसाठी उधळतोय पाण्यासारखा पैसा, कारण ऐकून धक्का बसेल!

पर्यावरण संतुलन व वृक्ष संवर्धन काळाची गरज

By admin | Updated: September 22, 2014 01:43 IST

अवैध वृक्षतोडीवर चिंता : लोकमत परिचर्चेतील सुर

शिखरचंद बागरेचा / वाशिम

    मानवाच्या लहरीपणामुळे भुतलावरील पर्यावरणाचा असमतोल वाढत आहे. एकीकडे लोकसंख्येत झपाट्याने वाढत होत आहे. तर दुसरीकडे वृक्षांची कत्तल सुद्धा मोठय़ा प्रमाणात सुरु आहे. त्यामुळे पर्यावरणाचे संतुलन अबाधित राखण्यासाठी वृक्षसंपदेचे संवर्धन करण्याची नितांत गरज आहे, असा सूर ह्यलोकमतह्णच्यावतीने २१ सप्टेंबर रोजी ह्यपर्यावरण संतुलन व वृक्षसंवर्धनह्ण या विषयावर आयोजित परिचर्चेत मान्यवरांनी आवळला. स्थानिक ह्यलोकमतह्ण जिल्हा कार्यालयात सदर परिचर्चा आयोजित केली होती. या परिचर्चेत शहरातील वृक्षप्रेमी प्रा. सुधाकर देशपांडे, हरित सेनेचे प्रभारी शिक्षक अभिजित जोशी, शिवाजी ज्ञानपीठचे मुख्याध्यापक दिलीप जोशी, वृक्ष प्रेमी रामकिसन शिंदे, व्यवसायी प्रकाश मोदानी, अभियंता जिवन इंगळे व विद्यार्थिनी भक्ती मोदानी आदिंचा सहभाग होता. पर्यावरण संतुलन म्हणजे काय व ते अबाधित राहण्यासाठी काय करावे याबाबत ह्यपर्यावरण संतुलन व वृक्ष संवर्धनह्ण या विषयावर ही परिचर्चा घेण्यात आली. मानवाने गरजा भागविण्यासाठी वृक्षांची कत्तल करुन निसर्ग सृष्टीचा वाटेल तसा वापर सुरु केला. परिणामी, पर्यावरण संतुलन बिघडत आहे. ऋतुमानाचे चक्र बदलत चालले आहे. मानवाने यावर वेळीच पावले उचलली नाही तर भविष्यात याचे गंभीर परिणाम मानवजातीला भोगावे लागणार आहे, अशी भितीही या परिचर्चेत मान्यवरांनी व्यक्त केली.